रविवार, 25 जून 2023

दो पक्ष , तीन ऋण, चार युग

     📜😇  दो पक्ष-


कृष्ण पक्ष , 

शुक्ल पक्ष !


         📜😇  तीन ऋण -


देव ऋण , 

पितृ ऋण , 

ऋषि ऋण !


         📜😇   चार युग -


सतयुग , 

त्रेतायुग ,

द्वापरयुग , 

कलियुग !


         📜😇  चार धाम -


द्वारिका , 

बद्रीनाथ ,

जगन्नाथ पुरी , 

रामेश्वरम धाम !


         📜😇   चारपीठ -


शारदा पीठ ( द्वारिका )

ज्योतिष पीठ ( जोशीमठ बद्रिधाम ) 

गोवर्धन पीठ ( जगन्नाथपुरी ) , 

शृंगेरीपीठ !


         📜😇 चार वेद-


ऋग्वेद , 

अथर्वेद , 

यजुर्वेद , 

सामवेद !


         📜😇  चार आश्रम -


ब्रह्मचर्य , 

गृहस्थ , 

वानप्रस्थ , 

संन्यास !


         📜😇 चार अंतःकरण -


मन , 

बुद्धि , 

चित्त , 

अहंकार !


         📜😇  पञ्च गव्य -


गाय का घी , 

दूध , 

दही ,

गोमूत्र , 

गोबर !


         📜


         📜😇 पंच तत्त्व -


पृथ्वी ,

जल , 

अग्नि , 

वायु , 

आकाश !


         📜😇  छह दर्शन -


वैशेषिक , 

न्याय , 

सांख्य ,

योग , 

पूर्व मिसांसा , 

दक्षिण मिसांसा !


         📜😇  सप्त ऋषि -


विश्वामित्र ,

जमदाग्नि ,

भरद्वाज , 

गौतम , 

अत्री , 

वशिष्ठ और कश्यप! 


         📜😇  सप्त पुरी -


अयोध्या पुरी ,

मथुरा पुरी , 

माया पुरी ( हरिद्वार ) , 

काशी ,

कांची 

( शिन कांची - विष्णु कांची ) , 

अवंतिका और 

द्वारिका पुरी !


         📜😊  आठ योग - 


यम , 

नियम , 

आसन ,

प्राणायाम , 

प्रत्याहार , 

धारणा , 

ध्यान एवं 

समािध !


         📜


         📜


         📜😇   दस दिशाएं -


पूर्व , 

पश्चिम , 

उत्तर , 

दक्षिण ,

ईशान , 

नैऋत्य , 

वायव्य , 

अग्नि 

आकाश एवं 

पाताल 


         📜😇 बारह मास - 


चैत्र , 

वैशाख , 

ज्येष्ठ ,

अषाढ , 

श्रावण , 

भाद्रपद , 

अश्विन , 

कार्तिक ,

मार्गशीर्ष , 

पौष , 

माघ , 

फागुन !


         📜


         📜


         📜😇 पंद्रह तिथियाँ - 


प्रतिपदा ,

द्वितीय ,

तृतीय ,

चतुर्थी , 

पंचमी , 

षष्ठी , 

सप्तमी , 

अष्टमी , 

नवमी ,

दशमी , 

एकादशी , 

द्वादशी , 

त्रयोदशी , 

चतुर्दशी , 

पूर्णिमा , 

अमावास्या !


         📜😇 स्मृतियां - 


मनु , 

विष्णु , 

अत्री , 

हारीत ,

याज्ञवल्क्य ,

उशना , 

अंगीरा , 

यम , 

आपस्तम्ब , 

सर्वत ,

कात्यायन , 

ब्रहस्पति , 

पराशर , 

व्यास , 

शांख्य ,

लिखित , 

दक्ष , 

शातातप , 

वशिष्ठ !


********


सबको हमारी सनातन भारतीय संस्कृति का ज्ञान अवश्य होना चाहिये ।


क्या आप अपनी अँगुलियों के नाम जानते है ।

जवाब:-

अपने हाथ की छोटी उँगली से शुरू करें :-


(1)जल

(2) पृथ्वी

(3)आकाश

(4)वायू

(5) अग्नि


ये वो बातें हैं जो बहुत कम लोगों को मालूम होंगी ।


5 जगह हँसना करोड़ो पाप के बराबर है

1. श्मशान में

2. अर्थी के पीछे

3. शौक में

4. मन्दिर में

5. कथा में


अकेले हो?

परमात्मा को याद करो ।


परेशान हो?

ग्रँथ पढ़ो ।


उदास हो?

कथाए पढो ।


टेन्शन मे हो?

भगवत गीता पढो ।


क्या आप जानते हैं ?


व्रत,उपवास करने से तेज़ बढ़ता है,सर दर्द और बाल गिरने से बचाव होता है ।

आरती----के दौरान ताली बजाने से

दिल मजबूत होता है ।

गुरुवार, 15 जून 2023

किशोरवयीनांमधील मधुमेह.

किशोरवयीनांमधील मधुमेह.

 मधुमेह की रोकथाम मधुमेह रोग किस विटामिन की कमी से होता है मधुमेह की अचूक दवा मधुमेह की पहचान भारत में मधुमेह मधुमेह क्या है इन हिंदी डायबिटीज किस उम्र में होता है टाइप-2 मधुमेह ज्यादातर किसे होता है? 

लहान आणि किशोरवयीन मुलांमध्ये मधुमेह सर्रास आढळून येणारा आजार झाला आहे. लहान वयात मधुमेह झाल्यास तो टाइप वन किंवा तरुणांना होणारा मधुमेह म्हणून ओळखला जातो. या प्रकारामध्ये शरीर इन्सुलिन बनवण्याचे थांबवते आणि मुलाला त्याचे/तिचे संपूर्ण आयुष्य बाहेरच्या इन्शुलिनवर अवलंबून राहावे लागते.


मात्र, गेल्या दोन दशकांत ते वर्ष वयोगटाच्या लहान आणि किशोरवयीन मुलांमध्ये टाइप टु प्रकारच्या मधुमेहाचे प्रमाण वाढताना दिसून येत आहे, विशेषतः ज्या मुलांच्या घरात टाइप टु प्रकारच्या मधुमेहाची अनुवंशिकता आहे, त्यांच्यामध्ये हे प्रमाण जास्त आहे. टाइप मधुमेहामध्ये जरी शरीरात इन्शुलिन तयार होत असले, तरी शारीरिक हालचाल नसणे किंवा अयोग्य आहार अशा इतर काही कारणांमुळे इन्शुलिनला प्रतिकार होतो आणि रक्तवाहिन्यांमध्ये ग्लुकोज साचायला लागते. कालांतराने हे साचलेले ग्लुकोज धोकादायक पातळीवर पोहोचते आणि म्हणूनच मुलाला उर्वरित आयुष्य बाहेरच्या इन्शुलिनवर अवलंबून राहावे लागते.


मधुमेहाला कारणीभूत ठरणारे धोकादायक घटक.

स्थूलत्व: मुलांमध्ये अतिरिक्त जाडी हे टाइप टु प्रकारचा मधुमेह होण्यासाठी कारणीभूत ठरणारे प्रमुख कारण आहे. मुलांमध्ये जाड पेशींचे प्रमाण जास्त तितका इन्शुलिनला जास्त प्रतिकार होतो. मात्र, टाइप टु मधुमेह होण्यामागे जाडी हे एकमेव कारण नाही.


मधुमेहाची अनुवंशिकता: पालक किंवा भावंडांमध्ये टाइप प्रकारच्या मधुमेहाची अनुवंशिकता असेल, तर तो होण्याची शक्‍यता जास्त असते मात्र, अशावेळेसही हा आजार जीवनशैलीशी निगडित आहे की जनुकीय हे सांगणे अवघड असते.


इन्शुलिन विरोधाशी संबंधित इतर अडचणी: बहुतांश लहान मुलांमध्ये टाइप टु मधुमेहाचे निदान होते तेव्हा ती तारुण्याच्या उंबरठ्यावर, विकासाच्या टप्प्यावर असतात, जिथे प्रतिकार वाढलेला असतो.


या कारणांमध्ये स्थूलत्व हे कारण मधुमेहासाठी प्रामुख्याने कारणीभूत ठरते. मूल जाड असल्यास त्याला मधुमेह होण्याची शक्‍यता दुप्पट होते. मुलांमध्ये स्थूलत्व येण्यामागे जीवनशैली आणि खाण्याच्या शैली कारणीभूत असतात. आजची मुले शारीरिक खेळ खेळत नाहीत आणि त्यांचा बहुतेक वेळ लॅपटॉप, टॅब्लेट व फोनमध्ये घालवतात.


शरीराला चपळ आणि सक्रिय ठेवणारे मैदानी खेळ ते खेळत नाहीत. मूल जितके निष्क्रिय असेल, तितके त्याला/तिला टाइप टु मधुमेह होण्याची शक्‍यता जास्त असते. शारीरिक हालचालींमुळे मुलांचे वजन नियंत्रणाखाली राहते, शरीरातील ग्लुकोज ऊर्जेच्या रुपात खर्च होते आणि शरीरातील पेशी इन्शुलिनला जास्त चांगल्याप्रकारे प्रतिसाद देतात.


तसेच फास्ट फूड आपल्या जीवनशैलीचा एक भाग झाल्यामुळे मुले पौष्टिक आहार घेत नाहीत तसेच त्यांच्या खाण्याच्या सवयी अनारोग्यकारक असतात. पालकही कामात व्यग्र असल्यामुळे मुलांना घरी शिजवलेले पौष्टिक अन्न देण्याऐवजी बाहेरचे रेडी टु इट अन्न देतात. अशाप्रकारची जीवनशैली भारतात झपाट्याने विकसित होत असून त्यामुळे जीवनशैलीविषयक आजारांचे प्रमाण मुलांमध्येही वाढत आहे.


लक्षणे:

टाइप टु मधुमेहामुळे आरोग्यात गंभीर गुंतागुंत निर्माण होऊ शकते, म्हणूनच त्याची लक्षणे ओळखणे महत्त्वाचे आहे. मधुमेहजन्य परिस्थितीतही टाइप वन किंवा टाइप टु मधुमेहाप्रमाणेच हृदयरोग होण्याची शक्‍यता वाढत असते. उच्च रक्तशर्करेमुळे होणाऱ्या टाइप टु मधुमेहाची लक्षणे पुढीलप्रमाणे-


तहान वाढणे.

भूक वाढणे (विशेषतः खाल्ल्यानंतर)

तोंड कोरडे पडणे

सतत लघवीला होणे

अचानक वजन वाढणे

थकवा

धूसर दिसणे

डोकेदुखी

शुद्ध हरपणे (दुर्मीळ)


मधुमेहामध्ये गुंतागुंत होणे टाळण्यासाठी वेळीच मधुमेहाचे निदान करून घेणे आणि वेळेवर उपचार सुरू करणे आवश्‍यक आहे. बहुंताश वेळेस आरोग्यात गुंतागुंत झाल्याशिवाय टाइप टु मधुमेहाचे निदान होत नाही.


ब-याचदा मधुमेहाची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत किंवा वर दिलेली टाइप टु मधुमेहाची लक्षणे अतिशय सावकाशीने दिसायला लागतात.


प्रतिबंध:

मधुमेह बरा होत नसल्यामुळे त्याला प्रतिबंध करणे मुलांच्या दृष्टीने गरजेचे आहे. तो नंतरच्या टप्प्यावर नियंत्रित करता येतो. लहान आणि किशोरवयीन मुलांमध्ये अतिरिक्त जाडीमुळे होणारा मधुमेह त्यांना आरोग्यपूर्ण वातावरणात वाढवून तसेच खाण्याच्या चांगल्या सवयी लावून टाळता येईल. लहान मुले पालकांचे अनुकरण करत असल्यामुळे पालकांनी त्यांना मार्गदर्शन करणे आणि त्यांच्यासाठी काय वाईट व काय चांगले याची जाणीव करून देणे महत्त्वाचे आहे. मुलांमधील मधुमेहाचे प्रमाण कमी करण्यासाठी पालकांना पुढील प्रयत्न करता येतील.


मुलांना दररोज किमान 30 मिनिटे शारीरिक व्यायाम किंवा हालचाल करण्यास सांगावे. आरोग्यपूर्ण आणि रूचकर पदार्थ बनवावेत.


मुलांना किराणा खरेदीसाठी घेऊन जावे. पदार्थांवरील लेबल्स वाचवण्यास आणि आरोग्यदायी पदार्थ शोधण्यास शिकवावे.


फॅट्‌स, साखर आणि मीठाचे अती प्रमाण असलेल्या पदार्थांचे मर्यादित सेवन करावे.


कम्प्युटर, टॅब्लेट्‌स, स्मार्ट फोन्स आणि टीव्ही पाहण्याचा मुलांचा वेळ दररोज दोन तासांपर्यंत आणावा.


तुमच्या मुलांचे वजन योग्य आहे की नाही तसेच त्यांना टाइप टु मधुमेह होण्याची शक्‍यता आहे का हे डॉक्‍टरांकडून तपासून घ्यावे.

रविवार, 11 जून 2023

२३ प्रकारचे पराठे

 २३ प्रकारचे पराठे


१)आलू पराठा


साहित्य

२ वाट्या कणीक, अर्धा चमचा मीठ, २ टेबलस्पून कडकडीत तेलाचे मोहन, ३ मोठे उकडलेले बटाटे, ७-८ लसूण पाकळ्या, ५-६ हिरव्या मिरच्या वाटून, १ चमचा अनारदाणा पावडर किंवा आमचूर पावडर, मीठ, साखर, चवीनूसार पराठे तळ्ण्याकरता तेल अथवा तूप

कृती

कणीक कडकडीत तेलाचे मोहन, मीठ, साखर घालून घट्ट भिजवून झाकून ठेवावी.

बटाटे गरम असतानाच सोलून किसणीला तेलाचा हात लावून किसून घ्यावेत, किंवा पुरणयंत्रातून काढून घ्यावेत.

किसलेल्या बटाट्यात वाटलेली लसूण, मिरची, साखर, मीठ, अनारदाणा पावडर किंवा आमचुर पावडर घालून गोळा तयार करावा.

भिजलेली कणीक हातानी मळून घ्यावी व तिचे आठ समान भाग करावेत. बटाट्याच्या सारणाचेपण तेवढेच सारखे भाग करावेत.

कणकेच्या एका भागाची हाताने खोलगट वाटी करावी. त्यात सारणाची एक लाटी भरून लाटीचे तोंड सर्व बाजूंनी बंद करुन हलक्या हाताने गोल पराठा पोळपाठावर पिठी लावून लाटावा.

जाड अथवा नॉनस्टिक तव्यावर तूप किंवा रिफाइंड तेल टाकुन दोन्ही बाजूंनी खमंग परतावा.


२)चीझ व भाजीचा पराठा


साहित्य

१ कप मैदा, १ कप कणीक, ६ टे. स्पून डालडाचे मोहन, १/४ कप किसलेले चीझ, १ लहानसा फ्लॉवर, १ गाजर, १ वाटी मटारचे दाणे, १ कांदा, ३/४ हिरव्या मिरच्या, लहानसा आल्याचा तुकडा, २/४ लसूण पाकळ्या, थोडा पुदिना, कोथिंबीर

कृती

सर्व भाज्या किसुन घ्या. मटारचे दाणे व भाज्या थोडे मीठ घातलेल्या पाण्यात वाफवून घ्याव्यात. नंतर सर्व मिश्रण घोटून घ्यावे. पाणी अजिबात राहू देऊ नये.

नंतर त्यात मीठ, मिरच्या, आले, लसूण, पूदिना वगैरे घालून मिश्रण ढवळावे, चीझही घालावे. नंतर मिश्रण थंड होऊ द्यावे.

पिठात थोडे मीठ व मोहन घालून पोळ्यांच्या कणकेसारखी कणीक भिजवावी.

फुलक्याच्या आकाराच्या दोन पोळ्या करुन, मधे सारण पसरुन, कातण्याने कापून परोठे शेकावे. बाजूने तूप सोडावे.

उलटताना फार जपून व बेताने उलटावेत. हे परोठे चवीला फारच सुंदर लागतात.


३)दुधी भोपळ्याचा पराठा


साहित्य

३०० ग्रॅम दुधी भोपळा, ३ वाट्या कणीक, १ चमचा तिखट, १/२ चमचा हळद, १ चमचा मीठ, २ चमचे धणे-जीरे पूड, १ चमचा गरम मसाला, ४ चमचे डालडयाचे मोहन

कृती

भोपळा किसुन घ्यावा. पाणी पिळून बाजूला काढून ठेवावा.

नंतर सर्व एकत्र करुन पीठ भिजवावे. पीठ घट्ट असावे.

जरुर वाटल्यास भोपळ्याचेच काढलेले पाणी वापरावे.

नंतर त्याचे फुलक्याएवढे परोठे करुन दोन्ही बाजूने शेकावेत व नंतर बाजूने तूप सोडावे.


४)मिक्स डाल पराठा


साहित्य

३ वाट्या कणीक, १/४ वाटी बारीक रवा, मीठ, १/२ तेल, ओवा


सारणाच साहित्य

१/४ वाटी प्रत्येकी तूर, चणा, मसूर, हरभरा डाळ, १ टे.स्पून आले-लसूण-मिरची पेस्ट, तिखट मीठ, अनारदाणा/आमचूर पावडर

कृती

कणीक, रवा, मीठ व तेल घालून भिजवून १ तास ठेवावे.

नंतर मळून एकसारखे गोळे करावे. डाळी भिजवून २-३ तासांनी रवाळ वाटाव्यात.

तेल तापवून ओव्याची फोडणी करावी. डाळीचे मिश्रण घालून परतून २ वाफा आण्याव्यात. त्यात आले-लसूण-मिरची पेस्ट, तिखट, मीठ, कोथिंबीर, ग. मसाला घालून परतावे.

आमचूर पावडर घालून उतरावे. कणकेचे व सारणाचे सारखे भाग करुन पराठा करुन लाटावे.

हे पराठे पौष्टिक व चवदार होतात.


५)कोबीचा पराठा

 

साहित्य

५०० ग्रा. कणीक,२०० ग्रा. किसलेली कोबी, १ जुडी कापलेली कोथंबीर, १ चमचा गरम मसाला, १/२ चमचा मीठ, ३/४ चमचे लाल मिरची, १ तुकडा बारीक कापलेले अदरक,२ कापलेली हिरवी मिरची, तूप तळणासाठी

कृती

कणीक मध्ये एक चिमूटभर मीठ मिळवून घट्ट मळावे.

कोबीत कोथिंबीर, गरम मसाला, उरलेले मीठ, लाल मिरची, आले व हिरवी मिरची टाकुन थोड्याशा तुपात दोन मिनीट फ्राय करून उतरावे.

पिठाचे बरोबर ८ गोळे करावे.

एकास लाटून कोबी भरावा व तव्यावर शेकावी.

अशा पद्धतीने सर्व पराठे बनवून दह्याबरोबर किंवा चटणी सोबत गरम गरम वाढावे.


६)मुळ्याचा पराठा


साहित्य

२ ताजे किसलेले मुळे, १/२ चमचे लाल मिरची, १/२ चमचे वाटलेले अनारदाने, १ कांदा बारीक कापलेला, १ कापलेली हिरवी मिरची, १ जुडी कापलेली कोथिंबीर, १ कप तूप तळणासाठी, २५० ग्रा. गव्हाचे पीठ, १ चमचा तूप पीठात मळण्यासाठी,मीठ चवीनुसार

साहित्य

पीठात तुप व मीठ मिळवावे. नंतर किसलेले मुळे, कांदा, हिरवी व लाल मिरची व कोथिंबीर व मीठ मिसळून आवश्यकतेनुसार पाणी टाकुन घट्ट मळावे.

मळलेल्या पिठाचे बरोबर सहा गोळे करून गोल पराठे लाटावे व दोन्ही बाजुस तूप लावून शेकावावे.

दही, हिरवी चटणी किंवा लोणच्या बरोबर गरम गरम वाढावे


७)पालक पराठा


साहित्य

साहित्य:

१ जुडी पालक, पाने खुडून घ्यावीत. (बारीक चिरून साधारण २ ते अडीच कप)

कणीक

६-७ लसूण पाकळ्या

३-४ तिखट मिरच्या

१/४ टीस्पून हळद 

१ टीस्पून जीरे

चवीपुरते मीठ

तेल

कृती:

१) मिरची आणि लसणीच्या पाकळ्या मिक्सरमध्ये वाटून घ्याव्यात.

२) पालक धुवून बारीक चिरून घ्यावा. त्यात मिरची-लसणीचे वाटण घालावे. हळद घालावी.

३) त्यात मावेल इतपत कणीक घालावी (साधारण १ ते दीड कप). चवीनुसार मीठ आणि जीरे घालावे.

४) अगदी थोडे पाणी घालून मळावे. जास्त पाणी घालू नये कारण मळताना पालकाचे सुद्धा पाणी निघते, जर गोळा सैल झाला तर गरजेनुसार कणीक वाढवावी. मिश्रण एकजीव झाले की त्यात २ टेबलस्पून तेल घालावे. पीठ जास्त वेळ मळावे.

५) मळलेल्या पीठाचे गोळे करून मध्यम आकाराचे पराठे लाटावेत. परोठा गरम तव्यावर टाकावा. बाजूने तेल किंवा तूप सोडावे.

६) दोन्ही बाजूने मध्यम आचेवर भाजून घ्यावा.

टिपा :

१) आवडीनुसार परोठा बटर वर करू शकतो.

२) पालक चीरण्याऐवजी मिक्सरमध्ये भरडसर वाटू शकतो.


८)मेथी पराठा


साहित्य:

बारीक चिरलिली मेथीची पाने: २ कपबारीक चिरलेली कोथिंबीर: १/२ कपगव्हाचे पीठ: २ कपतांदळाचे पीठ: १/२ कपहिरवी मिरची, आले , लसूण पेस्ट: चवीनुसारदही: १ टेबल स्पूनओवा: १ टी स्पूनहळदचवीनुसार मीठतेल किंवा तूप

कृती

मेथीच्या पाने आणि थोडे मीठ एकत्र हलवून १० मिनिटे बाजूला ठेवा.नंतर त्यामधे बाकीचे साहित्य घालून चांगले एकत्र हलवा. त्यामधे थोडे पाणी टाकून पीठ चांगले मळून घ्या. शेवटी थोडे तेल घालून मळून घ्या आणि हे कणीक अर्धा तास तरी बाजूला तसेच ठेवा.नंतर त्या कणीक चे छोटे छोटे गोळे करून ठेवा. गॅस वर एक तवा गरम करायला ठेवा. प्रत्येक गोळ्या चे पराठे लाटा. हा पराठा दोन्ही बाजूने चांगला भाजून घ्या. पराठा भाजताना थोडे तूप किंवा तेल लावा.हा गरमागरम पराठा कोणत्याही चटणी किंवा लोणचे किंवा दही बरोबर छान लागतो.


८)मसाला पराठा


साहित्य :-

१)      प्रत्येकी एक चमचा धनेपूड

२)     जिरे पूड , तेल किंवा बटर

३)     कांदा मसाला किंवा गरम मसाला

४)     चिरलेली कोथिंबीर

५)    अर्धा चमचा मीठ

६)      पाव चमचा पिठीसाखर

७)    दोन-तीन चमचे तीळ

८)     सहा पोळ्यांची कणीक (नेहमीचच) .

कृती :-

१)      कणकेचा एक गोळा घेऊन पिठीवर फुलक्याएवढी पोळी लाटावी .

२)     मग नेहमीप्रमाणे तेल वा बटर लावावं .  तीळ सोडून इतर सर्व मसाले        एकत्र कालवावे  .

३)     त्यापैकी एक चमचा मसाला लाटलेल्या फुलक्यावर पसरावा व त्याची गुंडाळी   करून चकलीप्रमाणे घट्ट वळवावी , दाबावी व पिठी आणि तिळावर जाडसर   लाटावी .  तेल सोडून हा पराठा खरपूस भाजावा .  सॉसबरोबर वाढवा .


९)पावभाजी पराठा


साहित्य :-

१)      पावभाजीची भाजी

२)     नेहमीचच कणीक

३)     डाळीचं पीठ .

कृती :-

१)      पावभाजीच्या भाजीत बसेल एवढी कणीक व थोडसं डाळीचं पीठ घालून पराठ्यासाठी आवश्यक पीठ

तयार करावं .

या तयार पीठाचे जाडसर पराठे करून  तव्यावर खमंग भाजावेत .  लोण्याबरोबर खायला दयावेत .


१०)ओल्या नारळाचे पराठे


साहित्य :-

१)      अर्ध्या नारळाचा चव

२)     एक वाटी कणीक

३)     एक वाटी मैदा

४)     तेल आणि तूप

५)    चार-पाच हिरव्या मिरच्या

६)      कोथिंबीर आणि थोडं जिरं यांचं वाटण

७)    एक चमचा साखर

८)     चवीनुसार मीठ .

कृती :-

१)      नारळाचा चव नारळाचंच पाणी घालून बारीक वाटून घ्यावा .

२)     मैदा आणि कणीक एकत्र करून त्यात वाटण , मीठ , साखर घालून दहा    मिनिटं घट्ट भिजवून ठेवावं .

३)     मोठया लिंबाएवढा गोळा घेऊन प्लास्टिक पेपरवर छोटे पराठे लाटावे आणि      तूप सोडून नॉनस्टिक तव्यावर खमंग भजावे .

४)     साखरेऐवजी दोन पेढे बारीक करून घातल्यास छान चव येते


११) कांदा पराठा


साहित्य :-

१)      एक वाटी कणीक

२)     अर्धी वाटी मैदा

३)     एक मोठा चमचा तुपाचं मोहन

४)     अर्धा चमचा मीठ

५)    अर्धा चमचा साखर

६)      दोन कांदे अगदी बारीक चिरून किंवा किसून + चवीपुरतं मीठ +  चिमुटभर साखर + अर्धा चमचा तिखट हे मिश्रण कालवून .

कृती :-

१)      मीठ-साखर आणि तुपाचं मोहन घालून कणीक व मैदा भिजवून घ्यावा .

२)     त्याचे मध्यम आकाराचे बारा फुलके करावेत .  आता एका फुलक्यावर      कांद्याचं मिश्रण पसरावं .

३)     त्यावर दुसरा फुलका कडा दाबून चिकटवावा आणि हलक्या हातानं लाटावा      व तव्यावर शेकावा .

४)     अगदी खायला घेतांना पुन्हा तेल सोडून खरपूस भाजावा .  उरलेल्या फुलक्यात पाच पराठे करावे


१२)पनीर चीझ पराठा


साहित्य :-

१)      दीड कप कणीक

२)     पाव किलो पनीर

३)     अर्धा चमचा कांदा मसाला

४)     अर्धा चमचा जिरे पूड

५)    अर्धा चमचा धणेपूड

६)      अर्धी वाटी चीज स्प्रेड

७)    अर्ध वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर

८)     दोन मिरच्या बारीक चिरून

९)      अर्धा चमचा साखर , अर्धा कप मैदा

१०)  डाळीचं पीठ पाव कप , लाटायला मैदा

११)   एक कांदा बारीक चिरून

१२)  एक डाव तेल , तूप वरून सोडायला .

कृती :-

१)      कणीक , मीठ , मैदा आणि डाळीचं पीठ एकत्र करून डावभर गरम तेल      घालून मऊ भिजवावं .

२)     पनीर किसून त्यात कांदा , कोथिंबीर , मिरच्या , धने-जिरे पूड , कांदा मसाला , साखर घालून हलक्या हातानं मिसळावं .

३)     भिजवलेल्या पीठाचे दहा गोळे करून त्याच्या पातळ पोळ्या लाटाव्यात .

४)     मग एक पोळी घेऊन तिच्या अर्ध्या भागावर चीज स्प्रेड हातानं लावावं .

५)    त्यावर पनीर मिश्रण पसरवावं व पोळीच्या उरलेल्या अर्ध्या भागनं ते झाकून  कडा दाबून चिकटवाव्या .

६)      त्यावरून हलकेच लाटणं फिरवावं व तव्यावर तूप सोडून अशा घडया केलेले पराठे भाजावेत .  लोणचं किंवा पुदिन्याच्या दह्याबरोबर दयावेत 


१३) पनीर पराठा


साहित्य :-

१)      अर्धी वाटी किसलेलं पनीर

२)     एक चमचा लोणच्याचा मसाला

३)     अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा

४)     मुठभर कोथिंबीर चिरून

५)    मीठ-साखर चवीप्रमाणे

६)      चार पोळ्यांची कणीक

७)    तेल किंवा तूप किंवा बटर .

कृती :-

१)      प्रथम सारणाचे जिन्नस तयार करावे .  व कणकेचे आठ गोळे तयार करावे .

२)     आता एका फुलक्यावर पनीरचे मिश्रण पसरावं .  त्यावर दुसरं फुलका कडा   दाबून चिकटवावा आणि हलक्या हातांनी लाटावा व तव्यावर शेकावा .

३)     फुलके उरलेले असतील तर त्या फुलक्यात पराठे तयार करावे .  


१४)गाजराचे पराठे


साहित्य

३-४ मध्यम गाजरे - साधारण २ कप खिस होईल इतपत

२-२.५ कप गव्हाचे पीठ (थोडे कमी जास्त)

३-४ हिरव्या मिरच्या

१/२ लिंबाचा रस

चवीप्रमाणे मीठ

१ टीस्पून साखर

मुठभर चिरलेली कोथिंबीर

१ टीस्पून जिरे

पाणी लागेल तसे

कृती - 

गाजरे धुवुन साले काढुन खिसुन घ्यावीत. हिरव्या मिरच्या आणि जिरे वाटुन गाजराच्या खिसात घालावे. त्यातच चवीप्रमाणे मीठ, लिंबाचा रस, साखर, कोथिंबीर घालून नीट मिसळून घ्यावे. त्यात बसेल इतके पीठ घालून १०-१५ मिनीटे ठेवावे. १५ मिनिटानंतर थोडे पाणी लावून कणीक मळावी. भिजवलेली कणिक १० मिनिटे झाकून ठेवावी. त्यावर नेहेमीप्रमाणे पराठे करावेत. गरम गरम पराठे लोणचे, चटणी, कोशिंबीरीसोबत फस्त करावेत.


१५)वांग्याचे पराठे


साहित्य –

एक मध्यम आकाराचं भरिताचं वांगं, चिंचेचा कोळ, दीड ते दोन वाटया गव्हाचं पीठ, अर्धी वाटी तेल, चवीपुरतं लाल तिखट, साखर, मीठ.

कृती – 

वांगं भाजून त्याची सालं आणि देठ काढून घ्यावा. भाजलेल्या वांग्यांचा गर मिक्सरमधून वाटून घ्यावा. त्यात चवीनुसार मीठ, तिखट, साखर, चमचाभर चिंचेचा कोळ आणि दोन चमचे गरम केलेलं तेलं घालावं. या मिश्रणात दीड ते दोन वाटया गव्हाचं पीठ घालून कणीक मळावी. पिठाचा गोळा तयार केल्यावर त्याचे छोटे-छोटे गोळे तयार करावेत. चपाती लाटतो त्याप्रमाणे गोळा लाटावा, फार पातळ लाटू नये. चपातीप्रमाणे दोन्ही बाजूंनी चांगला शेकून घ्यावा.


१६)कोथिंबिरीचे पराठे


साहित्य – 

दोन ते अडीच वाटया गव्हाचं पीठ, पाच ते सहा चमचे मैदा, कोथिंबिरीची मध्यम आकाराची जुडी, वाटीभर तेल, आलं-मिरचीचा वाटलेला ठेचा, एका लिंबाचा रस, थोडंसं लाल तिखट, हळद, वाटीभर चणाडाळीचं खरपूस भाजलेलं पीठ, थोडीशी आमचूर पावडर, फोडणीसाठी जिरं आणि हिंग, आवडत असल्यास लसणीच्या तीन ते चार पाकळया, चवीपुरतं मीठ.

कृती – 

कोथिंबिरीची जुडी नीट निवडून, स्वच्छ धुवून, बारीक चिरावी. कढईत अर्धी वाटी तेलावर जिरं, हिंग, हळद घालून फोडणी करावी. त्यात चमचाभर आलं-मिरचीचा वाटलेला ठेचा घालावा. आवडत असल्यास लसणीच्या पाकळ्याही ठेचून घालाव्यात. नंतर कोथिंबीर घालून फोडणी परतून घ्यावी. मग एक वाटी डाळीच्या पिठात अर्धी-पाऊण वाटी पाणी घालावं. पीठ पाण्यात व्यवस्थित कालवून, पिठाच्या गुठळ्या फोडून घ्याव्यात. ते मिश्रण फोडणीला घातलेल्या कोथिंबिरीत ओतावं. चवीला मीठ, साखर, आमचूर पावडर किंवा लिंबाचा रस घालून कढईतील मिश्रण व्यवस्थित परतून घ्यावं. हवं असल्यास त्यात थोडं लाल तिखट घालावं. कढईतील मिश्रणाला एक वाफ येऊ द्यावी. ही कोथिंबिरीची भाजी गार झाल्यावर हाताला मऊ लागली पाहिजे, पण चिकट असता कामा नये. भाजी थोडी झणझणीत झाली तरी चालते. भाजी तयार होईपर्यंत मधल्या वेळात कणकेत मैदा आणि किंचित मीठ घालून पराठयासाठी पीठ मळून घ्यावं. साधारण दीड ते दोन तासांनी कणकेचा तयार गोळा पुन्हा एकदा तेल-पाणी लावून मळून घ्यावा. तो चांगला सैल करावा. त्यात थोडं तेल ओतून झाकून ठेवावं. कणकेच्या गोळयाच्या तिप्पट भाजीचा गोळा घेऊन त्याच उंडा तयार करावा. तो व्यवस्थित लाटून घ्यावा. लाटताना थोडा भाकरीसारखा थापून लाटावा. म्हणजे कडा फुटणार नाहीत. आवडीप्रमाणे दोन्ही बाजूंनी तूप किंवा तेल सोडून पराठा खरपूस भाजावा.


१७)टोमॅटोचे पराठे 


साहित्य – 

दोन ते तीन वाटया कणकेचं पीठ, दोन ते तीन चिरलेले टोमॅटो, आलं-लसूण-मिरचीची पेस्ट, गोडा मसाला, चवीनुसार तिखट, थोडीशी साखर, मीठ, अर्धी वाटी तेल.

कृती – 

दोन ते तीन चिरलेले टोमॅटो मिक्सरमध्ये लावून त्याची प्युरी करावी. या प्युरीत तिखट, मीठ, आलं-लसूण-मिरचीची पेस्ट, चवीपुरती साखर घालून प्युरी चांगली एकजीव करावी. प्युरीतील साखर विरघळल्यावर त्यात मावेल इतकं पीठ घालावं. तेलाचा हात लावून पीठ मळून घ्यावं. तयार गोळयाच्या पोळया लाटून त्या तूप किंवा तेलावर भाजून घ्याव्यात. या पराठयांचं वैशिष्टय म्हणजे ते मस्त गुलाबीसर रंगाचे दिसतात आणि खायलाही तितकेच चविष्ट लागतात.


१८)मक्याच्या पिठाचे पराठे


साहित्य :- 

तीन वाट्या मक्याचे पीठ, पाच उकडलेले बटाटे, ७ ते ८ हिरव्या मिरच्या,एक इंच आले, हिंग, तेल .

कृती -: 

मक्याच्या पिठात थोडे गरम तेल व चवी नुसार मीठ टाकून पीठ भिजवावे. बटाटे उकडून सोलून किसून घ्यावे त्यात मिरच्या व आले एकत्रित वाटून घालावे. चवी नुसार मीठ, हिंग, हळद, घालून मिश्रण सारखे करून घ्यावे. मक्याच्या पिठाची थोडी मोठी लाटी  करून वाटीचा आकार द्यावा व त्यात बटाटाचे सारण भरावे. नंतर हलक्या हाताने जाड पुरीप्रमाणे लाटून घ्यावे व तळावे.


१९)मुगडाळीचे पराठे


साहित्य -:  

हिरवी मुग दाळ  दोन वाट्या, दोन तासापूर्वी भिजत घालावी, अद्रक लसुन ची पेष्ट, हिंग, जिरे, हिरवी मिरची ५ ते ७, बारीक चिरलेली कोथिंबीर, मीठ, गव्हाचे पीठ तीन वाटया.

कृती -: 

भिजवलेल्या डाळीची साल काढून घ्यावी, कुकर मध्ये ती दोन शिटी होईस्तोवर शिजवावी, नंतर मिक्सर मध्ये हिंग, अद्रक, लसून, मिरची, एकत्रित करून थोडेबारीक करून घ्यावे , मीठ घालावे, नंतर गव्हाच्या पिठात बारीक चिरलेली कोथिंबीर, टाकून एकत्रित करून गोळा भिजवावा. नंतर छोटे गोळे करून त्याचे पराठे लाटावे.  व तव्यावर तेल टाकून भाजावे. मुग दाळ पराठे तयार झाले कि लोणचे किंवा दह्या सोबत  खाण्यास दयावे.


२०)मक्याच्या कणसाचे पराठे


साहित्य – 

अर्धी वाटी मक्‍याचे कोवळे दाणे, एक मध्यम आकाराचा उकडलेला बटाटा, एक मोठा चमचा तिळकूट, आवडीप्रमाणे तिखट, मीठ, तीन-चार डाव कणीक, (कणीक लागेल तशी घ्यावी), एक वाटी तेल.

कृती – 

बटाटा किसून घ्यावा. कणसाचे दाणे अगदी मऊ वाटावेत. मग दोन्ही एकत्र करून त्यात तिळकूट, तिखट, मीठ व तेलाचे मोहन घालून या मिश्रणात मावेल तेवढी कणीक घालून मध्यम आकाराचे पराठे करावेत. दोन्ही बाजूंनी तेल सोडावे. तांबूस भाजावेत. लोणी वा तूप आणि आंब्याच्या लोणच्याबरोबर खाण्यास द्यावेत.


२१)मेथी केळ्याचे पराठे


साहित्य

मेथी २ जुड्या, ४ पिकलेली केळी, ओवा १ चमचा, तीळ २ चमचे, साखर २ चमचे, लाल तिखट १ लहान चमचा,

चिमुटभर हिंग, चिमुटभर हळद, बेसन २ चमचे, रवा २ चमचे, तांदुळाचे पीठ १ चमचा, दही १ चमचा,मीठ चवीनुसार, दोन मोठे चमचे तेल, मिश्रणात मावेल तितकी कणीक

कृती

१) प्रथम मेथी धुवून बारीक चिरून घयावी. 

२) पिकलेल्या केळ्यांची साले काढून आतल्या गराचे बारीक तुकडे करून घ्यावे.

३) कढईत तेल तापल्यावर त्यात केळ्याचे तुकडे टाकून थोडेसे परतून घ्यावे. नंतर त्यातच ओवा, तीळ,साखर,लाल तिखट,हिंग ,हळद,मीठ टाकून परतून घ्यावे.

४) या मिश्रणात चिरलेली मेथी टाकून सर्व मिश्रणाला एक वाफ आणावी.

५) हे मिश्रण थंड झाल्यावर त्यात रवा, बेसन, तांदुळाचे पीठ, दही, टाकून व शेवटी त्यात मावेल तितकीच किणक टाकून एकजीव करून घ्यावे. (मिश्रणात पाणी घालू नये. )

६) तयार मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करून घ्यावेत. 

७) या गोळ्यांचे फुलक्यांच्या आकाराचे पराठे लाटून घ्यावेत व म्ध्यम आचेवर दोन्ही बाजूनी छान भाजून घ्यावेत. (भाजताना वाटल्यास थोडे तेल सोडावे. )

 ८) गरम गरम पराठे आपल्या आवडीच्या कुठल्याही चटणीसोबत सर्व्ह करावे. 


२२)बिटाचा पराठा


साहित्य

मध्यम आकाराचे १ बीट.

चमचाभर तीळ

तीन चार हिरव्या मिरच्या (भरड वाटून)

बारीक चिरून कोथिंबीर

अर्धीपळी कच्चे तेल

थोडे पाणी

चिमुटभर साखर

चवीप्रमाणे मिठ, हळद,हिंग

कृती: 

बीट बारीक किसणीने किसून घ्या.

त्यात तीळ-हळद-हिंग-मिठ-साखर-कच्चेतेल-मिरची-कोथिंबीर घालून कालवून घ्या.

थोडे पाणी घाला. साधारण पाव वाटी पुरते. आता त्यात मावेल तेवढी कणिक भिजवुन थोडावेळ झाकुन ठेवा.

पातळ पराठे लाटा. मध्यम आचेवर भाजून वरून साजूक तूप लाऊन खा.


२३) राहिलेल्या उसळीचा पराठा


राहिलेली कोणतीही उसळ मिक्सर मधून काढून त्यात थोडा उकडलेला बटाटा घालून मिश्रण तयार करा व पराठा करतो तसा पराठा करा.

गुरुवार, 8 जून 2023

jaitun ka sirka ke fayde in hindi जैतून के सिरके से करें लकवे का इलाज | Hakim Suleman Khan ...

 jaitun ka sirka ke fayde in hindi


  • बैक्टीरिया से लड़ने में मदद ...
  • त्वचा के स्वास्थ्य में सहायता ...
  • मधुमेह को नियंत्रित करने में मदद करता है ...
  • वजन कम करने में सहायक ...
  • ब्लैकहेड्स पैदा कर सकता है ...
  • मुहांसे हो सकते हैं ...
  • पेट में जलन
जैतून के सिरके से करें लकवे का इलाज | Hakim Suleman Khan ...
 
Jaitun ka sirka ke fayde in hindi benefits
जैतून का सिरका पतंजलि price
हकीम सुलेमान जैतून का सिरका
जैतून का सिरका कैसे पीना चाहिए?
जैतून का सिरका किस बीमारी में काम आता है
जैतून का सिरका कब पीना चाहिए
  • जैतून का सिरका कहाँ मिलेगा

जैतून का सिरका डायबिटीज के रोगियों के लिए बहुत फ़ायदेमंद है।

हकीम सुलेमान खान के अनुसार पुराने समय में लोगों को जैतून के सिरके के फ़ायदे के बारे में पता था इसीलिए चाहे उन्हें कोई बीमारी हो या वे स्वस्थ हों, वे हर दिन अपने खाने में जैतून के सिरके का सेवन ज़रूर करते थे। जो व्यक्ति खाने के साथ जैतून के सिरके का सेवन करता था, उस व्यक्ति को डायबिटीज की शिकायत नहीं होती थी इसलिए डायबिटीज के रोगियों के लिए जैतून का सिरका लाभकारी है।

जो व्यक्ति अपने खाने के साथ जैतून के सिरके का सेवन करते हैं, उन्हें डायबिटीज की समस्या नहीं होती और जिन्हे है भी उनकी डायबिटीज भी नियंत्रित रहती है। साथ ही जैतून का सिरका डायबिटीज से होने वाले नुकसान से भी बचाता है।

बढ़े हुए कोलेस्ट्रॉल की समस्या को भी जैतून सिरका करता है दूर

आजकल अधिकतर लोगों का कोलेस्ट्रॉल बढ़ा हुआ रहता है और ऐसा ज़्यादातर हमारे खान पान की वजह से होता है। अपने खान पान में सुधार करने के साथ ही आप जैतून सिरके का सेवन करें, इससे आपका कोलेस्ट्रॉल नियंत्रित रहेगा और आप अन्य बीमारियों से भी दूर रहेंगे।

जैतून के सिरके के सेवन से कई बीमारियां रहती हैं दूर

हकीम सुलेमान खान के अनुसार 40 -45  की उम्र के बाद, एक व्यक्ति को कई प्रकार की बीमारियां होने लगती हैं। जैतून के सिरके के सेवन से एक व्यक्ति कई बीमारियों से दूर रहता है।

पेट सम्बंधित समस्याओं से परेशान हैं तो जैतून सिरके का सेवन करें

आपने ये नोटिस किया होगा कि जब आप पौष्टिक खाना खाते हैं तो आपको पेट सम्बंधित समस्याएं नहीं होती लेकिन कुछ व्यक्तिओं के साथ ऐसा भी होता है कि पौष्टिक खाना खाने के बावजूद भी उन्हें आये दिन पेट से जुड़ी समस्याएं होती रहती हैं। यदि आप भी ऐसे ही एक व्यक्ति हैं तो आपको जैतून के सिरके का सेवन ज़रूर करना चाहिए क्योंकि ये एक व्यक्ति को पेट समबन्धित समस्याओं से बचाता है।  जब पेट सही रहेगा तो आप भी अच्छा महसूस करेंगे और जब पेट ही ठीक नहीं रहेगा तो कुछ भी ठीक नहीं लगेगा।

जैतून सिरका गुर्दों में होने वाली समस्याओं से भी बचाता है

गुर्दे हमारे शरीर का बहुत महत्वपूर्ण अंग है और इनका स्वस्थ होना बहुत ज़रूरी है।  यदि आप निरंतर रूप से जैतून सिरके का सेवन करेंगे तो ये आपको गुर्दों में होने वाली समस्याओं से भी बचाएगा।

ह्रदय रोगियों के लिए लाभकारी है जैतून  का सिरका

आजकल आप सभी देख रहे होंगे कि ह्रदय रोग बढ़ते ही जा रहे हैं।  एक समय था जब ह्रदय रोग का शिकार लोग एक उम्र के बाद ही बनते थे लेकिन अब कम उम्र के व्यक्तियों को भी ह्रदय रोग हो रहा है।  जैतून का सिरका ह्रदय को स्वस्थ रखने में लाभकारी है।

जिन व्यक्तियों को खांसी या बलगम आता है, वे इस तरह से करें जैतून सिरके का प्रयोग

जैतून का सिरका शरीर के लिए ठंडा होता है तो जिन लोगों को खांसी या बलगम की परेशानी रहती है या लगातार छींके आती रहती हैं, वे लोग जैतून सिरके में अदरक लहसुन का जूस मिलाकर पिएं जिससे उन्हें जैतून का सिरका पीने से कोई परेशानी न हो। 

कडूलिंब : एक औषधी वनस्पती

    कडूलिंब एक औषधी वनस्पती


1) खरुजेच्या फोडामधून अधिक प्रमाणात पू बाहेर येत असेल तर कडूलिंबाची साल जाळून त्याची राख त्या ठिकाणी लावावी. पू तयार होणे थांबते.


2) कडुलिंबाची पाने रोज सकाळी चावून खाल्यास कालांतराने कोणत्याही विषाचा शरीरावर परिणाम होत नाही असे म्हणतात.


3) पित्त पाडण्यासाठी पाणी घालून कडुलिंबाच्या पानांचा रस काढा. हा रस पोटभर प्यावा. उलटी होऊन पित्त पडते.


4) गरमीवर कडुलिंबाच्या पानांचा रस खडीसाखर टाकून सकाळ-संध्याकाळ घ्यावा. कसलीही गरमी असली तरी 7 दिवसात बरी होते.


5) खरजेवर कडुलिंबाच्या बिया वाटून लावल्याने खरूज बरी होते.


6) कडुलिंबाच्या बिया वाटून डोक्याला लावल्यावर उवा मरतात.


7) कावीळ रोगावर कडुलिंबाच्या अंतर सालीचा कपभर रस काढून त्यांत मध व थोडे सुंठीचे चूर्ण घालून द्यावे. 7 दिवसात कावीळ जातो.


8) मूळव्याध, कृमी व प्रमेह यांवर कडुलिंबाची कोवळी फळे खावी.


9) कडुलिंबाच्या लिंबाचा मगज काढून वातीस लावा, तिळाचे तेलाचा दिवा लावून काजळ करावे. या काजळाने नेत्रांस तेज येतो.


10) पापण्यांचे केस गळत असल्यास कडुलिंबाची पाने चुरून पापण्यांस चोळावी.


मंगलवार, 6 जून 2023

शिंक : होय न सांगता येणारी , न थांबवता येणारी, शिंक.

 शिंक:

होय न सांगता येणारी

न थांबवता येणारी शिंक. 

ही शिंक आरोग्यास फारच उपयुक्त आहे असे आयुर्वेदात सांगितले आहे


१)शिंके मुळे ह्रदयाकडून मेंदुकडे व पोटाकडे अचानक जोराचा दाब दिला जातो या दाबा मुळे सर्वांगातील रक्तदाब जोराने झटका देऊन ठकलला जातो याचा चांगला परिणाम रक्त प्रवाहावर होऊन रक्त वाहीन्या चांगल्या प्रकारे कार्यान्वित होतात व डोके हलके होते.


२)पुर्वी लोक शिंक येण्यासाठी नाकात तपकीर ओढुन कृत्रिम प्रकारे शिंका आणत होते व डोके हलके करत होते.


३)आता शिंक येणे चुकीचे समजून लोक 'साॅरी' म्हणतात पण ती नैसर्गिक क्रीया आहे.


४)दैनंदीन जीवनात ह्रदयविकाराचे प्रमाण पुरूषांन पेक्षा स्रियानमध्ये कमी आहे कारण स्रिया स्वपांक करते वेळी किंवा घराची साफ सफाई करते वेळी शिंकण्याचे कार्य सतत करत असतात. मात्र ज्या स्रियांचे शिंकण्याचे प्रमाण कमी आहे त्यांची तब्येत अकारण स्थुल होते. शिंके मुळे पोटावर प्रचंट दाब येतो व पोटाचे स्नायु अकुंचीत केले जातात व त्यामुळे कपालभातीचा योग पुर्ण होतो.


५)नित्य नियमाने सकाळी उठल्यावर व रात्री झोपताना या दोन वेळेस शिंक येणे साठी उपाय केले तर शरीर सतत निरोगी तर राहतेच शिवाय पोटाचे व डोक्याचे दुखणे कायमचे बंद होते. 


६)कृत्रिम शिंका येणेसाठी नाकात स्वच्छ धागा फिरवला तर शिंका सहज येतात या साठी तपकीर वापरणेची गरज नाही. 


७)शिंके मुळे नाक व घसा सतत स्वच्छ राहतो तसेच मनातील ताणतणाव कमी होतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ह्रदयविकार होऊ नये या वर देखील हा रामबाण उपाय आहे. निसर्ग उपचार पद्धती मध्ये ही क्रिया दिलेली आहे. 


८)अभ्यास करतांना झोप येत असेल तरीही शिंका काढल्यास पुढील दोन तास डोके तरतरीत राहते व झोप येणे थांबते. 


९)शिंका मुळे चेहरा थोडासालालसर होतो व डोळ्यात पाणी येते हे सुध्दा आरोग्य वर्धक आहे. चेहरा उजळतो व डोळे स्वच्छ होतात. 


१०)शिंके मुळे डोक्यातील विचार चक्र खंडीत होते व पुन्हा नविन विचारचक्र सुरू होतांनी मेंदुला नवचैतन्य निर्माण होते. 


११)सतत सर्दी होत असेल तर ती शिंका मुळे काही काळाने सततची सर्दीथांबते. 


अशा अनेक उपयुक्त बाबींशी शिंकांचा संबध आहे...... 


अचानक येणारी व थांबवता न येणारी शिंक ही सजीवास ईश्वरी देणगीच आहे.....

सोमवार, 5 जून 2023

फिट येणे - उपाय.

  फिट येणे - उपाय.


1) स्नायु एकदम घट्ट आणि कडक होतात, व त्यानेतर झटके येऊ लागतात. रुग्ण जिभ चावु शकतो वा श्वास घेणे थांबवु शकतो. तोंड किंवा ओठ निळे पडु शकतात खुग जास्त प्रमाणात लाळ गळु लागते वा तोंडातुन फेस येवु लागतो.


जर रुग्णाने श्वासोश्वास थांबविला तर ते चांगले लक्षण नाही. अशा वेळी, ताबडतोब डाँक्टर कडे धाव घ्या.


त्वारीत ऊपचारासाठी काही पद्धती -


1) रुग्णा जवळचे सगळ्या वस्तु दुर करा व त्याच्या डोक्याखाली काहीतरी मऊ द्या.


2) रुग्णाने श्वास घेणे थांबविले तर,त्याला वाचविण्याचा प्रयत्न करा व त्याचा श्वसन मार्ग ऊघडण्याचा प्रयत्न करा.


3) शांत रहा व रुग्णाला दक्षता मिळे पर्यंत मदत करा.


4) दारं-खिडक्या उघडून पेशंटला मोकळी हवा मिळू द्या.


5) पेशंटच्या तोंडातून गळणारी लाळ टिपून घ्या.


6) बहुतेक फिट ही थांबुन थांबुन परत परत येते किंवा नंतर बेशुद्धावस्था येते.


काय करू नये...


1) पेशंटच्या अवतीभवती गर्दी करू नका.


2) पेशंटला पाणी पाजू नका. पाणी श्वासनलिकेत जाऊन पेशंट गुदमरू शकतो.


3) कांदा चप्पल नाकाला लावू नये. तो पूर्णपणे गैर्समज आहे.


4) फीटमुळे होणारी त्याच्या हाता पायाची थरथर जबरदश्तीने थांबवू नका.


थोड्या वेळाने फीट थांबेल. एपिलेप्सी ही व्याधी असलेल्या व्यक्तीला फीट आल्यावर दर वेळी डॉक्टरांकडे घेऊन जाण्याची गरज नसते. परंतु पाच मिनिटात न थांबल्यास डॉक्टरांशी संपर्क साधावा.

🔸बूढ़ा शिकारी कुत्ता।🔸

    🔸बूढ़ा शिकारी कुत्ता।🔸


एक शिकारी ने कई शिकारी कुत्ते पाल रखे थे। शिकारी ने कुत्तों को शिकार पकड़ लाने की अच्छी खासी ट्रेनिंग दी थी। शिकारी के पास एक बूढ़ा कुत्ता भी था जो कई वर्षों तक अपने मास्टर के लिए शिकार पकड़ कर लाने का काम बखूबी करता रहा था।


बुढ़ापे की मार सबको पड़ती है। वह शिकारी कुत्ता भी बूढ़ा हो चला था। अब उसमें उतना दम नहीं रहा था। फिर भी वह अपने मास्टर के साथ शिकार पर जाता और शिकार पकडने के लिए अपना पूरा दम लगाता।


शिकारी एक दिन शिकार पर था। उसके कुत्ते हिरन के बच्चे को पकड़ने के लिए दौड़े। बाकी कुत्ते तो पिछड़ गए, परंतु बूढ़ा शिकारी कुत्ता जी जान से दौड़ा और जैसे तैसे उसने हिरण को पकड़ लिया और हिरण के पुट्ठे पर अपना दाँत धंसा दिया, मगर उसके बूढ़े, कमजोर दाँत टूट गए और हिरण उसके चंगुल से भाग निकला।


शिकारीने देखा कि उस बूढ़े कुत्तेने हिरण को छोड़ दिया है, तो उसे उस बूढ़े कुत्ते पर बड़ा क्रोध आया। उसने उस बूढ़े कुत्ते को मारने के लिए अपना हंटर उठाया।


बूढ़े कुत्तेने अपने मालिक की ओर कातर निगाहों से देखा। मालिक ठिठक गया। मालिक ने उसकी बात सुन ली। मानों वह बूढ़ा कुत्ता कह रहा हो – मुझ समर्पित, बूढ़े कुत्ते को मत मारो। मेरा मन और मेरी इच्छा शक्ति अभी भी मजबूत है, जवान है। मगर मेरा शरीर बूढ़ा और कमजोर हो चला है। जिससे मैं शिकार पकड़ने में असफल हो गया। मेरे पुराने, जवानी के दिनों को याद करो – तब मैं क्या था...। और अपने खुद के बुढ़ापे के बारे में तो जरा सोचो।


शिकारीने कुत्ते को गले से लगा लिया, उसके सिर पर हाथ फेरा, थपथपाया और कहा – कोई बात नहीं शेरू।


 शिक्षा, 


किसी उम्रदराज व्यक्ति के साथ व्यवहार करने से पहले, उसके साथ बिताए पुराने दिनों को याद कर लें। और अपने आने वाले बुढ़ापे के बारेमें भी थोड़ा सोच लें।


रविवार, 4 जून 2023

महादेवांशी संबंधित रहस्य

 महादेवांशी संबंधित रहस्य



🔸स्मशानापासून ते कैलासपर्यंत, जाणून घ्या महादेवांशी संबंधित रहस्यांची उत्तरे.


देवांचे देव महादेव हे अद्भुत व अविनाशी आहेत. महादेव जेवढे सरळ आहेत तेवढेच ते रहस्यमयसुध्दा आहेत. त्यांचे राहणीमान, निवासस्थान सर्वकाही इतर देवांपेक्षा वेगळे आहे. शिव स्मशानात निवास करतात, गळ्यात साप धारण करतात, भांग आणि धोतरा ग्रहण करतात असे विविध रहस्य यांच्याशी निगडीत आहेत. आज आम्ही तुम्हाला महादेवाशी संबंधित काही रोचक गोष्टी आणि यामध्ये दडलेले लाईफ मॅनेजमेंटचे सूत्र सांगत आहोत.


🔹भगवान शिव यांना स्मशानाचे निवासी का मानले जाते?

महादेवाला संपूर्ण कुटुंब असलेले देवता मानले जाते, परंतु तरीही ते स्मशानात निवास करतात. भगवान शिव संसारिक असूनही ते स्मशानात निवास करतात यामागे लाईफ मॅनेजमेंटचे एक गूढ सूत्र दडलेले आहे. हा संसार मोह-मायेचा प्रतिक असून स्मशान वैराग्याचे. महादेव सांगतात की, या संसारात राहून आपले कर्तव्य पूर्ण करावेत, परंतु मोहमायेपासून दूर राहावे. कारण हा संसार नश्वर आहे. कधी न कधी हे सर्व नष्ट होणार आहे. यामुळे संसारात राहून कोणताही मोह न बाळगता आपले कर्तव्य पूर्ण करत वैरागीप्रमाणे आचरण करावे.


🔹भूत-प्रेत महादेवाचे गण का आहेत?

महादेवाला संहाराची देवता मानण्यात आले आहे. म्हणजेच, जेव्हा मनुष्य आपल्या सर्व मर्यादा तोडू लागतो तेव्हा महादेव त्याचा संहार करतात. ज्या लोकांना आपल्या पाप कर्माचे फळ भोगावे लागते, तेच प्रेतयोनी प्राप्त करतात. या सर्वांना महादेव दंडित करतात, कारण शिव संहार देवता आहेत. या कारणामुळे यांना भूत-प्रेतांचा देवता मानले जाते. वास्तवामध्ये जे भूत-प्रेत आहेत ते केवळ एक सूक्ष्म शरीराचे प्रतिक आहेत. महादेवाचा यामागे असा संदेश आहे की, प्रत्येक प्रकारचा जीव ज्याची सर्वजण घृणा करतात किंवा त्याला घाबरतात, तोसुद्धा महादेवाजवळ पोहोचू शकतो, अट केवळ एवढीच आहे की, त्याने स्वतःचे सर्वस्व महादेवाला समर्पित करावे.


🔹महादेव गळ्यात साप धारण का करतात?

महादेव जेवढे रहस्यमयी आहेत तेवढेच त्यांचे वस्त्र आणि आभूषण विचित्र आहेत. संसारिक लोक या गोष्टींपासून दूरच राहतात. महादेव त्याच गोष्टी स्वतःजवळ बाळगतात. भगवान शिव एकमेव अशी देवता आहेत, जे गळ्यात साप धारण करतात. वास्तवामध्ये साप एक धोकादायक प्राणी आहे, परंतु तो कोणालाही विनाकरण दंश करत नाही. साप परिस्थितिक तंत्राचा महत्त्वपूर्ण जीव आहे. लाईफ मॅनेजमेंट दृष्टीकोनातून पाहिल्यास महादेव गळ्यामध्ये साप धारण करून असा संदेश देतात की, जीवनचक्रात प्रत्येक प्राण्याचे विशेष योगदान आहे. यामुळे कधीही हिंसा करू नये.


🔹महादेवाच्या हातामध्ये त्रिशूळ का आहे?

त्रिशूळ हे भगवान शिवाचे प्रमुख अस्त्र आहे. त्रिशूळाकडे पाहा, तीन तीक्ष्ण टोके दिसतात. तसे पाहिले तर हे अस्त्र संहाराचे प्रतीक आहे. परंतु वास्तवात त्रिशूळामागे फार मोठा गूढ अर्थ दडला आहे. या जगात तीन प्रकारच्या प्रवृत्ती आहेत. सत, रज आणि तम. सत म्हणजे सत्यगुण, रज म्हणजे सांसारिक आणि तम म्हणजे तामसी अर्थात निशाचरी प्रवृत्ती. प्रत्येक माणसात या तीन्ही प्रवृत्ती आढळून येतात. फक्त या प्रवृत्तींचे प्रमाण प्रत्येकात वेगवेगळे असते. त्रिशुळातील तीन टोक या तीन प्रवृत्तींचे प्रतिनिधीत्व करतात. भगवान शिव आपल्याला संदेश देतात की, या तीन्ही गुणांवर आपले नियंत्रण आहे. हा त्रिशूळ तेव्हाच उचला, जेव्हा कठीण परिस्थिती असेल. तेव्हा या तीन्ही गुणांचा आवश्यकतेनुसार वापर करा.


🔹महादेवाला का प्यावे लागले विष?

समुद्र मंथनातून निघालेले विष भगवान शिव यांनी आपल्या कंठात धारण केले. विषाच्या प्रभावाने त्यांचा कंठ निळा झाला आणि ते निळकंठ नावाने प्रसिद्ध झाले. समुद्र मंथनाचा अर्थ आहे, विचारांचे मंथन. मनामध्ये असंख्य विचार आणि भावना असतात, त्यांचे मंथन करून चागले विचार आचरणात आणावेत. आपण जेव्हा आपल्या मनाचे मंथन करू तेव्हा सर्वात पहिले वाईट विचार बाहेर पडतील. हेच विष असून हे वाईटाचे प्रतिक आहे. महादेवाने हे आपल्या कंठात धारण केले, त्याचा प्रभाव शरीरावर होऊ दिला नाही. महादेवाचे विष प्राशन आपल्याला असा संदेश देतो की, वाईट गोष्टींचा प्रभाव आपल्यावर न होऊ देणे. वाईट गोष्टींपासून नेहमी दूर राहावे.


🔹महादेवाचे वाहन नंदी (बैल) का आहे?

*महादेवाचे आवाहन नंदी आहे. बैल अत्यंत कष्टाळू प्राणी आहे. हा प्राणी शक्तिशाली असूनही अत्यंत शांत आणि भोळा आहे. महादेवसुद्धा परमयोगी, शक्तिशाली आणि परम शांत स्वभावाचे तसेच एवढे भोळे आहेत की यांचे क नाव भोलेनाथ सर्व जगात प्रसिद्ध आहे. महादेवाने ज्याप्रकारे कामदेवाला भस्म करून त्यावर विजय प्राप्त केला होता, त्याचप्रमाणे त्यांचे वाहनसुद्धा कामी नाही. त्याचे काम वासनेवर पूर्ण नियंत्रण राहते. या व्यतिरिक्त नंदीला पुरुषार्थाचे प्रतिक मानले जाते. खूप कष्ट करूनही बैल कधीही थकत नाही. हा प्राणी सतत आपले कर्म करत राहतो.


याचा अर्थ आपणही सदैव आपले कर्म करत राहावे. कर्म करत राहिल्यामुळे ज्याप्रमाणे नंदी महादेवाला प्रिय आहे, त्याचप्रकारे आपणही महादेवाची कृपा प्राप्त करू शकतो.*


🔹महादेवाच्या मस्तकावर चंद्र का आहे?

महादेव भालचंद्र नावानेसुद्धा प्रसिद्ध आहेत. भालचंद्रचा अर्थ मस्तकावर चंद्र धारण करणारा. चंद्राचा स्वभाव शीतल असतो. चंद्राच्या प्रकाश शीतलता प्रदान करतो. लाईफ मॅनेजमेंट दृष्टीकोनातून महादेव आपल्याला असा संदेश देतात की, आयुष्यात कितीही मोठे संकट आले तरी मन, बुद्धी शांत ठेवून कार्य करावे. बुद्धी शांत असल्यास कोणत्याही समस्येतून सहजपणे मार्ग काढला जाऊ शकतो.


🔹महादेवाला तीन डोळे का आहेत?

धर्म ग्रंथानुसार सर्व देवतांना दोन डोळे आहेत, परंतु महादेवाला तीन डोळे आहेत. तीन डोळे असल्यामुळे यांना त्रिनेत्रधारी असेही म्हणतात. लाईफ मॅनेजमेंट दृष्टीकोनातून पाहिल्यास महादेवाचा तिसरा डोळा प्रतीकात्मक आहे. डोळ्यांचे काम आहे मार्ग दाखवणे आणि रस्त्यामध्ये येणाऱ्या अडचणींपासून सावध करणे. आयुष्यात विविध संकट येत राहतात, जे आपण लवकर ओळखू शकत नाहीत. अशावेळी विवेक आणि धैर्य एका उत्तम मार्दर्शककाप्रमाणे आपल्याला योग्य-अयोग्य गोष्टीमधील फरक सांगतात. हा विवेक प्रेरणारुपात आपल्यामध्ये असतो. फक्त तो जागृत करण्याची आवश्यकता आहे.


🔹महादेवाचे संपूर्ण शरीरावर भस्म का लावतात?

आपल्या धर्मशास्त्रात सर्व देवी-देवता अलंकार, वस्त्र, दागीने यांनी सुसज्जित असे दाखवले गेलेले आहेत. तर, महादेव फक्त मृगचर्म (हरणाचे कातडे) गुंडाळलेले आणि भस्म लावलेले असतात. भस्म महादेवाचे प्रमुख वस्त्र आहे, कारण महादेवाचे संपूर्ण शरीर भस्माने झाकलेले असते. संतांचे सुद्धा भस्म हेच एकमात्र वस्त्र आहे. अघोरी, संन्यासी आणि इतर साधू आपल्या शरीरावर भस्म लावून फिरतात. महादेवाच्या भस्म लावण्यामागे वैज्ञानिक तसेच अध्यात्मिक कारण आहे. भस्माचा एक विशेष गुण आहे. भस्म शरीरातील रोमांचित करणा-या छिद्रांना बंद करते. भस्म शरीरावर लावल्याने गरमीमध्ये गरमी आणि थंडीमध्ये थंडी जाणवत नाही. भस्म त्वचासंबंधी रोगांमध्ये औषधाचे काम करते. भस्म धारण करणारे महादेव हा संदेश देतात की, परिस्थितीनुसार स्वतःला बदलने हा मनुष्याचा सर्वात मोठा गुण आहे.


🔹शिवलिंगावर भांग, धोत्रा धोतरा का अर्पण करतात?

धार्मिक मान्यतेनुसार महादेवाला भांग प्रेमी सांगण्यात आले आहे. शिव चरित्रामध्ये विविध रोचक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत, परंतु त्यामध्ये सामावलेल्या असाधारण संदेशांमुळेच महादेव पूजनीय आहेत. यामध्ये विशेषतः विषपान, बिल्वपत्र, धोत्रा यासारख्या कडवट सामग्री प्रिय असणे यामागे एक शिकवण आहे. वास्तविकतेमध्ये सुखासाठी शक्ती संपन्न होण्यासोबतच परोपकार, त्याग आणि संयम या गोष्टींद्वारे वाईट सवयी किंवा परिस्थिती स्वरूपातील कडवटपणा गोडव्यामध्ये बदलण्याची शिकवण आहे. याच कारणामुळे शिवलिंगावर भांग, धोत्रा आणि रूटीचे फुल यासारख्या विषारी गोष्टी विशेष मंत्राचा उच्चार करून अर्पण करणे शुभ मानले गेले आहे. या विशेष मंत्राच्या स्मरणाने अपयश स्वरूपातील दुःख समाप्त होऊन सुख आणि यश प्राप्त होईल.


🔹महादेवाला बेलाचे पान का अर्पण करतात?

विविध ग्रंथांमध्ये महादेवाला बेलाचे पान अर्पण करण्याचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे. तीन पान असलेले एक बिल्वपत्राचा लाईफ मॅनेजमेंट दृष्टीकोनातून विचार केल्यास, बिल्वपत्राचे तीन पानं चार पुरुषार्थामध्ये तिघांचे प्रतिक आहे - धर्म, अर्थ व काम. हे तिन्ही निस्वार्थ भावनेने महादेवाला समर्पित करणाऱ्या व्यक्तीला चौथा पुरुषार्थ म्हणजे मोक्ष प्राप्त होतो.

❄❄❄❄❄🏵❄❄❄❄❄

वडाचे झाड

 वडाचे झाड


पाश्चात्य देशांत आणि नवीन पिढी ही  आपल्या परंपरेची जेव्हा टिंगल-टवाळी करते तेव्हा वाईट वाटतं. हिंदू लोक म्हणे झाडांची, नदीची कशाचीही पूजा करतात .

    पण श्वास आहे तोपर्यंत आपण जिवंत आहोत अन्यथा मृत घोषित केल्या जाऊ...ती प्राणवायू वृक्ष देताहेत . पाणी आहे तर जीवन आहे. ते नाही मिळालं तर जीव तहानेने कसा कासावीस होतो माहिती आहे ना.. मग या दोन गोष्टी जे आपल्याला देत असतील तर ते आपले पूज्य आणि आदरस्थान नाही झाले तरच नवल ..झाड नष्ट होणे म्हणजेच पाणी संपणे आणि पाणी संपले म्हणजे जीवन संपले ... कडुलिंब,पिंपळ इत्यादी अनेक औषधी वृक्ष आहेत मग वटवृक्षाचे एवढे महात्म्य का?

        त्यामागे बरीच कारणे आहेत ..आपण क्रमवार पाहूयात...


१.... वटवृक्ष हे अक्षय ,अमर्त्य, सर्जक, निर्माता आहे. हे वृक्ष स्वतः  पासून असंख्य वृक्ष उत्पन्न करतात.मुख्य झाडातून निघणाऱ्या पारंब्या जमिनीत खोलवर जाऊन एक नवीन झाड तयार करतात.असं करत करत खूप झाडं उभे राहतात...जणू एक मोठी वसाहतच ..तयार होते.

  कोलकत्ता मधील जगदीश चन्द्र बसु बोटानिकल गार्डनमध्ये २५० वर्षांचे वडाचे झाड कितीतरी एकर मध्ये पसरलेले आहे.

       महाराष्ट्रात पेमगिरी, संगमनेर येथे साडेतीन एकर मध्ये वडाची मोठी झाडे आहेत .


२... हे झाड २४ तास प्राणवायू (oxygen) सोडत असतात रात्री प्रकाश नसताना हे कसे शक्य आहे तर ते CAM..(Crassulacean Acid Metabolism )या प्रक्रियेतून ऑक्सीजन देत असतं..


३... वायुप्रदूषणच नव्हे तर हे वृक्ष ध्वनी प्रदूषण रोखण्याचे ही काम करतात .पूर्वी शाळा अशा झाडाखालीच किंवा जवळ भरायच्या. मंदिराजवळ पण हे झाड असायचं


४...  एक निरोगी, शंभर फूट उंच झाड 11000 गॅलन पाणी मातीतून घेऊ शकतं आणि ते हवेत वाष्प रुपात सोडत असतं.

                 म्हणूनच जवळपास चे तापमान चार ते पाच डिग्री सेल्सिअस ने कमी असतं .याची पानं जाड, लंबगोल ,चमकदार ,हिरवी असतात. झाडाखाली बसल्यावर अंगावर तुषार पडत राहतात आणि खरंच मन प्रसन्न होतं ...


५..ही झाडं ढगांना आकर्षित करतात त्यामुळे जिथे ही झाडं असतात तेथे भरपूर पाऊस पडतो आणि जवळपास वडाचे झाड असेल तर विहिरीला पाणी लागणारच असा शेतकऱ्यांचा कयास असतो..


 ६... या झाडाचा घेर  (canopy) जगातील कुठल्याही वृक्षापेक्षा जास्त असतो.आणि हे झाड भरपूर सावली देण्यास समर्थ असते...अशोकाची झाडं सुंदर दिसतात पण सावली देण्यास असमर्थ असतात.ही झाडं फळं देत नाहीत ,ना पक्ष्यांना आश्रय देऊ शकत ..ढगांना पण आकर्षित करु शकत नाहीत...

पण वडा च्या झाडांमध्ये हे  सामर्थ्य आहे.


७...वटवृक्ष हे अनेक पशुपक्ष्यांना अन्न आणि निवारा  देतो.. असंख्य जीवजंतू यावर जगत असतात .याची फळे खातात .या पशुपक्ष्यांची विष्ठा, मूत्र ,मृतदेह ,झाडांची पडून कुजलेली पानं मिळून झाडाखालची जमीन सुपीक झालेली असते . ही माती मूठ- मूठ शेतात टाकली तर जमीन सुपीक होते .


८... या पानांच्या पत्रावळी, द्रोण करतात .


९..आयुर्वेदाप्रमाणे वड हे अनेक रोगांवर आणि इन्फेक्शन वर औषधी म्हणून वापरण्यात येते..


         तर अशा या बहुगुणी, जीवनदायी वृक्षाचे संवर्धन होऊन समाजाला कृतज्ञतेची जाणीव व्हावी आणि हे वृक्ष तोडण्याचा विचारही मनात  येऊ नये..म्हणून आपल्या पूर्वजांनी या वृक्षाला पूजेचा मान दिला.

 आता  तुम्ही धूप -दीप ,नैवेद्या ने सम्मान ही केला तर त्यात गैर काहीच नाही पण झाडाखाली घाण करता कामा नये कारण नैवैद्य खायला मुंग्या, किडे, उंदीर येतात. ते झाड पोखरतात दिवा ठेवला की तेल सांडतं.. त्यामुळे जमिनीची धूप होते.. दोरा ही गुंडाळा पण कच्चा गुंडाळला तर चालतो कारण तो कुजून  जातो .

      परंतु त्याला बांधून कशाला टाकायचं ? 

    तर वटपौर्णिमेला या वृक्षांची काळजी घ्यायची आणि जिथे  जागा मिळेल तिथे नवीन रोप लावायची. म्हणूनच तर हा सण पावसाळ्यात येतो कारण तेव्हा झाडे लावतात आणि ती जगतात ..


आता प्रश्न आहे उपवास का करायचा?

 आपल्याकडे म्हणतात....

 एक वेळ खातो तो योगी 

दोन वेळ खातो तो भोगी 

आणि तीन वेळ खातो तो रोगी...


म्हणजे सामान्य माणसाने दोनच वेळा जेवावे.आठवड्याला एक आणि दोन एकादशी ला  उपवास करावेत.

हे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य देतात मनावर ताबा ठेवायला शिकवतात ..हल्ली लोक अभिमानाने सांगतात ,"आम्ही नाही करत उपास" का करत नाही याचं स्पष्टीकरण देता येत नाही ..उपास करणाऱ्यांनाही  सांगता येत नाही की उपास का करावा...

 मला आठवतं एक दिवस रात्री साडेदहा वाजता बाहेर कट्ट्यावर बसलेलो होतो .. समोरून एक ओळखीचे गृहस्थ येत होते . आम्हाला पाहून ते थांबले .सोबत त्यांचा मुलगा पण होता. आम्ही विचारलं "अरे याची तर उद्या परीक्षा आहे ना?" तो बारावीला होता .तर वडील हसले आणि म्हणाले.." याला पाणी पुरी खायची होती .. समजावलं की उद्या जाऊ पण नाही आत्ताच खायचीये  . नाही नेलत तर परीक्षाच देणार नाही म्हणाला म्हणून १० किमी लांब पाणी पुरी खाऊ घालून आणलंय..."

      असे अनेक किस्से आहेत.. रात्री दोन वाजता आईस्क्रीम हवी म्हणून दुकान उघडून आणणे ..एखादी गोष्ट हवी म्हणून वेडंपिस होणं ..चांगलं आहे का ?

      उपवास केला की  हे आज खायचं नाही उद्या मिळेल. लहानपणापासूनच रुजायला हवं की आत्ताच्या आत्ता गोष्ट मिळणार नाही किंवा मिळू शकत नाही..

 डॉक्टर जिचकार यांना कोण ओळखत नाही...सर्वात जास्त शिकलेलेच नव्हे तर बुद्धिमान माणूस  आणि त्यांच्या प्रेरणेने डॉक्टर जगन्नाथ दीक्षित महाराष्ट्राचे brand ambassador for obesity यांनी डायट प्लान दिला....ते म्हणतात दोनच वेळ जेवलात तर मधुमेह आणि लठ्ठपणा जातोच पण कॅन्सर सारखे दुर्धर रोग ही दूर होऊ शकतात.

हे भारतीय आहेत आपण बाहेरचं उदाहरण घेऊयात.....


Yoshinori Ohsumi यांना 2016 ला physiology and medicine यात Autophagy   या शोधावर नोबेल पुरस्कार मिळाला आणि intermittent fasting या शब्दाशी आपण परिचित झालो.. ते म्हणतात जर तुम्ही आठ तासांचे अंतर ठेवून जेवलात तर शरीरातील उपयोगी सेल्स हे जिवाणूंना खातात आणि energy create करतात.. हे जेवणानंतर सहा तासांनी सुरू होत असतं..या ८ तासांच्या  मध्ये तुम्ही पाणी पिऊ शकता पण solid  खाल्ल्याने ती प्रक्रिया ब्रेक होते .

        १६ तास, २४ तास, ४८ तास असा उपवास केल्याने शरीरातील खराब सेल्स  नष्ट होऊन जातात.

        हे झालं शरीरशुद्धी बद्दल ..उपवासाने आपण मानसिक सामर्थ्य आणि मनावर ताबा ही मिळवतो...हे ही खरं आहे..


 आता प्रश्न पडतो ...की पौर्णिमेलाच का?  

        तर आपण हे जाणतो की पौर्णिमेला सूर्य चंद्र आणि पृथ्वी हे एका रेषेत येतात आणि तेव्हा समुद्रात भरती येते. चंद्राचे पृथ्वीपासूनचे अंतर.. हे पृथ्वीचे स्वतःचे आणि मध्यबिंदू पर्यंतच्या अंतरा पेक्षाही कमी असते

Harry Shipment professor of Physics and astronomy.. Delaware .हे सांगतात की ..Tides are higher when moon is full because at that time the gravity from the moon and sun are pulling together on the earth"

          अर्थात सूर्य आणि चंद्र दोघांचे गुरुत्वाकर्षण पृथ्वीवर काम करत असते त्यामुळे समुद्राला भरती येते.मग छोटे तलाव ,नदी इत्यादींवर परिणाम होतो का ?...हो ..पण कमी असल्याने दिसत नाही .पृथ्वीवर सत्तर टक्के पाणी आहे तसेच आपले शरीरही 70 टक्के पाण्याने बनलेले आहे मग आपल्याही  मनःशरीरावर पौर्णिमेचा परिणाम होतो का ?

       तर याचे  उत्तर ही हो आहे .तुम्ही ज्या स्थितीत असाल ती स्थिती enhance होते म्हणजे वाढते ...तुम्ही जर चिंतित असाल तर जास्त चिंतित व्हाल..आनंदी असाल तर जास्त आनंदी व्हाल .

         पोलीस खात्यातील एका प्रवक्त्याने सांगितले की

Sussex police force च्या रिसर्च प्रमाणे... "There was a rise in violent crime when moon was full. Research carried out by us has shown a correlation between violent incidents and full moon."

म्हणजे अपराधी व्यक्ती ची ती वृत्ती वाढते.

         याचा अर्थ असा होत नाही का की आपल्या पूर्वजांना हे माहिती होतं म्हणूनच. पोर्णिमेच्या दिवशी पूजा उपवास इत्यादी ने मन  चांगल्या ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न करायला हवा....निसर्गात घडणाऱ्या घटनांचे कसे भल्यासाठी उपयोग करावा हे चांगले ठाऊक होते...

    आता पुढचा प्रश्न 

        महिलांनीच का नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना पूजा करावी? पुरुषांनी का करू नये ? 

           याचा अर्थ असा होतो का की स्त्री जीवन हे पती शिवाय काहीच नाही?

          प्राचीन काळात हा भेदभाव नव्हताच .आपल्याला गार्गी, मैत्रेयी लोपामुद्रा यांची नावे माहिती आहेत. शंकराचार्य आणि पंडित मंडनमिश्र मधील झालेल्या शास्त्रार्थात  पंडित मंडनमिश्र यांच्या पत्नी उभया भारती होत्या... परंतु सातशे वर्षांच्या गुलामी ने ,यवनांनी स्त्रियांवर केलेल्या अत्याचारामुळे शिक्षणापासून वंचित राहणे, बालविवाह ,सती जाणे ,जोहर सारख्या प्रथा समाजामध्ये रूढ झाल्या.. मातृसत्ताक पद्धती जाऊन पितृसत्ताक पद्धती लागू झाली .

       शंभर वर्षांपूर्वीपर्यंत हे मातृसत्ताक पद्धतीचे अवशेष आपल्याला पाहायला मिळतात.. कारण सुप्रसिद्ध चित्रकार राजा रविवर्मा हा मामाकडे राहत असे. आणि लग्न झाल्यावर सासरी राहायला गेल्याचा उल्लेख आढळतो. काही दिवसांपूर्वी एक दक्षिण भारतीय मैत्रीण सांगत होती की तिची "आई तिच्या मोठ्या बहिणी कडे राहते. कारण जसं तुमच्याकडे मुलगा वारसदार असतो तसं आमच्याकडे मुलीला सगळी संपत्ती जाते.. भाऊ जवळच राहतो ..तो पण काळजी घेतो.." 

      आता तर मुला मुलींना समान हक्क  मिळालेत ...आणि आजकालची मुलं पण पत्नीचा सन्मान करतात ...

   मुलं पण बायकोवरील प्रेमापोटी उपवास करतात...परंतु उद्या जर तुम्ही म्हणाल की मी काठापदराची साडी नेसून हातात पूजेचे ताट घेऊन वडाची पूजा करायला जाणार ... तर मला नाही वाटत की तुमचे नवरे शेरवानी घालून  तुमच्या सोबत प्रदक्षिणा घालायला येतील ...

असो...या दिवशी सावित्री- सत्यवान चे स्मरण आलेच.. म्हणजे वटसावित्रीची कथा सांगण्यात येते की तिने आपल्या नवऱ्याचे प्राण वाचवले.. मृत्यू च्या दाढेतून काढून आणलं...

        म्हणजे नेमकं काय केलं असणार...? आज आपण पेशंट ला  दवाखान्यात नेतो आणि डॉ ऑक्सिजन लावतात..तसंच काहीसं असेल का? वटवृक्षा खाली झोपवल्याने प्राणवायू मिळाल्याने सत्यवान शुद्धीवर आला असेल....नाही का ? या कथा आपल्याला काहीतरी शिकवत असतात... नाही का..

    आता हे वृक्ष आपल्या मनोकामना खरंच पूर्ण करतात का ?

.....आपण विज्ञान काय म्हणणं ते बघूयात. 

           एक जिमनेस्ट रेबेका... Olympic मध्ये प्रत्येक वेळेस तिला gold medal   मिळता मिळता राहून जायचं कारण एक  विशेष एक्ट  खूप प्रयत्न करूनही तिला जमत नसे. शेवटी तिला तिच्या कोच ने  सांगितलं की तू ते एक्ट mentally कर... आणि ती ते करत राहिली.. आणि आश्चर्य म्हणजे  जेव्हा तिने फिजिकली केलं तेव्हा तिला ते सहज जमलं. आणि शेवटी तिने गोल्ड मेडल मिळवले. आज-काल स्पोर्ट्स मध्ये कोच ही  टेक्निक वापरतात ...असे बरेच प्रयोग झालेत आणि आढळून आलं की मेंटली प्रॅक्टिस करणारे आणि ग्राउंडवर प्रॅक्टिस करणाऱ्यांमध्ये काहीही फरक नव्हता जेव्हा तुम्ही एखादी इच्छा किंवा स्वप्न डोळे मिटून बघत असता तेव्हा मेंदूला कल्पना आणि सत्य यातला फरक कळत नसतो आणि म्हणूनच ते सत्य होतं आणि जेव्हा झाडाच्या प्रदक्षिणा मारल्याने  मेंदूला भरपूर प्राणवायू मिळाल्याने ताजातवाना होतो, शांत होतो ,अशा वेळेस तुम्ही मनात साकारलेले दॄश्य  सत्य होते...


तांब्याच्या भांड्यातले पाण्याचे फायदे

 तांब्याच्या भांड्यातले पाण्याचे फायदे



घरामध्ये असललेल्या तांब्याच्या भांड्यामध्ये साठविलेले पाणी पिताना आपण अनेकांना पाहिले असेल. विशेषतः रात्रभर हे पाणी साठवून ठेऊन सकाळी उठल्या उठल्या हे पाणी पिण्याची रीत आहे. तांब्याच्या भांड्यामध्ये साठविलेले पाणी आरोग्यास हितकारी समजले गेले आहे. आयुर्वेदाप्रमाणे आपल्या शरीरामध्ये वात, कफ आणि पित्त हे तीन दोष आहेत. या त्रिदोषांना संतुलित ठेवण्याचे काम तांबे करीत असते. तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी भरून ठेवल्याने त्या तांब्याचे गुण पाण्यामध्ये उतरतात, व हे पाणी प्यायल्याने शरीराला आवश्यक तांबे या पाण्याद्वारे मिळते. तांब्याच्या भांड्यामध्ये साठविलेले पाणी पिताना ते पाणी किमान आठ तास साठविलेले हवे.


तांबे हे पोट, किडनी आणि लिव्हर यांचामध्ये साठलेली घातक द्रव्ये बाहेर टाकण्यास मदत करीत असून पोटाला हानी पोहोचविणाऱ्या बॅक्टेरीयांनाही नष्ट करते. तसेच वारंवार अॅसिडीटी किंवा गॅसेस होत असल्यासही तांबेयुक्त पाणी रोज सकाळी रिकाम्या पोटी पिणे चांगले. पोटामध्ये अल्सरचा त्रास असल्यास ही तांबेयुक्त पाण्याचे सेवन करावे. तांब्यामध्ये अँटी इंफ्लेमेटरी प्रॉपर्टीज आहेत, ज्यामुळे सांध्यांवर आलेली सूज किंवा सांधेदुखी कमी होण्यास मदत मिळते. तांबे हाडांना मजबूती देते, व शरीराची रोगप्रतिकारशक्ती देखील वाढवते. त्यामुळे तांबेयुक्त पाण्याचे सेवन अवश्य करावयास हवे.


तांबे आपल्या त्वचेच्या आरोग्यासाठी देखील चांगले आहे. तांब्यामध्ये अँटी ऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणावर असल्याने चेहऱ्यावर सुरकुत्या निर्माण करणाऱ्या फ्री रॅडीकल्स वर नियंत्रण राहते. परिणामी तुम्ही अधिक तरुण दिसू लागता. तसेच तांबेयुक्त पाण्याच्या सेवनाने चेहऱ्यावरील काळे डाग कमी होण्यासही मदत मिळते. ताम्बेयुक्त पाण्याच्या सेवनाने शरीराची पचनक्रिया देखील चांगली राहते. ह्या पाण्याने शरीरातील अनावश्यक चरबी नाहीशी होण्यास मदत मिळून वजन कमी होते.


तांब्यामध्ये अँटी व्हायरल, अँटी बॅक्टेरियल गुण असल्याने शरीराचे कोणत्याही प्रकारचे घाव किंवा जखमा लवकर भरून येण्यास मदत होते. शरीराच्या आतील घावही लवकर भरून येण्यास मदत होते.

fly