*👑वावर हाय तर पावर हाय
१२ वीतल्या दोन मुली पेपर देण्यासाठी चालल्या होत्या
सोनाली : - स्वाती तु अभ्यास का करत नाही?
स्वाती : - जाऊदे बाई! पास झाले तर परत १३, १४, १५वी चे पेपर, मग नोकरीवाला नवरा,
सोनली : - मग चांगल आहे की...
स्वाती : - काय चांगलं आहे?... नोकरी 12 तास आणि पगार 50 - 60 हजार, मग मुंबई - पुण्या सारख्या शहरात राहायला जा, तिथे भाड्यान फ्लॅट घ्या आणि त्यात अर्धा पगार घालावा, मग स्वतःचे घर पाहिजे तर कर्ज काढून हवेत ४ - ५व्या मजल्यावर बंद घरात रहा आणि त्या घराच्या कर्जाची परतफेड पुढचे १५-२० वर्ष करा, म्हणजे काटकसरीने संसार करा, ना सणाला सुट्ट्या ना उन्हाळ्याला आणि सगळ्यात भेसळ आणि आजाराला आमंत्रण, original च्या नावाखाली ३ - ४ पटीने सगळे खाण्याचे पैसे द्या... आणि शेवटी तो नोकरी करणारा नोकरच ना...! हिशोब लाव बाई कळेल तुला... !
नापास झाले तर शेतकरी नवरा कष्ट आहेत पण तो खरा मालक आणि मी मालकीण पैसा थोडा कमी जास्त पण tax नाही सगळे सण पण मजेत, सगळं नैसर्गिक, original पिकवणार आणि तेच खाणार म्हणजे, आजाराचे टेन्शन नाही... आणि नवरा २४ तास आपल्या सोबत राहणार..
सोनाली : - मी पण नापासचं होते बाई
जोक आहे पण खरा आहे.
🤣🤣🤣🤣🤣🤣
शेतकरी असल्याचा अभिमान वाटत असेल तर द्या पुढं ढकलून😄.
👌👌👌👌🍎🍋🍋🍎🤸🏾♂🤸🏾♂🤸🏾♂🤸🏾♂🤸🏾♂🤸🏾♂👌👌👌👌