शनिवार, 18 मई 2013

घरच्या घरीच सौंदर्य , त्वचेची देखभाल , कोरड्या , तेलकट , मुलतानी माती, चंदन,

आजच्या बदलत्या जीवनशैलीमुळे, वातावरणातील बदलांमुळे, वाढत्या ताणतणावांमुळे एकीकडे उपजत सौंदर्य टिकवण्याची गरज वाढत असल्याचे दिसत असले, तरी त्यासाठी प्रत्येक वेळी ब्युटी पार्लरमध्ये जाणे शक्‍य होतेच असे नाही. अशा वेळी काही साध्या- सोप्या उपायांच्या साह्याने घरच्या घरी सौंदर्य जपता येऊ शकते; तेही कोणताही खर्च न करता! सौंदर्य टिकविण्यासाठी, खुलविण्यासाठी घरच्या घरीच करता येणारे सहजसोपे उपाय.
आजच्या धावपळीच्या जीवनात सौंदर्य टिकवण्यासाठी दर वेळी पार्लरमध्ये जाणे शक्‍य होतेच असे नाही. अशा वेळी घरच्या घरीच सौंदर्य जपता आले तर?... वेळ आणि पैशांची बचत करून सौंदर्य खुलवणाऱ्या अशा सहजसोप्या उपायांविषयी. 
 
माणसाला सौंदर्याची ओढ पूर्वीपासूनच होती. ही ओढ आजही तेवढीच टिकून आहे, किंबहुना थोडी अधिकच वाढल्याचे दिसते. "आपण सुंदर दिसावे' या जाणिवेमुळेच सौंदर्य टिकवण्यासाठी, अधिक खुलविण्यासाठी विविध प्रकारे प्रयत्न केले जातात. सौंदर्य टिकविण्यासाठी पूर्वी नैसर्गिक गोष्टींवर अधिक भर दिला जायचा. मात्र हळूहळू माणसाची प्रगती होऊ लागली, नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत गेले तसा सौंदर्यशास्त्राचाही विकास होत गेला आणि त्यातूनच शास्त्रशुद्ध पद्धतीने सौंदर्य जपण्याचा मार्ग दाखवणाऱ्या, सौंदर्यवृद्धीसाठी मदत करू शकतील अशा "ब्युटी पार्लर्स'ची निर्मिती झाली. 



त्वचेची देखभाल 

खरे तर आपला चेहरा नितळ, सतेज, निरोगी असावा यासाठी सगळेच अगदी मनापासून प्रयत्न करत असतात. पण रोजच्या धावपळीत चेहऱ्याच्या स्वच्छतेकडे, निगराणीकडे पुरेसे लक्ष देता येतेच असे नाही. शिवाय वातावरणातील बदल, प्रदूषण, धूळ, ऊन अशा कितीतरी गोष्टींचे दुष्परिणाम त्वचेवर होत असतात. हे दुष्परिणाम टाळण्यासाठी, त्वचा नैसर्गिकरीत्या तजेलदार राहावी यासाठी अर्थातच थोडा वेळ देण्याची गरज आहे. घरच्या घरी सोपे उपाय करण्याआधी आपली त्वचा नक्की कोणत्या प्रकारात मोडते ते जाणून घ्यायला हवे. सर्वसाधारणपणे त्वचेचे तेलकट, कोरडी आणि सर्वसाधारण असे तीन प्रकार केले जातात. या प्रकारानुसार त्वचेची काळजी घेण्याची पद्धत बदलता येऊ शकते. 

सर्वसाधारण त्वचेसाठी  

* नितळ त्वचेसाठी भरपूर पाणी पिणे अतिशय गरजेचे आहे. 
* दिवसभरात जास्तीत जास्त वेळा चेहरा गार पाण्याने स्वच्छ धुणे गरजेचे आहे. त्यामुळे तेलकटपणा कमी होतो आणि त्वचेवर बसलेली धूळ निघून जाऊन पुळ्या- पिंपल्स येत नाहीत. 
* त्वचा निरोगी दिसण्यासाठी रोज सकाळी तुळशीचा रस व मध यांचे मिश्रण घेणे फायदेशीर ठरते. त्यामुळे रक्तशुद्धी तर होतेच, शिवाय त्वचा तजेलदार व्हायलाही मदत होते. 
* रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुणे गरजेचे आहे. दिवसभराची धूळ त्यामुळे निघून जायला मदत होते. रात्री चेहरा धुताना ग्लिसरिन, लिंबाचा रस, गुलाबजल समप्रमाणात घेऊन हे मिश्रण चेहऱ्याला लावल्याने चेहरा स्वच्छ आणि टवटवीत होतो. 
* अल्प प्रमाणात आठवडाभर द्राक्षाचा रस घेतला, तर निस्तेज त्वचा उजळ होण्यासाठी फायदा होऊ शकतो. तसेच द्राक्षाचा रस सर्वांगाला लावल्यानेही त्वचा उजळायला मदत होते. 
* त्वचेचा पोत टिकवून ठेवण्यासाठी 3-4 थेंब लिंबूरस, चिमूटभर शुद्ध हळद, 1 चमचा काकडीचा रस एकत्र करून हे मिश्रण चेहऱ्याला लावावे. 
* काकडीचा रस, संत्र्याचा रस, पपईचा गर, सीताफळाचा गर यापैकी जो उपलब्ध असेल तो चेहऱ्याला लावता येऊ शकतो. त्यामुळे त्वचेचा काळपटपणा कमी होतो. तसेच त्वचा मऊ व्हायलाही हे रस उपयुक्त असतात. 
* त्वचा अतिशय नाजूक असते, हे लक्षात घेऊन मेकअप करतानाही काळजी घेणे गरजेचे असते. तसेच मेकअप व्यवस्थित उतरवलाही जायला हवा. त्यासाठी क्‍लिंजिंग म्हणून कच्च्या दुधाचा वापर करता येईल. मेकअपमुळे होणारी त्वचेची हानी टाळता येऊ शकेल. 
* मेकअप उतरवण्यासाठी 1 टेबल स्पून तांदळाची पिठी आणि 2 टेबल स्पून दही एकत्र कालवून तयार झालेले मिश्रणही क्‍लिंजिंगप्रमाणे वापरता येईल. 
* त्वचेला घट्टपणा यावा, त्वचेवरील सुरकुत्या कमी व्हाव्यात याकरता ग्लिसरिन, अंड्याचा पांढरा भाग, 3-4 थेंब मध या मिश्रणाचे चेहऱ्याला दोनदा थर द्यावेत आणि मिश्रण वाळल्यावर चेहरा कोमट पाण्याने धुवावा. 
* जायफळ दुधात उगाळून लावल्याने चेहऱ्यावरील काळे डाग कमी व्हायला मदत मिळते. 

तेलकट त्वचेसाठी  

* "आपली त्वचा तेलकट का?' या प्रश्‍नाने अनेकांना वैताग आणलेला असतो. कारण तेलकट त्वचा असणाऱ्यांना पिंपल्सच्या त्रासाला सामोरे जावे लागते. त्यावर उपचार करताना नाकीनऊ येतात. मात्र, समतोल आहार आणि भरपूर पाणी पिण्याबरोबरच जर काही साध्या-सोप्या गोष्टींचा अवलंब केला, तर तेलकट त्वचाही त्रासदायक वाटणार नाही. 
* रात्री कच्च्या बटाट्याचा कीस चेहऱ्याला चोळून सकाळी थंड पाण्याने चेहरा धुतला, तर त्वचेतील अतिरिक्त तेल कमी व्हायला मदत होते. 
* गव्हाचा कोंडा, मुलतानी माती, चंदन, गुलाबपाणी यांचे मिश्रण चेहऱ्याला लावल्याने त्वचा निरोगी आणि थंड व्हायला मदत होते. 
* चेहऱ्याचा तेलकटपणा कमी करून त्वचा उजळ, मऊ व्हावी यासाठी रात्री मसूर पाण्यात भिजत घालावेत; सकाळी ते वाटून दुधामध्ये घालून मिश्रण तयार करावे आणि ते चेहऱ्याला लावावे. 
* पिंपल्सचा त्रास असणाऱ्यांनी 15 दिवसांतून एकदा चेहऱ्याला वाफ द्यावी. पाव चमचा गुलाब पावडर, अर्धा चमचा चंदन पावडर, ग्लिसरिन, गुलाबपाणी यांचा "फेसपॅक' करून लावल्यानेही त्वचा मऊ होते आणि तेलकटपणाही कमी होतो. 

कोरड्या त्वचेसाठी 

* तेलकट त्वचेच्या मानाने कोरड्या त्वचेला कमी काळजी घ्यावी लागते. पण जर त्वचा खूपच कोरडी झाली, तर ती निस्तेज वाटते. त्यामुळे कोरडेपणा जास्त असणाऱ्या त्वचेची उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात जास्त काळजी घ्यावी लागते. 
* कोरडेपणा कमी करण्यासाठी चेहरा दिवसातून एकदा तरी कच्च्या दुधाने धुवा. 
* त्वचा मऊ- मुलायम व्हावी यासाठी सर्वांगाला लोण्याने मसाज करावा. त्यामुळे त्वचेची आर्द्रता टिकून राहायला मदत मिळू शकते. 
* रात्री झोपण्यापूर्वी तीळ, बदाम, लवंग असलेल्या तेलाने सर्वांगाला मसाज करावा. 
* थंडीत कोल्डक्रीम, मॉइश्‍चरायझरचा आवर्जून वापर करायला हवा. त्यामुळे त्वचा फुटणार नाही आणि त्वचेचे थंडीपासून संरक्षण होऊ शकेल. 
* नारळाच्या पाण्यात ताजी साय घालून तयार केलेले मिश्रण लावण्यानेही त्वचेचा कोरडेपणा कमी होतो व सुरकुत्याही कमी होतात. 
* चेहरा मऊ होण्यासाठी, रुक्षपणा घालवण्यासाठी कलिंगडाचा रस चेहऱ्याला लावून 15 मिनिटांनी थंड पाण्याने चेहरा धुवावा. 

ओठांचे सौंदर्य कसे टिकवायचे?  

* चेहऱ्याच्या सौंदर्यात निरोगी त्वचेला जेवढे महत्त्व आहे, तेवढेच ओठांनाही आहे, हे विसरून चालणार नाही. त्यामुळे ओठांची काळजी घेतली तर संपूर्ण चेहऱ्याचे सौंदर्य खुलून दिसेल. 
* ओठांसाठी नेहमी उत्तम दर्जाची "लिप प्रॉडक्‍ट्‌स' वापरावीत. शक्‍यतो नॅचरल लिपस्टिकचा वापर करावा. 
* लिपस्टिक लावण्यापूर्वी ओठांना "लिप प्रोटेक्‍टर' लावावे. त्यामुळे ओठ काळे पडणार नाहीत. 
* ओठांचा काळेपणा नष्ट करण्यासाठी लिंबाचा रस आणि ग्लिसरिन यांचे मिश्रण लावावे. 
* थंडीच्या दिवसांत ओठ फुटण्याची शक्‍यता असते. अशा वेळी ओठांना नियमित साजूक तूप, ताजी साय लावावी. त्यामुळे ओठांचा मऊपणा टिकून राहायला मदत मिळेल. 

डोळ्यांचे सौंदर्य  

* खरे तर आपले डोळे हे नुसते बघण्यासाठी नसतात, तर आपल्या भावना इतरांपर्यंत पोचवण्याचे कामही हे डोळेच करत असतात. या डोळ्यांचे सौंदर्य जपावे यासाठी डोळ्यांची पुरेशी काळजी घेणे गरजेचे आहे, तरच डोळे आरोग्यदायी दिसू शकतील. 
* डोळे स्वच्छ व सतेज दिसण्यासाठी कापसावर गुलाबपाणी घेऊन ते धुवावेत. 
* डोळ्यांखाली काळी वर्तुळे असल्यास दुधात बदाम उगाळून ते मिश्रण किंवा काकडीच्या साली डोळ्यांखाली लावाव्यात. 
* डोळ्यांना थंडावा मिळण्यासाठी काकडीचे काप, गार दुधाच्या पट्ट्या डोळ्यांवर ठेवाव्यात. 
* संगणकाच्या सततच्या वापरामुळे डोळ्यांवर ताण येतो. तो ताण दूर करण्यासाठी लिंबूरस व बदामतेल एकत्र करून डोळ्यांना हलका मसाज करावा. 
* डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी सकाळी अनवाणी पायांनी हिरवळीवर चालावे. 
* झोपताना डोळ्यांत आयुर्वेदिक अंजन घातल्याने किंवा आयुर्वेदिक काजळ घातल्यानेही डोळ्यांचे आरोग्य टिकून राहायला मदत मिळते. 

हाता-पायांचीही काळजी  

* चेहेऱ्याची जितकी काळजी घेतली जाते तेवढी हाता-पायांची घेतली जातेच असे नाही. त्यामुळे अनेकदा हात-पाय काळवंडलेले दिसतात. चेहऱ्याप्रमाणेच हाता-पायांचे सौंदर्य टिकवण्यासाठीही घरच्या घरी उपाय करता येतात. 
* उन्हाने रापलेल्या हातांचा काळेपणा घालवण्यासाठी बेसनाचे पीठ दुधात कालवून हातांना मसाज करावा. 
* पपईचा गर चोळल्यानेही काळेपणा कमी होऊ शकतो. 
* लिंबाचा रस कोपर व गुडघ्यांना चोळल्याने तिथल्या मृत पेशी निघून जातात आणि काळेपणा नाहीसा होतो. 
* थंडीच्या दिवसांत हाता-पायांना लवंगतेल, बदामतेल, कोल्डक्रीमने मसाज केल्यास त्यांचा मऊपणा टिकून राहतो. 
* आठवड्यातून किमान दोनदा सौम्य शाम्पू गरम पाण्यात टाकून त्यात 10 मिनिटे पाय ठेवावेत. नंतर पाय स्वच्छ पुसून साय व हळदीने तळव्याला मसाज करावा. त्यामुळे भेगांचे प्रमाण कमी होऊन पायांचे सौंदर्यही वाढते. 
* पायांना भेगा असल्यास ग्लिसरिन व लिंबूरसाचे मिश्रण भेगांना रोज रात्री लावल्यानेही फायदा होऊ शकतो. 
* नखांची योग्य वाढ होण्यासाठी त्यांना कॅल्शिअमची आवश्‍यकता असते. त्यासाठी कॅल्शिअमयुक्त आहार घेणे गरजेचे आहे. तसेच लिंबू चोळण्याने नखांना चमक येते. 
* नखांना पुरेसे पोषण न मिळाल्याने ती तुटतात. ती मजबूत व्हावीत याकरता ग्लिसरिन, मध, लवंगतेल यांच्या मिश्रणात नखे भिजवावीत. 

निरोगी केसांसाठी  

* लांबसडक, निरोगी, काळेभोर केस हे सौंदर्याचे एक परिमाण मानले जाते. मात्र, केसांचे योग्य पोषण व्हावे, यासाठी त्यांची जाणीवपूर्वक काळजी घेणेही तितकेच गरजेचे आहे. 
* केसांत कोंडा झाल्यास कोरफडीचा गर केसांना 10 मिनिटे लावून ठेवावा व त्यानंतर केस धुवावेत. 
* केसांना चमक येण्यासाठी मसूर डाळ पाण्यात वाटून केलेला लेप केसांना लावावा. 
* केसांना मेंदी लावल्याने "नॅचरल कंडिशनिंग' तर होतेच, शिवाय शरीरातील उष्णताही कमी होते आणि डोक्‍याच्या त्वचेचा कोरडेपणा जातो. 
* काकडीचा रस केसांना लावल्याने केसांची चांगली वाढ होते. 
* खोबरेल तेलात कापूर टाकून केसांना मसाज केल्याने कोंडा कमी होतो आणि त्वचा कोरडी पडत नाही. 
* वापरलेली चहा पावडर पाण्यात उकळवून, गाळून त्या पाण्याने केस धुतल्याने केसांना चांगला रंग येतो व केस मजबूत व्हायला मदत होते. 
* केसांचे आरोग्य टिकावे यासाठी आठवड्यातून दोनदा केस धुवावेत व धुण्यापूर्वी केसांना तेल लावावे. त्यामुळे केसांना योग्य पोषण मिळते. 
* केस धुण्यासाठी शिकेकाई, रिठा, लिंबू, नागरमोथा यांसारख्या नैसर्गिक गोष्टींचा वापर करावा. आवळा, मेथी पावडरच्या वापराने केस चमकदार होतात. 
एकूणच सांगितल्याप्रमाणे साध्या-सोप्या उपायांचा अवलंब केला, तर घरच्या घरी नखशिखांत सौंदर्य खुलवणे आपल्याच हातात असेल, नाही का? 
हे सौंदर्याचे एक परिमाण मानले जाते. मात्र, केसांचे योग्य पोषण व्हावे, यासाठी त्यांची जाणीवपूर्वक काळजी घेणेही तितकेच गरजेचे आहे. 
* केसांत कोंडा झाल्यास कोरफडीचा गर केसांना 10 मिनिटे लावून ठेवावा व त्यानंतर केस धुवावेत. 
* केसांना चमक येण्यासाठी मसूर डाळ पाण्यात वाटून केलेला लेप केसांना लावावा. 
* केसांना मेंदी लावल्याने "नॅचरल कंडिशनिंग' तर होतेच, शिवाय शरीरातील उष्णताही कमी होते आणि डोक्‍याच्या त्वचेचा कोरडेपणा जातो. 
* काकडीचा रस केसांना लावल्याने केसांची चांगली वाढ होते. 
* खोबरेल तेलात कापूर टाकून केसांना मसाज केल्याने कोंडा कमी होतो आणि त्वचा कोरडी पडत नाही. 
* वापरलेली चहा पावडर पाण्यात उकळवून, गाळून त्या पाण्याने केस धुतल्याने केसांना चांगला रंग येतो व केस मजबूत व्हायला मदत होते. 
* केसांचे आरोग्य टिकावे यासाठी आठवड्यातून दोनदा केस धुवावेत व धुण्यापूर्वी केसांना तेल लावावे. त्यामुळे केसांना योग्य पोषण मिळते. 
* केस धुण्यासाठी शिकेकाई, रिठा, लिंबू, नागरमोथा यांसारख्या नैसर्गिक गोष्टींचा वापर करावा. आवळा, मेथी पावडरच्या वापराने केस चमकदार होतात. 
एकूणच सांगितल्याप्रमाणे साध्या-सोप्या उपायांचा अवलंब केला, तर घरच्या घरी नखशिखांत सौंदर्य खुलवणे आपल्याच हातात असेल, नाही का? 


जास्त घाम गाळा... लठ्ठपणा कमी वजन कमी

लठ्ठपणा हो लठ्ठपणा घालविण्याचे सोपे उपाय

जास्त घाम गाळा...

लठ्ठपणा हो लठ्ठपणा म्हणजे अनेक आजारांना निमंत्रण होय. हृदय विकार, उच्च रक्तदाब आदी आजार लठ्ठपणा हो लठ्ठपणासोबतच येतात. तुमचे वजन तुमच्या उंचीशी साजेसेच असले पाहिजे. साधारण 5 फूट उंची असेल तर 45.5 किलो वजन अपेक्षित आहे. लठ्ठपणा हो लठ्ठपणा म्हणजे आपल्या उंचीच्या तुलनेत अधिक वजन असणे होय. लठ्ठपणा हो लठ्ठपणामुळे संपूर्ण शरीर थुलथुलीत होते. मांसपेशीदेखील ढिल्या होतात. कुल्ले आणि पाठीवर चरबी वाढते. ढेरी पुढे येते. हात आणि मांड्यांच्या ठिकाणीही चरबी साठून राहते.
भारतीय महिलांमध्ये स्थूलतेचं प्रमाण पुरुषांपेक्षा अधिक आहे. हे प्रमाण ६०: ४० असं आहे.
जास्त घाम गाळा...
• तुमचा आत्मनिर्धार पक्का व मनोबल दृढ असेल तर अर्धी लढाई जिंकल्यातच जमा आहे. तुमची इच्छाशक्तीच प्रबल असली तर तुमचे काम फत्ते झालेच समजा. वजन कमी. करण्यासाठी काही बाबींकडे लक्ष देणे गरजेचे ठरते. यात नियमितपणा तेवढा महत्त्वाचा आहे. नाहीतर सगळेच मुसळ केरात, असा प्रकार होईल. त्यामुळे प्रयत्नात सातत्य असणे आवश्यक ठरते. वजन कमी करण्यासाठी आपले वजन नेहमी मोजले पाहिजे. दरदिवशी किंवा आठवड्यातून एकदा वजन मोजले पाहिजे.
तसेच त्याची नोंदही ठेवले पाहिजे. डाएटिंग सुरु केल्यानंतर वजन कमी होण्याची गती अपेक्षाकृत जलद असते. नंतर मात्र ही गती मंदावते. त्यामुळे निराश होऊ नये. त्यानंतर मात्र वजन कमी होऊ लागते.
जास्त घाम गाळा...
• खाणंपिणं बंद करून शरीरावर अत्याचार करू नका. कमी खाल्ल्यामुळे वजन कमी होईल, असं तुम्हाला वाटत असेल तर हा तुमचा गैरसमज आहे. अधिक कॅलरीयुक्त आहार बंद करून कमी कॅलरीयुक्त खाण्याची निवड तुम्ही करत असाल. यामुळे वजन कमी होईल, पण त्याचबरोबर तुम्ही अशक्तही व्हाल, हे लक्षात ठेवलेलं बरं! शरीराला आवश्यक असतं, त्यापेक्षा कमी कॅलरीज आहारातून शरीराला मिळाल्यास तुम्ही शरीराला कुपोषित करता आहात, हे लक्षात घ्या. यामुळे शरीरातील फॅट्स नाही, तर पाणी आणि स्नायूंचा बळकटपणा तुम्ही गमावून बसाल. वजन कमी होईल, पण फॅट्स तसेच राहतील. यामुळे आळशीपणा, अशक्तपणा, डोकुदुखी, मन एकाग्र करायला न जमणं, थकवा अशा समस्या जाणवू लागतात. म्हणूनच खूप कॅलरी किंवा कमी कॅलरीयुक्त अशा दोन्ही प्रकारचं खाणं टाळा. कोणत्याही परिस्थितीत उपवास करु नये. ठरलेल्या वेळी ठरलेला पदार्थ खावा, खाण्याची वेळ चुकवू नये या उलट योग्य आणि समतोल आहार घ्या.
जास्त घाम गाळा...
• पोट पूर्ण भरणार नाही एवढेच भोजन 3 वेळा (न्याहरी, दुपारचे व रात्रीचे) घ्यावे.

• काय खायचे आणि किती खायचे या बाबतीतही जागरुक असले पाहिजे. परंतु पाणी जास्त पिले पाहिजे. प्रत्येक जेवणाआधी दोन ग्लास पाणी प्या. चांगल्या आरोग्यासाठी रोज किमान ८-१० ग्लास पाणी पिले पाहिजे. पाण्यामध्ये काहीच कॅलरी नसतात. पाणी जास्त प्यायल्याने भुकही कमी लागते. पाण्यामुळे पोटही साफ राहते. रोज सकाळी एक चमचा मधाबरोबर लिंबाचा रस आणि एक ग्लास कोमट पाणी घ्यावे. रोजच्या आहारात सॅलड, ज्यूस, कांदा, टमाटे, मूळा, गाजर, काकडी. पत्ता कोबी असावे. यात कमी कॅलरी तर असतात. तद्वतच आवश्यक जीवनसत्वेही असतात.

• नियमीत जास्त घाम गाळा...व्यायाम आणि योगासने करा. शारीरिक श्रम नियमीत करा.

• पालेभाज्या अधिक प्रमाणात खा.जास्त घाम गाळा...

• रोज फळे खा. रस प्या.जास्त घाम गाळा...

• दिवसभरात किमान 3 लिटर पाणी प्या.

• भोजनात मीठ कमी वापरा..जास्त घाम गाळा...

• आठवडयातून एखादे जेवण टाळावे.जास्त घाम गाळा...

• मधून मधून खाण्याची सवय सोडावी.जास्त घाम गाळा...

• एकटी राहणारी व्यक्ती फ्रीजमध्ये कमी कॅलरी असलेली पदार्थ साठवू शकतात. परंतु कुटुंबासमावेत राहण्यासाठी हे शक्य होत नाही. तेव्हा डायटींग करणे कठीण होते. तेव्हा मनोनिर्धार कामी येतो. काही झाले तरी कमी खायचे हा परिपाठ पाळायचाच. आहारात तळलेले चटकार आणि गोड पदार्थ टाळावेत. जेवण करतांना आपले पूर्ण लक्ष जेवणावरच केंद्रीत नियमीत करावे. वजन कमी करतांना आपल्या मित्रांशी स्पर्धा नियमीत करा. रात्री हलका आहार घ्या. जेवल्यानंतर लागलीच झोपी जाऊ नका. लगेच झोपल्यास कॅलरीच खर्च होत नाहीत. डायटिंग बरोबर व्यायाम केल्यास अपेक्षाकृत वजन कमी झाल्याचे लक्षात होईल. व्यायाम करण्यापूर्वी याबाबत आपल्या डॉक्टरांकडून तुम्ही निवडलेला व्यायाम तुमच्यासाठी योग्य आहे की नाही, याची खात्री करु घ्या.
जास्त घाम गाळा...
• जास्त जेवण घेण्याची सवय चरबी वाढण्याचे कारण आहे. क्रमाक्रमाने आहार चार घास कमी घेण्याची सवय केली तर थकवा न जाणवता वजन कमी राहून स्वास्थ्य उत्तम राहते. पोटभर खाण्याऐवजी पोट थोडे रिकामे ठेवून उठावे.
जास्त घाम गाळा...
• दूध व दुधाचे पदार्थ नियमितपणे घेऊ नयेत. दुधातील पौष्टिक प्रथिनांची किंवा पिष्टमय पदार्थांची गरज भागल्यानंतर हे पदार्थ घेणे चालूच ठेवले तर त्यांचे रूपांतर चरबीत होते. दुधाचे दात पडले की नियमितपणे दूध पिणे आवश्यक नसते हे लक्षात ठेवावे.

• निसर्गाच्या निर्मात्याने मनुष्य शरीराची रचना ही मांसाहार पचनासाठी केलेलीच नाही . ज्यांना मांसाहार केल्याशिवाय चैन पडत नाही त्यांनी आठवड्यातून एक किंवा जस्तीत जास्त दोन जेवणातच मर्यादित प्रमाणात मांसाहार घ्यावा.
जास्त घाम गाळा...
- जेवणानंतर कधीही लगेच झोपू नये. शतपावली करणे चांगले. जेवणानंतर येणारी झोप ही खरी झोप नसून ती केवळ सुस्ती असते ज्याने शरीराचा बोजडपणा वाढीस लागतो. वामकुक्षीच्या नावाखाली डाराडूर झोप काढणे म्हणजे वजन वाढीला व एकंदरित रोगराईला आग्रहाचे आमंत्रण देण्यासारखेच आहे.
जास्त घाम गाळा...
• ‘भात खाण्यामुळे वजन वाढते’ असा एक गैरसमज सर्वत्र आढळतो. भात हे दक्षिण भारतीयांचे मुख्य अन्न आहे व गव्हाचे पदार्थ पंजाब किंवा उत्तर भारतीयांचे. अंगकाठीचा विचार केल्यास दक्षिण भारतीयांची एकूण प्रकृती बारीक असते तर उत्तर भारतीयांचे वजन काय किंवा एकंदर शरीर जास्त धडधाकट दिसते. तांदळाच्या शेतीसाठी आणि प्रत्यक्ष भात शिजवण्यासाठी भरपूर पाणी लागते. त्यामुळे भात पोटात गेल्यावर पोट लवकर भरल्यासारखे वाटते खरे पण त्यामधून पोषक अंश फार कमी प्रमाणात घेतले जातात. तांदूळ कोरडे भाजून थोडे तांबुस झाल्यावर त्याचा भात नियमीत करावा. वजन कमी करण्यासाठी हा पचायला हलका भात म्हणून फार उपयोगी होतो. व्यवस्थित जेवण झाल्यानंतर भात खाण्यामुळे मात्र मेद वाढतो कारण पाचक स्त्रावांना थंड करण्याची किमया ह्या ‘शेवटच्या भातामुळे’ होते. केवळ भात खाऊन वजन वाढत नाही हे लक्षात ठेवावे.
जास्त घाम गाळा...
• कडधान्यां बद्दल थोडक्यात: मोड आलेली कडधान्य स्वास्थ्यासाठी उत्तम असे आपण अनेक ठिकाणी वाचले असेल. काही अंशी हे खरे आहे. त्यातील महत्वाचा मुद्दा असा की ज्या वयात पचन शक्ती उत्तम असेल किंवा नियमित व्यायाम करण्याची सवय असेल तरच मोड आलेली कडधान्य खावीत. वयाच्या ४५-५० नंतर ही कडधान्य त्रासदायक ठरतात. ह्या वया नंतर ‘भर्जित’ म्हणजे भाजलेले धान्यच आहारात वापरावे. भाजलेल्या धान्याला कितीही भिजवले तरी मोड येत नाहीत. मेद किंवा चरबी विषयी जागरूक असलेल्यांनी कडधान्य टाळणे महत्वाचे आहे. ह्या उलट वजन वाढवण्यासाठी कडधान्यांचा वापर आहारात नियमितपणे नियमीत करावा.
जास्त घाम गाळा...
• समतोल आहार : कमी कॅलरी आणि अधिक फायबर असणारं खाणं घ्या. सलाडस आणि ताजी फळं नियमितपणे खायला हवीत. सलाड ड्रेसिंग करणं टाळा. कडधान्य, भाज्यांचे सूप्स भरपूर घ्या. बीफ, पोर्क, हॅम, सॉसेज असं रेड मीट आणि ऑर्गन मीट (कलेजी, भेजा) आणि अंड्याचा बलक खाऊ नका, मांसाहार वर्ज्‍य नियमीत करावे. यात भरपूर प्रमाणात कॅलरीज असतात. सॅच्युरेटेड फॅट्स, तेलकट आणि गोड पदार्थ, आइस्क्रीम, चॉकलेट्स न खाल्लेलंच बरं! मोड आलेली कडधान्यं खा. यात प्रोटीन्स भरपूर प्रमाणात असतात.
जास्त घाम गाळा...
• चालणं हा उत्कृष्ट व्यायाम आहे. रोज 1 तास जलद चालण्याचा व्यायाम न चुकवता वेळ मिळेल त्या वेळी नियमीत करावा. तो घरातल्या घरात, रस्त्यावर, ट्रेड मिलवर कुठेही चालेल. रोज किमान ३ ते ४ कि.मी. चालावं. वजन कमी करण्यासाठी जास्त चालणं आधिक उपयोगी. मात्र त्यामध्ये प्रामाणिकपणा असावयास हवा. कोणतीही गोष्ट सातत्याने केल्यास लवकर फळास येते. चालण्याची सवय असायला पाहिजे, सतत वाहन वापराने ही चांगली सवय सुटते. तसेच काम करताना बैठे करण्यापेक्षा उभ्याने केलेले उर्जा वापरासाठी जास्त चांगले असते.
जास्त घाम गाळा...
• हवेशीर दमसासाचे व्यायाम आणि डोंगर चढण्यासारखे गुरुत्वाकर्षणविरोधी व्यायाम वजन लवकर घटवतात. पण चरबी जळण्याची पाळी व्यायामाच्या तिसाव्या मिनिटानंतरच होते. दररोज अर्धा तास व्‍यायाम नियमीत करावा. यामुळे अनावश्‍यक जमा झालेली कॅलरी घटवता येते.
जास्त घाम गाळा...
• रोज नियमित दमण्याचा व्यायाम नियमीत करावा. जलद चालणे, दुडक्या चालीने पळणे, जिने किंवा डोंगर चढणे, सायकल चालवणे, पोहणे हे सर्व दमसासाचे व्यायाम आहेत.
जास्त घाम गाळा...
• उन्हाळ्याचा ऋतू वजन कमी करण्यासाठी सर्वात जास्त अनूकूल आहे. उन्हाळ्यामध्ये आपल्याला चटकन घाम येतो. व त्याचाच फायदा वजन कमी करण्यासाठी होतो.
• डोंगर दऱ्यांमध्ये उपाशी-तापाशी भटकणे ही गोष्ट मधून मधून अवश्य नियमीत करावी. निसर्ग आपल्याला दुरुस्त करतो. पूर्वीच्या काळी पायी चारधाम यात्रेत तब्येत दुरुस्त होत असे.
जास्त घाम गाळा...
•  आठवड्यातून एखाद-दुसरे जेवण सोडून द्यावे. याने वजनावर नियंत्रण राहते.
जास्त घाम गाळा...
• आपल्या आहारावर लक्ष ठेवा. चपाती, भाकरी, भात, साखर, बटाटे आणि मिठाई थोडी कमीच घ्या. याउलट भाजीपाला, फळभाज्या, फळे आणि प्रथिनयुक्त पदार्थ जास्त चांगले. गव्हाच्या पीठात सोयापीठ मिसळून प्रथिनांचे प्रमाण वाढवता येते.
जास्त घाम गाळा...
• दररोज 10 ते 15 मिनिटे हसले पाहिजे. यामुळे 280 कॅलरी उपयोगात येईल आणि तुम्ही तणावमुक्त राहाल. वजन वाढण्याच्या इतर कारणांमध्ये तणाव हे एक कारण आहे. कारण अशा स्थितीत रुग्ण जास्त खाण्यासाठी प्रेरित होऊ शकतो.
जास्त घाम गाळा...
• दुपारी झोपण्याची सवय केवळ वजन वाढण्याच्या दृष्टिकोनातूनच नव्हे तर एकूण आरोग्या साठी पण अत्यंत हानिकारक आहे. अशी सवय लागली असेल तर ती ताबडतोब सोडावी, चांगल्या मुहूर्ताची वाट बघू नये. सवय मोडतांना काही दिवस त्रास वाटेल पण कालांतराने होणारे चांगले परिणाम अतिशय महत्वाचे आहेत हे विसरून चालणार नाही.
जास्त घाम गाळा...
• सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आशा सोडू नका. कितीही उपाय केले, तरी वजन कमी होत नाही हे पाहून निराश होण्याची अजिबात गरज नाही. संतुलित आहार आणि व्यायाम यांच्या माध्यमातून वजन नक्कीच कमी करता येईल. वजन कमी होत आहे की जास्त याकडे फारसे लक्ष देऊ नये. तुम्हाला उत्साही आणि आरोग्यपूर्ण वाटत असेल तर तुमचे ठीक चालले आहे. रोज रोज वजन केल्याने केवळ वजन व भोजन या दोनच गोष्टी मनाचा ताबा घेतात.
जास्त घाम गाळा...
>>>>>>>>>>> वजन कमी नियमीत करायचंय.....मग आधी तसे मनात आणा....आणि एकदा मनात असा विचार आणलात की त्यासाठी  पुढे जे काही नियमीत करावे लागेल ते इमाने इतबारे एखाद्या व्रताप्रमाणे नियमीत करा....पाहा तुमचा भार हलका होतो की नाही ते.... तर मग आता लागा तयारीला....
अरे हो, एक सांगायचेच राहिले...मंडळी हा उन्हाळ्याचा ऋतू वजन कमी करण्यासाठी सर्वात जास्त अनूकूल आहे....तसेही थोडीशी हालचाल केली की घाम हा येतोच...तेव्हा व्यायाम नियमीत करा आणि जास्त घाम गाळा...पाणी भरपूर प्या  मात्र खाणं कमी नियमीत करा.......

केलंत इतकं की तुम्ही झालात हलके म्हणून समजा!!!


चित्रपट

चित्रपट
चित्रपट
मदर इंडिया (1957) मेहबूब खान दिग्दर्शित मदर इंडिया चित्रपटाने इतिहास रचला. धरणीला माता मानणाऱ्या आपल्या देशात नर्गीस यांनी वठविलेली एका आईची भूमिका दाद मिळवून गेली. हा चित्रपट प्रदर्शित झाला, तेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळून काहीच वर्षं झाली होती. देशात स्वातंत्र्यानंतर जी परिस्थिती होती, ती परिस्थिती या चित्रपटाद्वारे लोकांपर्यंत पोचली. नर्गीस, सुनील दत्त, राजेंद्रकुमार, राजकुमार अशा दिग्गज कलावंतांनी केलेल्या सुरेख अभिनयाने हा चित्रपट गाजला. काळाने घाला घातल्यामुळे असहाय्य झालेली आई आपल्या दोन्ही मुलांना वाढावते मात्र त्याच वेळी निसर्गाचा प्रकोप होतो आणि परिस्थिती आणखीनच चिघळते. यातूनही मार्ग काढून आपले शेत फुलविणारी ती आई धन्यच मानावी लागते. प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक नौशाद यांनी या चित्रपटाला संगीत दिले, तर शकील बदायुनी यांनी चित्रपटाची गाणी लिहिली. ऍकॅडमी अवॉर्डसाठी भारताकडून पाठविण्यात आलेला हा पहिला चित्रपट होता. या चित्रपटाला त्यावर्षीचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला. अरब राष्ट्रे, युरोप व इतर देशांमध्ये या चित्रपटाला बरेच यश मिळाले. भारतात आजही हा चित्रपट आवडीने पाहिला जातो.
Read More »

चित्रगोष्टी
छोट्या पडद्यावर शाहरुख! वी सेक वर्षांपूर्वी "फौजी' नावाची मालिका दूरदर्शनवरून प्रसारित व्हायची. अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या या मालिकेतील नायकाने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान मिळविले. रुपेरी पडद्याच्या दिशेने टाकलेले शाहरुख खानचे ते पहिले पाऊल होते. त्यानंतर "दिल दरिया', "दूसरा केवल', "सर्कस' अशा का ही मालिकांमध्ये त्याने काम केले. "दीवाना' (1992) या चित्रपटानंतर त्याने टीव्हीसाठी काम थांबवले. चित्रपटांतच त्याला भरभरून यश मिळाले. मात्र, सुपरस्टार झाला तरीही शाहरुखने टीव्हीबरोबर आपले नाते तोडले नाही. "कौन बनेगा करोडपती?', "क्‍या आप पॉंचवी पास से तेज है?', "जोर का झटका- टोटल वाइप आउट' यासारखे "रिऍलिटी शो' तो आतापर्यंत करत आला. याशिवाय, चित्रपटांचे प्रमोशन, आयपीएल सामने, मुलाखती वगैरेंच्या निमित्तानेही त्याचे दर्शन टीव्हीवर होते. मात्र, मालिकांमध्ये त्याने अजिबातच दर्शन दिले नाही. आता एका मालिकेच्या निमित्ताने तो पुन्हा छोट्या पडद्याकडे वळला आहे. "ससुराल सिमरका' या मालिकेत एका रिऍलिटी शोच्या जजच्या भूमिकेत तो दिसणार आहे.
Read More »

चित्रगोष्टी
रमेश सिप्पींचे पुनरागमन "अ रे ओ सांबा...' म्हणून सुरू होणारा डायलॉग कोणत्या चित्रपटातला आहे हे आजही कोणाला सांगावे लागत नाही, इतका "शोले' यशस्वी झाला आहे. वास्तविक, यश, लोकप्रियता या गोष्टी हिंदी चित्रपटांना नवीन नाहीत पण "शोले'ने यशाची सगळी रेकॉर्डस तोडली. त्याचे डायलॉग्ज तोंडपाठ झाले. चित्ररसिकांना संपूर्ण तोंडपाठ असणारा हा एकमेव चित्रपट असावा. या चित्रपटाचे सर्वेसर्वा दिग्दर्शक रमेश सिप्पी आता अनेक वर्षांच्या गॅपनंतर पुन्हा एकदा दिग्दर्शन करण्याच्या विचारात आहेत. "अंदाज', "सीता और गीता', "ब्रह्मचारी' वगैरे चित्रपटांनी सुरवात करणाऱ्या रमेश सिप्पी यांनी अल्पावधीतच चित्रसृष्टीत भक्कम स्थान निर्माण केले. "शोले'ने त्यांचे नाव इतिहासात लिहिले गेले. त्यानंतर आलेला "शान' जरी कोसळला असला, तरी डिंपल कापडियाचे पुनरागमन असलेला "सागर' चांगला चालला. "शक्ती'मध्ये त्यांनी दिलीपकुमार, अमिताभ बच्चनला प्रथमच एकत्र आणले. चित्रसृष्टीत असे वेगवेगळे प्रयोग करणाऱ्या या दिग्दर्शकाने "बुनियाद' या मालिकेद्वारे टीव्हीवरही प्रयोग केला आणि तो तुफान यशस्वी ठरला.
Read More »

चित्रगोष्टी
आमिर- सैफचा "फेस ऑफ'? आ मिर खान आणि सैफ अली खान, हिंदी चित्रसृष्टीतील आघाडीचे अभिनेते. ते एकत्र आले तर? तसे झाले तर तो एक "कास्टिंग कू' ठरेल- एक सनसनाटी बातमी. निर्मात्याचे पैसे रिलीजआधीच वसूल. हे दोघे प्रत्यक्षात पडद्यावर एकत्र येण्याआधी पुलाखालून किती पाणी वाहून जाते कल्पना नाही पण सध्या नुसत्या या कल्पनेनीच चित्रसृष्टी जणू मोहरून गेली आहे. "तनू वेड्‌स मनू' या चित्रपटाचा वितरक सुनील बोहराच्या मते, जॉन ट्रॅव्होल्टा- निकोलस केजच्या "फेस ऑफ' या गाजलेल्या चित्रपटावर आधारित चित्रपट करण्यास आमिर आणि सैफने मान्यता दिली आहे. मात्र या दोघांना त्याची कल्पनाच नाही. कहर म्हणजे, बोहराकडे "फेस ऑफ'चे हक्कही नाहीत पण या चित्रपटावर आधारित चित्रपट करण्यासाठी तो दिग्दर्शक संजय गुप्ताकडे गेला होता. अशा रुपांतरासाठी संजय गुप्ता प्रसिद्धच आहे. "हा चित्रपट करण्यास आमिर तयार आहे. दुसऱ्या भूमिकेसाठी तो सैफला तयार करेल,' असे बोहराने संजय गुप्ताला सांगितल्याचे समजते. ही बातमी बाहेर आली, तेव्हा कळले, की हीच ऑफर घेऊन बोहरा "वेक अप सिद'वाल्या अयान मुखर्जीकडेही गेला होता.
Read More »

चित्रगोष्टी
"क्रिश 2'मधला खलनायक कोण? आ पल्या चित्रसृष्टीत कधी काय होईल काही सांगता येत नाही. आता हेच बघा ना, राकेश रोशनच्या "क्रिश 2'मध्ये शाहरुख खान खलनायकाची भूमिका करणार, अशी जोरदार चर्चा होती. त्यावर विश्‍वास न ठेवण्याचेही काही कारण नव्हते. एकतर शाहरुखसाठी नकारात्मक भूमिका नवीन नाही आणि दुसरे म्हणजे "किंग अंकल', "करण अर्जुन', "कोयला' अशा चित्रपटांत त्याने राकेश रोशनच्या दिग्दर्शनाखाली काम केले आहे. पण ताज्या अनाउन्समेंटला सध्या तरी चर्चाच म्हणावे लागणार आहे कारण आता दुसरी चर्चा सुरू झाली आहे. ती म्हणजे या चित्रपटातील "ग्रे शेड' असलेली ही भूमिका अजय देवगण करणार! यापूर्वी अजय आणि राकेश रोशनने एकत्र काम केलेले नाही. "करण अर्जुन'मध्ये सलमानने केलेली भूमिका आधी अजय करणार होता पण पटकथेवरून ते बिनसले. आता "क्रिश 2'साठी अजयला जी भूमिका देऊ केली आहे, ती बॅटमन सिरीजमधील "जोकर' या पात्रावर आधारित आहे, अशी माहिती आहे. अजय देवगणने ही भूमिका स्वीकारावी, अशी राकेश रोशन आणि हृतिक रोशन दोघांचीही इच्छा आहे. अजय काय निर्णय घेतो, हे बघायचे. ही चर्चा अशी रंगात येत असतानाच, दुसरी एक बातमी कानावर येऊन धडकली..
Read More »

चित्रगोष्टी
हू इज फेअरेस्ट...? ए क छोटंसं राज्य असतं. तिथला राजा खूप चांगला असतो. पहिल्या राणीच्या निधनानंतर राजा दुसरं लग्न करतो. ही राणी खूप दुष्ट असते. चेटकीणच! राजाला एक छोटी, गोंडस मुलगी असते तिचं नाव स्नो व्हाइट अर्थात हिमगौरी! ही स्नो व्हाईट राणीला अजिबात आवडत नसते. पुढं काय होतं, हे आपल्यापैकी प्रत्येकालाच ठाऊक आहे. सगळ्यांना ठाऊक असलेल्या या गोष्टीवर एक इंग्रजी चित्रपट येतो आहे. अर्थात या कथानकावरचा तो काही पहिला चित्रपट नव्हे. मग त्याची चर्चा कशाला?.. तर यासाठी, की या चित्रपटात ज्युलिया रॉबर्टस काम करते आहे. नाही हो! स्नो व्हाइटचं नव्हे, शिंग मोडून वासरू व्हायला ती काय आपल्याकडची नट-नटी नव्हे. आपल्या वयाचं तिला भान आहे. ती चक्क स्नो व्हाइटच्या आईचं, म्हणजे चेटकिणीचं काम करणार आहे. कथानकही सरधोपट जुनं नाही. आपल्या वडिलांचा खून करणाऱ्या सावत्र आईचा सूड घेणारी स्नो व्हाइट यात दिसणार आहे.
Read More »

चित्रपट - चित्रगोष्टी
"वन्स अपॉन'मध्ये अक्षय? स ध्या सिक्वलचे दिवस आहेत, असे दिसते. साजिद खानचा "हाउसफुल 2' येतोय, अरबाज खान "दबंग 2' काढण्याच्या विचारात आहे. एकता कपूरचे "बालाजी प्रॉडक्‍शन'ही "वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई'च्या यशानंतर त्याचा सिक्वल करण्याच्या तयारीत आहे. पहिल्या चित्रपटात इम्रान हाश्‍मीने केलेली शोएबची भूमिका सिक्वलमध्ये अक्षयकुमार करणार आहे. त्या संदर्भात त्याचे आणि निर्मात्याचे बोलणेही झाले आहे. पहिला चित्रपट सुलतान (अजय देवगन) आणि शोएबच्या (इम्रान हाश्‍मी) संघर्षावर आधारित होता. सुलतानचा मृत्यू होतो आणि चित्रपट संपतो तिथून हा नवीन चित्रपट सुरू होणार आहे. शोएबने आपल्या ताकदीने साम्राज्य कसे उभे केले, हे या चित्रपटात प्रामुख्याने दाखविले जाणार आहे. पहिल्या चित्रपटाचा "ड्रामा' हा केंद्रबिंदू होता तर या चित्रपटात "ऍक्‍शन' खच्चून भरलेली असेल. असे असले तरी नवीन चित्रपटाचे कथानक एकदम वेगळेच असण्याची शक्‍यताही आहे. पहिल्या चित्रपटातील अजय देवगन आणि इम्रान हाश्‍मी दोघेही नसल्याने आधीच्या कथानकाचा अडसरही येणार नाही. नवीन चित्रपटात अक्षयबरोबर आणखी एक कलाकार असेल, त्याचे नाव निश्‍चित व्हायचे आहे.
Read More »

सरोगसी'चा वेगळा आयाम - आई व्हायचंय मला
सरोगसी'चा वेगळा आयाम आई व्हायचंय मला "सरोगसी' या विषयावर आधारित "मला आई व्हायचंय' हा पहिला मराठी चित्रपट फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात प्रदर्शित होत आहे. सत्य घटनेवर आधारित या चित्रपटाची निर्मिती-दिग्दर्शन ऍड. समृद्धी पोरे यांनी केले आहे. विशेष म्हणजे चित्रपटात "सरोगेट बेबी' चा अभिनय करणारा एडन बर्डले हा चार वर्षांचा मुलगा प्रत्यक्षातही "सरोगेट बेबी' आहे. वेगळ्या विषयावरील या चित्रपटाविषयी ऍड. समृद्धी पोरे यांच्याशी झालेला संवाद "समृद्धी सिनेवर्ल्ड'च्या बॅनरखाली तुम्ही स्वतःच या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या विषयावर संपूर्ण लांबीचा चित्रपट करावा असे का वाटले? ऍड. पोरे ः मी गेली अनेक वर्षे मुंबई उच्च न्यायालयात वकील म्हणून काम करते आहे. आजवर विविध प्रकारच्या केस मी हाताळल्या आहेत. मला भेटलेल्या एका सरोगसी केसवर आधारित हा चित्रपट आहे. आपण कथा-कादंबऱ्यात काल्पनिक विश्‍व अनेकदा पाहतो-वाचतो पण कधी कधी त्या कल्पितापेक्षाही वास्तव अधिक लख्ख आणि दाहक असू शकते, याचा अनुभव मी एका केसच्या निमित्ताने घेतला आणि मी अस्वस्थ झाले.
Read More »

chitragoshti
कॅटरिनाकी कविता... हमने देखी है उन आँखोकी महकती खुशबू हाथ से छू के इसे रिश्‍तों का इल्जाम न दो सिर्फ एहसास है ये रूहसे महसूस करो प्यार को प्यारही रहने दो कोई नाम न दो... इतकं नाजूक हे "प्रेम'प्रकरण असतं आणि कॅटरिना कैफला ते खूप आवडतं. तिचा अजूनही "प्रेम' या गोष्टीवर विश्‍वास आहे. "प्रेम' या शब्दाबरोबर दुःख, निराशा, भ्रमनिरास या गोष्टी जोडलेल्या असल्या तरीही त्याबद्दल ती अजिबात निराशेने बोलत नाही. ""माझा प्रेमावर विश्‍वास आहे. आयुष्यात सुखांत (हॅपी एंडिंग्ज) असतात, असे मी मानते. प्रेम ही जगातील सर्वात सुंदर भावना आहे,'' असे कॅटरिना कैफचे मत आहे. प्रीतीश नंदी यांच्या काव्यसंग्रहाच्या प्रकाशन समारंभात तिने आपल्या भावना व्यक्त केल्या. कवितेच्या पुस्तकाचं प्रकाशन त्यामुळं निर्माण झालेल्या माहौलमध्ये कॅटरिनाही रोमॅंटिक झाली, पोएटिक झाली आणि तिने आपले मन मोकळे केले. मात्र एवढेच बोलून ती थांबली नाही. ती म्हाणाली, ""आतापर्यंत कोणीही माझ्यावर प्रेमकविता लिहिली नाही. त्यामुळे मी नाराज आहे पण अजूनही वेळ गेलेली नाही.
Read More »

चित्रगोष्टी
सलमान खानचा डेब्यू? अनेक वर्षे एका क्षेत्रात असूनही दोन व्यक्ती अनेकदा एकमेकांना भेटत नाहीत. एकमेकांबरोबर काम करत नाहीत. प्रसिद्ध अभिनेता सलमान खान आणि यश चोपडा हे त्यापैकीच! एकाच क्षेत्रात असूनही त्यांनी एकत्र काम का केले नाही याची कारणे असतील पण आता मात्र ते एकत्र येण्याची शक्‍यता आहे. म्हणजे थेट एकत्र काम नाही पण यशराज बॅनरचा चित्रपट सलमान करण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. सलमानने आपला चित्रपट करावा, अशी "न्यूयॉर्क'चा दिग्दर्शक कबीर खानची खूप इच्छा आहे आणि त्याचा हा चित्रपट "यशराज बॅनर' निर्माण करत आहे. सामान्यतः या प्रॉडक्‍शनच्या चित्रपटांत प्रामुख्याने शाहरुख खानच हिरो असतो मग यावेळी सलमानला मागणी कशी? असा प्रश्‍न त्याच्या चाहत्यांच्या मनात येणं स्वाभाविक आहे. याचं मुख्य कारण "दबंग'चे यश हेच असावे कारण याआधी या चित्रपटासाठी जॉन अब्राहमचा विचार सुरू होता. "दबंग'च्या यशानंतर मात्र दिशा बदलली. आता केवळ दिग्दर्शक कबीर खानच नव्हे, तर आदित्य चोप्राही सलमानने हा चित्रपट स्वीकारावा यासाठी प्रयत्नशील आहे.
Read More »



ललीत

ललीत
लव्हेंडरची फुले

Read More »

सदमा

Read More »

एक सकाळ
Read More »

तीन फुल्या तीन बदाम
Read More »

"सगुणी पाऊस'

Read More »

"प्राजक्त पहाट'

Read More »

नाती-गोती

Read More »
 

शुक्रवार, 17 मई 2013

mybloggertricks



 As ween seen on internet Mybloggertricks.com is one of the top blogging blog on the internet and in few past days mybloggertricks wear a new dress mean they are some up with a new responsive template which is very beautiful and responsive. we only say that it is beautiful but dont upsad i,m here with this new template
is it amazing? i know you are thinking that how can we cloned it but dont forget that it is a new era and everything is possible here so i,m going to tell you about that templates feature.
Features:

    Seo optimized
    beautiful menu
    fixed slide bar
    fixed width slide bar
    fast loading
    author box added
    read more hack
    complete social
    Responsive template
    back to top button

Now i,m going to give you the live demo of mybloggertricks clone template so you can easily understand its features.






















mybloggertricks marathi astrology books web design company for marathi buy online marthi book calender web design company astrology books marathi books online calendar 2013 manogat diwali ank shala book pdf to buy kalnirnay 2013 books online acidity buy online gujarati calendar marathi maharashtra news english kids dvd big boss marathi books online calendar diwali marathi kavita buy marathi books website book authors ali baba

मराठी गाणी

acidity problem



मला सुद्धा पित्ताच खूप त्रास होतो. जर बाहेरगवी गेले की झाले पित्त. पित्त झाले कि माझे डोके, मान खूप दुखते. vegeterian असल्यामुळे बाहेर गेले कि ते bread वगेरे शिवाय काहि option बर्‍याचदा मिळत नाहि. त्याने माझे पित्त अजुन वाढते.
गेले काहि दिवस मी pepcid acid reducer try केल्या जर बरे वाटते.. नाहितर मी कुठलिहि औषधे घेतलि तरि मला पित्तासाठि फ़ायदा व्हायचा नाहि.


माझी पित्त प्रक्रुती आहे, त्यामुळे पित्ताचा त्रास तर होतच असतो. पण जर पथ्ये पाळली तर पित्त आटोक्यात ठेवता येते. मला पुढील गोष्टीं चा फ़ायदा झाला.
१. चहा , कॉफ़ी संपूर्ण बंद.
२. मेथी, वांग संपुर्ण बंद
३. शक्यतो जगरण नाही, झाल्यास, झोपतना १/२ कप गार दुध. सुतशेखर १ गोळी.
४. कमित कमी ४ वेळा आहार. झोपायच्या आधी कमित कमी ३ तास जेवण.
५. शक्यतो मसालेदार पदार्थ कमी प्रमाणात खातो
६. आवळा सुपरी, मोरावळा, गुलकंद
७. उपासाला जास्त प्रमाणात फ़लाहार. आणि इतर पदार्थ कमी.
८. आंबवलेले पदार्थ ( इडली, उतप्पा ) कमी. डोसा खाउन पित्त वाढत नाही अस लक्शात आलय.

ही पथ्ये पाळल्या मुळे त्रास बराच कमी झाला आहे. वरचे वर होणारा त्रास अता सधारण 3-4 महिन्याने होतो.

१. vanila icecream ने खुप बर वाटत. जरा त्रास होतोय अस वाटल कि लगेच IceCream
२. सुतशेखर, Gelucil, हे तर आहेच
३. नाहिच बर वाटल तर, ३-४ ग्लास कोमट पाण्यात मीठ घालुन प्यायच व उलटी काढायची. एकदा पित्त पडुन गेल कि बर वाटत. ( किमान 3-4 महिने तरी )

सकाळी दुध, जिलबी खाण्याचा पण पित्त कमी होण्यास उपयोग होतो.
Homeapathy मधील Nux Vomika चा सुद्धा मला चांगला फ़ायदा झाला आहे.



Acidity ला english मधे heart burns म्हणतात.



माणसा, पित्ताचे जळजळीत कढ घशात येतात त्याला heart burns म्हणतात. Heartburn is characterised by a deeply placed, burning pain in the chest behind the sternum. Acidity ने वेगवेगळे त्रास होउ शकतात. जसे पोटात दुखणे, घशात जळजळणे, उलट्या होणे, इ इ



माणसा काहीही काय थाप मारतोस. स्मित
acidity वाढली की heartburn होते जेव्हा ते acid घशात येते तेव्हा.
esophagus lining can not bear hcl from stomach where stomach lining is capable of taking that "hcl" due to mucous lining inside the stomach.



आयुर्वेदामध्ये सांगितलेले "पंचकर्म" हे असे दोष काढुन टाकण्यासाठी अतिशय उपयोगी आहे. मे महिन्यात केलेल्या वमनामध्ये माझं खुप पित्त पडलं.



नमस्कार,

मला गेले काही दिवस गिळायला त्रास होतो. त्यावर काही उपाय आहे का?

धन्यवाद.



त्यावर काही उपाय आहे का?<<< आधी कधी ऍसिड रिफ्लक्स्चा त्रास व्हायचा का? घशात जळजळ वगैरे? डॉक्टरला दाखवा.



गिळायला त्रास होतो ते पित्तामुळे की कफामुळे ते आधी पाहायला पाहिजे.
जळजळ होते की घसा दुखतो आहे? सर्दी इ. आहे का?
जनरली कफामुळे घसा दुखतो त्यावर अडुळसा काढा, ज्येष्ठमध, हळद यांचा उपयोग होतो.



घशात जळजळ वगैरे नाही. जेव्हा आवंढा गिळतो तेव्हा त्रास म्हणजे असे अडकल्यासारखे वाटते. दुखत वगैरे नाही.

सर्दी नाही. थोडा खोकला येतो.
खुप मसालेदार वगैरे खाल्ले तर थोडीफार जळजळ होते पण इन जनरल नाही. आधी कधी आसिड रिफ्लक्ष चा त्रास नाही झाला.
मला पोलन आलर्जीचा त्रास होतो. क्लारिटीन डी घेत होतो.

हळदीचे दूध चालेल का?

डॉक्टरकडे जायचा उपाय आहेच पण आधी घरगुती काही उपायाने कमी झाले तर पहायचे आहे.



ज्येष्ठमध असेल तर त्याचा काढा करून गुळण्या कर आणि झोपताना हळदीचे दुध घेऊन बघ. साधारण आठवडाभर करून पाहा.



डॉक्टर्कडे गेलो. इन्फेक्शन झाले आहे गळ्याला. आन्टीबायोटीक दिले आहे.



मला अन्गावर रशेस उठतात. हा त्रास मला गेले चार वर्ष होतो आहे. पुण्याला असताना सहकारनगर च्या एका डॉक्टरान्कडुन आयुर्वेदिक औषध घेत होते एक वर्ष. त्यानी मला शीतपित्त असल्याचे निदान केले होते. अणि रक्तदोशन्तक घ्यायला सन्गितले होते. पण त्याने विशेष फ़रक पडला नहिये. आता गेली २ वर्ष मी अमेरिकेत आहे. अनि दर ३ दिवसानी सेट्रिझिन हायड्रोक्लोराइड ची ५ एम. जी. ची गोली घेते आहे. कोणी मला या वर उपाय सान्गू शकेल का?



अजून नवीन धागा नाही म्हणून इथेच विचारते. कोरफडीचा गर कसा काढायचा? सगळा वापरला नाही गेला तर फ्रिजमधे राहतो का?



हे इथे विचारावे की नाही माहित नाही. गेली ३-४ वर्षे मला युरीन इन्फेक्शनचा त्रास होतो आहे. साधारण दर ४-५ महिन्यानी जळजळतरी होतेच. २दा खूप जास्त आणि २दा कमी तीव्रतेचा त्रास झाला. मी पाणी खूप पिते. चहा-कॉफी कमी घेते. बाकी कसले आजार नाहीत. यासाठी काय करता येईल?



 वरचा हा धागा सापडायला बराच उशिर झाला.

  कोरफडीचा गर काढणं खूप सोप्पं आहे. पान जाड असतं त्यामूळे एका बाजूने कापून, हाताने, किंवा सुरीने खरवडून काढता येईल. >>>

उत्सुकता - बेटर तुम्ही एखाद्या तज्ञाना दाखवा...

मला स्वतःला बर्‍याच वर्षांपासून डोकेदुखी आणि उलट्यांचा त्रास आहे. भरपूर डॉक्टर आणि औषधं घेऊनही फायदा झाला नाही. सगळ्याच डॉक्टरांनी वेगवेगळं निदान केलं. चश्मा, विविध पदार्थ टाळणे, सुरू करणे सर्व केलं.

मुख्य फायदा हा मला आगळ आणि योगाने झाला. पहाटे रिकाम्यापोटी (सहन होईल आणि सहज प्यायले जाईल इतपत) कढत पाण्यात एक मोठा चमचा आगळ घालून प्यायले आणि बरोबरीने योगासनं केली. असं मी सलग ३ महिने केलं पण त्याचा फायदा मला लाँग टर्म झाला. पित्त आणि डोकेदुखी अगदी पूर्णपणे नाही पन ८०% गेलीच आहे. अजुनही कडक उन्हात, किंवा खूप प्रकाश, मोठा आवाज मला सहन होत नाही. त्रास होतोच, पण तीव्रता कमी आहे.

बरोबरीने मी बाहेरचे पदार्थ खाणे पूर्णपणे टाळते, एक रसिक नी सांगितलेल्या बर्‍याच गोष्टी मी ही पाळते, म्हणजे आंबवलेले पदार्थ, चहा कॉफी कमी इ.
पण जेव्हा त्रास होतो तेव्हा आईस्क्रिम मात्रं खात नाही त्याने जास्ती वाढतो त्रास.

खरंतर अशा वेळी आपल्याला जे खावंसं वाटतं ते खावं. माझ्या काकूला पण त्रास होता, अशा वेळी ती ब्रेड भाजून त्यावर फक्त तिखट लावायची आणि तिच्या फ्रिजमध्ये एक फुलपात्रं भरून पाणी (बर्फ) तयार असायचं, त्यावर पाणी घालून ती ते चिल्ड पाणी प्यायची, आणि तिला बरं वाटायचं. मला ते फार विचित्र आणि पित्त कमी करण्यापेक्षा वाढवणारं वाटायचं पण तीला ते बरं वाटायचं.



मलापण खुप त्रास होतो ऍसिडीटीचा. कालच खुप डो़कं दुखत होते आणि पोटात पण कसेतरी होत होते रात्री खुपवेळ झोपच येत नव्हती. काही सुचत नव्हते पण तशीच पडुन राहिले मग कधितरी झोप लागली.
वमन करुन माझा त्रास कमी झाला आहे पण कधितरी पित्त झाले ना मग पाणी पण पोटात रहात नाही सारख्या उलट्या होतात.

डोकेदुखीवर काही उपाय असेल तर सांगाल का? मला डोकेदुखी अजिबात सहन होत नाही.



मी योगा शिकवतो म्हणून मी हे लिहितं आहे शिवाय हा बीबी देखील योगाशी संबंधित आहे.

पित्त दोन प्रकारचे असतात.
१) चवीला आंबट लागणारे पित्त
२) चवीला कडूजार लागणारे पित्त

जेंव्हा आपण आजारी असतो, तापानी फणफणलेले असतो तेंव्हा आपल्याला उलट्या होतात. त्या उलट्यांची चव कितीतरी आंबट असते. अशा प्रकारे उलट्या होणे ही आपली नैसर्गिक क्षमता झाली. आपले शरिर पित्त वाढले की ते आपोआप बाहेर फेकते.

आपल्या शरिरात अन्न गेले की त्याचे पित्तात रुपांतर होते. खास करून शिळे अन्न, खूप तेलकट, मसालेदार जेवन घेतले असेल तर पित्त वाढायला लागते. हे वाढलेले पित्त आंबट पित्त असते.

आंबट पित्त हे पोटात असते. ते सहज बाहेर पडू शकते.

कडू पित्त, हे कशापासून निर्माण होते माहिती नाही. पण इतके माहिती आहे की कडू पित्त हे पोटाच्या सर्वात तळाशी असते. ते फेसाळ आणि शेवळी रंगांचे असते. कधी जर कडूनिंबाचा पाला खाल्ला असेल तर तशीच चव कडू पित्ताची असते. हे पित्त बाहेर पडले की शरिर अगदी पिसाप्रमाणे हलके वाटायला लागते. डोक्याला जलद गतीने आराम वाटायला लागतो.

योगामधे कपाळ आणि डोके शुद्ध करण्यासाठी कपालभाती आहे.

नासिका शुद्ध करण्यासाठी जलनेती आहे.

डोळे स्वच्छ करण्यासाठी नैत्रस्नान आहे.

तसेच पोट स्वच्छ करण्यासाठी आहे - वमन किंवा जलधौती.

जलधौती केली की शरिरातील आंबट पित्त लगेच बाहेर पडून जाते. कारण ते पोटाच्या तळाशी साचलेले नसते. हे आंबट पित्त बाहेर पाडायला फार प्रयास करावा लागतं नाही. पण ते तसेच जर शरिरात ठेवले तर त्याचा शरिराला आणि मनाला देखील त्रास होतोच होतो.

आता ही वमनाची क्रिया सांगतो -

७ ते ८ ग्लास पाणी उकळून कोमट होऊ द्यावे. पाणी उकळतानाच त्यात पाव चमच मीठ टाकावे. जर समुद्र मीठ असेल तर ते सर्वात उत्तम. पाणी उकळायला जर वेळ नसेल तर कोमट पण अगदीच कोमट नाही हं.. इतके गरम करावे. जितके जास्त गरम पाणी आपण पिऊ शकू तेवढे जास्त बरे. पण अतिशयोक्ती करू नये.

तर हे उकळवून कोमट झालेले पाणी पिताना, हमुमानासना मधी बसावे. असे बसले की पिटाची पिशवी जास्त जागा निर्माण करते. मग त्या आसनामधे जास्त पाणी पिऊ शकतो. हे पाणी पिताना नाहणीच्या अगदी जवळ बसावे. एकदा ७ ग्लास पाणी पिऊन, पुढे एक घाटही पाणे पिणे शक्य होत असेल तर लगेच नाहणीत जाऊन, दोन पायात खांद्या इतके अंतर ठेवून, कमरेत नाभीपर्यंत वाकून आणि पडजिभेला उजव्या हाताची मधली ३ बोटे स्पर्श करतील इतके आत घालून पिलेले पाणी ओकून टाकावे. ही ओकण्याची क्रिया आपोआप होते. कारण तुम्ही ज्या पद्धतीने आत उभे आहात आणि तुमची बोटे पडजिभेला लागलेली आहेत, आणि पोट पाण्यानी डच्च भरलेले आहे, तेंव्हा पाणी एक दोन उलट्यात बाहेर येते आणि त्यासोबत साठलेले पित्तही. कधीकधी पित्त जास्त असेल तर आणखी एक वेळा ही क्रिया केली तरी हरकत नाही. उलटी करणे/होणे ही अत्यंत सहज क्रिया आहे. पोटातील घाण बाहेर टाकण्याचा सर्वात चांगला आणि सोपा पर्याय. काही जण घाबरतात.. त्यान्ना हे कसे सांगावे की पोटातून काही अवयव बाहेर येत नाही. आपले शरीर आतून मजबूत बनलेले असते. त्याला तसेच मजबूत राहू देणे ही आपली जबाबदारी असते. म्हणून मग योगशास्त्रात अशा क्रिया सांगातल्या आहेत. ही क्रिया करण्यासाठी योगा माहिती असण्याची/करण्याची गरज नाही.

तुम्ही तुमच्या अवती भवतीचा निसर्ग न्याहळत असाल तर, तुम्हाला कळेल की मांजर कुत्रा, हे दिसणारे प्राणी, आजारी पडले की गवत खातात आणि मग त्यांना लगेच उलटी होते. पण प्राण्यांना हे गवत निवडता येत. इतकी त्यांची बुद्धी याबाबतीत तीक्ष्ण असते. स्वामी विवेकानंद म्हणतात, माणसांपेक्षा प्राण्यांमधे intution power जास्त असतो. असो..

तर या बाबतीत आणखी काही प्रश्न असतील तर मला इथे विचारा अथवा विचारपूस करा.



वर्षा,
माझं ही असंच आहे. रूटीन पेक्षा वेगळं काहीही केलं किंवा घडलं की सगळ्यात आधी माझं डोकं दुखतं आणि उलट्या होतात. आणि मला ही डोकेदुखी अज्जिबात सहन होत नाही. मला सरळ इंजेक्शन च घ्यावे लागते. जनरली मी डायक्लोफिनॅक किंवा डायनापर घेते. बाकी कोणतेही उपाय मला लागू पडत नाहीत. अरेरे
पण तुम्ही जर का डोकेदुखी कमी करणार्‍या गोळ्या घेत असाल तर त्या आधी antacid जरूर घ्या. त्याने बराच फरक पडतो.



बी,
तुम्ही खूपच चांगली माहीती दिली आहे. धन्यवाद! मी थोड्याफार फरकाने हीच पद्धत अवलंबते. कारण पित्त झाले की बहुतेक लोकांना आपोआप उलटी होते, पण मला होत नाही, मुद्दाम करावी लागते. मग मी २ तांबे साधं पाणीच पिते आणि तुम्ही सांगितले आहे तशीच उलटी करण्याचा प्रयत्न करते. आणि उलटी केली की बरं वाटतं सुद्धा. एकदा मी वाट पाहीली की आपोआप उलटी होते का याची. पण २ दिवस डोकेदुखी आणि पोटात मळमळ घेऊन होते, शेवटी दवाखान्यातच जावं लागलं.
अरेरे
बी तुम्हाला काय वाटतं, मला आपोआप उलटी का होत नसेल? यामागे काही प्रकृती कारण असेल का?



पित्तासाठी calciprite गोळ्यांचा खूप सुंदर उपयोग होतो. नाव जरी इंग्रजी असले तरी गोळ्या आयुर्वेदिक आहेत. दोन गोळ्या चावून खायच्या आणि त्यावर लगेच पाणी प्यायचे.
असे दिवसातून २ वेळा घ्यावे.

बाकी, प्रवाळ, कामदुधा, खूप त्रास होत असेल तर चंद्रकला रस हे तीक्ष्ण गुणाने पित्त वाढले तर घ्यावे.

अम्ल गुणाने पित्त वाढले तर सूतशेखर, प्रवाळ पंचामृत, शंख भस्म, शौक्तिक भस्म इ. चा उपयोग होतो.

अर्थात पथ्य पाळणे हे दोन्ही बाबतीत महत्वाचे आहे.

एक चमचाभर चांगल्या प्रतीचा मोरावळा खाल्ल्यासही लगेच फरक पडतो.



दक्षिणा, शरिरात पित्त साचलं की उलटी होतेच असं नाही. पण ताप वगैरे आला की उलटी होते. तू साधं पाणी नको पिऊस, मी जसे वर सांगितले की पाणी कोमट करून पी आणि हमुमानासान मधे बसून पाणी पी. तू पद्धतीनूसार वमन करत नाहीस असे मला दिसतेच आहे. तसे कर आणि मग परिणाम बघ.

डोकेदुखी वर आणखी एक उपाय म्हणजे कपालभाती आणि उज्जेयी. भिंतीचा आधार घेऊन शीर्षासन केला तर मेंदूला आणखी फायदा होतो.



मलापण एक गोळी दिली आहे डॉक्टरांनी, नाव अत्ता आठवत नाहिय. त्याने थोडा फरक पडतो. मला मायग्रेनचा पण त्रास होतो कधितरी, त्यच्यावर "मायग्रेनील" घेते. घरचे ओरडतात की सारख्या गोळ्या घेउ नकोस म्हणुन.

दक्षिणा, मलापण उलटी होत नाही. कधितरी इतक्या उलट्या होतात की मी पाणी पण पिउ शकत नाही.

अश्विनी, मी जमेल तेवढे पथ्य पाळायचा प्रयत्न करते. मला वांग, मेथी खाल्ले की त्रास होतोच त्यामुळे ते मी टाळते. एकदा तर मी दडपे पोहे खाल्ले होते आणि नंतर मग खुप त्रास झाला. डॉक्टर म्हणाले की पोहे आणि खोबरे एकत्र खाल्ले की त्रास होतो, तेव्हापासुन मी पोहे पण आवडत असुनही थोडेच खाते.

बी, मी कपालभाती करत होते, तेव्हा मी बारीक होते पण पोटाचा घेर जास्त होता तो कमी करण्यासाठी करत होते, पण माझ्या पोटात दुखायचे आणि मी जाड पण झाले म्हणुन मी ते बंद केले.



हो, वमन तुम्ही सांगितल्याप्रमाणे नाही करत मी. पण आता करीन त्रास झाला की. तुम्ही सांगितलेल्या पद्धतीने केलं तर जास्ती आराम पडेल असं वाटतंय.
असो.. उज्जेयी म्हणजे काय? सविस्तार सांगाल का?



दडपे पोहे, चिवडा खाल्ला की मला पण त्रास होतो. हे मात्र मला माहीती नव्हत की पोहे आणी नारळ एकत्र खाल्ल की त्रास होतो.



दक्षिणा, केंव्हापासून अहो जाहो करायला लागलीस. तू चं म्हण.

उज्जेयी करताना घोरताना जसा आवाज होतो तसा आवाज काढला की घशाला घर्षण जाणविते. त्यामुळे शरिरातील cough पातळ होतो आणि तो बाहेर पडण्यास मदत होते. उज्जेयीचे तीन प्रकार आहेत. तुला हा प्रकार वाचून कळणारच नाही. त्यासाठी प्रात्यक्षिकच हवे.



अभय निनावे
मला ढेकरा चा खुप त्रास होतो. दिवसभर ढेकरा (उचक्या प्रमाणे)सुरु असतात.पोट साफ होत नाही. सुस्त वाट्ते. ५ वर्षा पासुन हा त्रास आहे. एलोपथी/आयु उपचार केले.५-६ दिवस आराम रहातो. पुन्हा त्रास सुरु होतो.क्रुपया काहि इलाज सान्गा.



अभय आपण जेवणानंतर लगेच झोपता का?
तस असेल तर आधी ते थांबवा, किमान एक तास झोपायच नाही.
जेवणापुर्वी आल्याच्या तुकड्याला थोड मीठ लावुन खा.
आणि जेवणात सकाळी ताक असुद्या,
तुमचे प्रोब्लेम्स बंद होतील,
एवढ करुनही जर त्रास थांबला नाही तर मग औषध सुरु करावी लगतील.

वसंत



बी
अतिशय सुंदर माहिती!!! धन्यवाद!!!
अशीच info देत रहा!!!

चहा कमी पिणे, रोज थोडेतरी चालणे आणि प्राणायाम यामुळे सध्या माझे पित्त आटोकयात आहे!!!
पित्त - Acidity 
 जुन्या   पित्त (acidity) या विषयावरचे   हितगुज इथे पहा.
acidity

Top 10 home remedies to cure acidity - Zee News - India
२० सेप्टें २०१२ – Are you worried as you have overeaten your favourite 'chicken tikka' at a friend's party today and you might have to face that unpleasant ...
Acids in wine - Wikipedia, the free encyclopedia

The measure of the amount of acidity in wine is known as the “titratable acidity” or “total acidity”, which refers to the test that yields the total of all acids present, ...
Acid - Wikipedia, the free encyclopedia
en.wikipedia.org/wiki/Acid‎
Aqueous acids have a pH under 7, with acidity increasing the lower the pH. ... The Swedish chemist Svante Arrhenius attributed the properties of acidity to ...
Easy ways to cure acidity - Times Of India
२९ ऑग २०१२ – We've all suffered from it at some point or the other. We share tips to cure acidity ... Acidity occurs when there is excess secretion of acids in the ...
Home Remedies - Natural treatment for acidity - Medindia
Alternative Medicine › Home Remedies‎
Home remedies offer you herbal and natural method to treat acidity effectively.
The 5 Best and Worst Foods for Acidity - mDhil
The 5 Best and Worst Foods for Acidity - Yahoo! Lifestyle India
 'The 5 Best and Worst Foods for Acidity' on Yahoo! Lifestyle India. What to eat and what to avoidThe 5 Best and Worst Foods for Acidity is a post ...
Acidity Treatment through Ayurveda: Ayurveda is widely used for treating acidity. Since ayurvedic methods for acidity treatment are purely home based they can ...
Acidity refers to a set of symptoms caused by an imbalance between the acid secreting mechanism of the stomach and proximal intestine and the protective ...

कालनिर्णय २०१३ मराठी

कालनिर्णय २०१३ मराठी - kalnirnay 2013 marathi ... - मन माझे
mannmajhe.blogspot.com/.../kalnirnay-2013-marathi-free-download.htm...‎
कालनिर्णय २०१३ मराठी - kalnirnay 2013 marathi free download. Posted by sachin. >> Download Now << · Share on Facebook • Email this • • Digg This!
Kalnirnay on android
www.kalnirnay.com/android/‎
Full Calmanac: Get full version of Kalnirnay English Calmanac at your fingertips. Total Panchang: Get list of all important event types and set reminders for all ...
Marathi Calendar Kalnirnay 2013 : मराठी कालनिर्णय ...
kharedi.maayboli.com/shop/Marathi-Calendar/Kalnirnay-2013.html‎
Marathi Calendar, Kalnirnay 2013, मराठी कालनिर्णय कॅलेंडर २०१3, calendar order online.
Kalnirnay | Facebook
www.facebook.com/pages/Kalnirnay/184488231561335‎
Kalnirnay. 1476 likes · 15 talking about this. ... Joined Facebook · December. Kalnirnay is on Facebook. To connect with Kalnirnay, sign up for Facebook today.
Kalnirnay - Wikipedia, the free encyclopedia
en.wikipedia.org/wiki/Kalnirnay‎
Since its inception, Kalnirnay has emerged as the No. 1 and Sumangal has gained repute for being the most authentic almanac maker, providing up-to-date ...
Kalnirnay Marathi for iPhone, iPod touch and iPad on the iTunes ...
https://itunes.apple.com/in/app/kalnirnay-marathi/id578238831?mt=8‎
११ एप्रि २०१३ – Read reviews, get customer ratings, see screenshots and learn more about Kalnirnay Marathi on the App Store. Download Kalnirnay Marathi ...
Marathi Kalnirnay 2013 PDF free download, Marathi Calendar 2013 ...
hindupad.com/2013/marathi-kalnirnay-2013/‎
Marathi Kalnirnay 2013 PDF Download, Marathi Kalnirnay 2013, Marathi Calendar 2013, Marathi Kalnirnay PDF 2013-2014 Download. Marathi Calendar 2013 ...
BookGanga: कालनिर्णय मोठे पंचांग-Kalnirnay Mothe ...
www.bookganga.com/eBooks/Book/5408398749872971670.htm‎
शुक्रवार, २३ मार्च २०१२ - बुधवार, १० एप्रिल २०१३.
Kalnirnay 2013 Calendar : Download Kalnirnay 2013 Marathi ...
enjoyfestivals.com/kalnirnay-2013-calendar...kalnirnay-2013.../4311/‎
२० ऑक्ट २०१२ – Kalnirnay 2013 Calendar. Find here Kalnirnay 2013 Marathi Calendar Photos & Wallpapers, Kalnirnay 2013 Calendar PDF Download for Free.
Kalnirnay Marathi Calender 2013 | Marathi Calendar Panchang ...
sudarshanarts.com/panchang/mobile-app.html‎
Get the latest Kalnirnay Marathi Calender 2013, Marathi Calender Panchang, Dindarshika in marathi, free calender download, sudarshan panchang calender ...

Balsagar bharat hovo free download


Balsagar bharat hovo free download




Balsagar Bharat Hovo - Current Affairs Balsagar Bharat Hovo Movie Songs : Listen Online Balsagar Bharat Hovo MP3 Songs, Balsagar Bharat Hovo Music, Balsagar Bharat Hovo Marathi Movie Song, ... Balsagar bharat ho ho - ९ जाने २०१३ - sagarparchake द्वारा अपलोड केलेले Balsagar bharat ho ho. sagarparchake·3 videos. SubscribeSubscribedUnsubscribe 0. 60 views. Like ... balsagar bharat ho साठी अधिक व्हिडिओ » Download Balsagar Bharat Hovo by Ravindra Sathe on Nokia Music Get Balsagar Bharat Hovo by Ravindra Sathe (Fountain) on Nokia Music. ... Utha Rashtraveer Ho, 3:19. Rs1. 000 · Merchandising. Balsagar Bharat Hovo song, download MP3 song - Balsager Bharat ... २१ एप्रि २०१३ – Listen to Balsagar Bharat Hovo song from Balsager Bharat Hovo. Download Balsagar Bharat Hovo MP3 song on Dhingana for FREE. Released in 2009. ... Otha Rashtraveer Ho. Information Options. Play Next; Play Later ... Balsagar bharat ho ho - Free Mp3 Download Balsagar bharat ho ho Free Direct Download.Listen to Balsagar bharat ho ho songs online and download for free from our huge databse of music and mp3 ... Balsagar Bharat Ho - Free MP3 Download balsagar bharat ho Download. Listen balsagar bharat ho Mp3 Music online and download it free. balsagar bharat Free Songs Download Music balsagar bharat Free Songs Download Balsagar Bharat Ho Vo - Free Mp3 Download - Ningmp3 १६ तासांपूर्वी – Balsagar Bharat Ho Vo Free Mp3 Music Download. Play Balsagar Bharat Ho Vo Mp3 songs online and download for free from your largest mp3 ...


Balsagar Bharat Hovo Poem Lyrics


Balsagar Bharat Hovo Kavita Marathi Arth


Balsagar Bharat Hovo Writer Name


Balsagar Bharat Hovo Marathi Mp3 Song Download


Balsagar Bharat Hovo Singer


Balsagar Bharat Hovo Kavita Writer Name


Balsagar Bharat Hovo Vishwas


Balsagar Bharat Hovo Video Song Download


fly