रविवार, 19 मई 2013

Zee News Hindi

Zee News Hindi
IPL-6 : रॉयल चैलेंजर्स ने सुपर किंग्स को 24 रनों से हराया
कप्तान विराट कोहली (नाबाद 56) और जहीर खान (17/4) की उम्दा गेंदबाजी की बदौलत रॉयल चैलेंजर्स बैंगलोर ने चेन्नई सुपर किंग्स को 24 रनों से हरा दिया।
Read More »

कोहली के तूफान से बैंगलौर की नॉकआउट की उम्मीद बरकरार
कप्तान विराट कोहली (नाबाद 56) और जहीर खान (17/4) की उम्दा गेंदबाजी की बदौलत रॉयल चैलेंजर्स बैंगलोर ने चेन्नई सुपर किंग्स को 24 रनों से हरा दिया।
Read More »

चीन के पीएम ली क्विंग आज आएंगे भारत, सीमा मुद्दों पर हो सकती है बात
हाल में लद्दाख में भारत और चीन की सेनाओं के बीच उत्पन्न गतिरोध के समुचित हल और अन्य मुद्दों पर वार्ता के लिए चीन के नए प्रधानमंत्री ली क्विंग आज तीन दिवसीय भारत दौर पर दिल्ली पहुंचेंगे।
Read More »

इमरान खान की पार्टी के वरिष्ठ नेता की हत्या
इमरान खान की पार्टी पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफ (पीटीआई) की एक वरिष्ठ नेता की आज गोली मारकर हत्या कर दी गयी।
Read More »

अहोबिल मठ के 45वें महंत का निधन
श्री अहोबिल मठ के 45वें महंत नारायण यतीन्द्र महादेशिगन का आज रात लंबी बीमारी के बाद समीपवर्ती श्रीरंगम में निधन हो गया।
Read More »

फिक्सिंग के लिए क्रिकेटरों को धमकाते थे दाऊद के गुर्गे
स्पॉट फिक्सिंग के चलते भारतीय क्रिकेट बुरे दौर से गुजर रहा है। इस मामले में नए-नए खुलासे हो रहे हैं। अब खबर आ रही है कि माफिया सरगना दाऊद इब्राहिम के गुर्गे युवा क्रिकेटरों को फिक्सिंग के लिए धमाकाते थे।
Read More »

`जिंदगी 50-50` में सेक्स वर्कर का रोल करेंगी वीणा मलिक
पाकिस्तानी अभिनेत्री वीना मलिक बॉलीवुड में अपनी आगामी फिल्म `जिंदगी 50-50` में सेक्स वर्कर की भूमिका की निभाने जा रही हैं।
Read More »

आईपीएल-6: आज के मैच तय होगा कौन है फिसड्डी टीम
सुब्रत राय सहारा स्टेडियम में इंडियन प्रीमियर लीग (आईपीएल) के छठे संस्करण में आज पुणे वॉरियर्स और दिल्ली डेयरडेविल्स के बीच होने वाले 71वें मुकाबले से वर्तमान आईपीएल की सबसे फिसड्डी टीम का निर्धारण होगा।
Read More »

बी आर्थर की अर्धनग्न तस्वीर 19 लाख डॉलर में नीलाम
दिवंगत अभिनेत्री बीट्रिस आर्थर की एक अर्धनग्न तस्वीर क्रिस्टी के नीलामी घर में 19 लाख अमेरिकी डॉलर में नीलाम की गई है।
Read More »

स्पॉट फिक्सिंग पर बीसीसीआई की बैठक आज, दागी क्रिकेटरों पर लग सकता है आजीवन प्रतिबंध
स्पॉट फिक्सिंग मामले पर चेन्नई में रविवार को बीसीसीआई की वर्किग कमेटी की बैठक होने जा रही है। इसमें एस श्रीसंत, अजित चंदीला ,अंकित चव्हाण और अमित सिंह पर आजीवन प्रतिबंध लगाने का फैसला लिया जा सकता है।
Read More »

विदेशी निवेशकों ने किया भारतीय शेयर बाजारों में 12,000 करोड़ रु निवेश
विदेशी निवेशकों यानी विदेशी संस्थागत निवेशकों (एफआईआई) ने इस महीने अब तक भारतीय शेयर बाजारों में लगभग 12,000 करोड़ रुपये (लगभग 2.2 अरब डालर) का निवेश किया है।
Read More »

छह कंपनियों का पूंजीकरण 40053 करोड़ रुपए बढा
बाजार पूंजीकरण के लिहाज से देश की 10 शीर्ष कंपनियों में से 6 का बाजार पूंजीकरण पिछले सप्ताह कुल मिलाकर 40,053 करोड़ रुपये बढ़ा।
Read More »

बिकवाली से बीते सप्ताह सोने चांदी की चमक घटी
कमजोर वैश्विक रुख के कारण स्टाकिस्टों की भारी बिकवाली से शनिवार को समाप्त हुए सप्ताह के दौरान चांदी की कीमत 27 माह के निम्नस्तर 43,700 रुपये प्रति किग्रा पर बंद हुई, जबकि सोना एक माह के निचले स्तर 26,700 रुपये प्रति 10 ग्राम पर आ गया।
Read More »

`RBI 17 जून की मौद्रिक समीक्षा में घटा सकता है ब्याज दरें`
मुद्रास्फीति में उल्लेखनीय गिरावट और वृद्धि के संकेतकों में नरमी के मद्देनजर भारतीय रिजर्व बैंक (आरबीआई) 17 जून को जारी होने वाली मौद्रिक समीक्षा में ब्याज दरों में और कटौती कर सकता है।
Read More »

आयकर अधिकारियों का सम्मेलन 28-29 मई को, चिदंबरम करेंगे उद्घाटन
वित्त मंत्री पी चिदंबरम इसी माह आयकर विभाग और केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड (सीबीडीटी) के शीर्ष अधिकारियों के सम्मेलन का उद्घाटन करेंगे। इसमें राजस्व संग्रहण को बढ़ाने के प्रयासों पर विचार विमर्श होगा।
Read More »

शरमन जोशी संग रोमांस करेंगी यामी गौतम?
'विकी डोनर' में अपने अभिनय का जलवा बिखेरने वाली अभिनेत्री यामी गौतम एक रोमांटिक कॉमेडी में काम करने जा रही हैं जिसमें उनके साथ शरमन जोशी भी मुख्य किरदार में नज़र आ सकते हैं।
Read More »

पत्नी की निर्वस्त्र पेंटिंग बनाने वाले पर चलेगा केस
किसी की भी निर्वस्त्र पेंटिंग बनाने को प्रथम दृष्टया अपराध मानते हुए बंबई उच्च न्यायालय ने एक कलाकार के खिलाफ दर्ज आपराधिक शिकायत खारिज करने से मना कर दिया।
Read More »

बिहार में नसबंदी कराने वाले पुरुषों का गिरा ग्राफ
बिहार में पिछले दो वर्ष से पुरुष नसबंदी में गिरावट का सिलसिला जारी है और वर्ष 2012-13 में यह घटकर एक प्रतिशत पहुंच गयी है।
Read More »

सेना प्रमुखों को तलब करने पर मजिस्ट्रेट की खिंचाई
दिल्ली की एक अदालत ने चेक बाउंस के एक मामले में बचाव पक्ष के गवाह के रूप में वायुसेना और सेना के प्रमुखों को सम्मन जारी करने पर एक मजिस्ट्रेट की खिंचाई की।
Read More »

मेरा दिल केवल माधुरी के लिए धड़कता है: रणबीर
कैटरीना कैफ और दीपिका पादुकोण जैसी बॉलीवुड अदाकाराओें के साथ फिल्म अभिनेता रणबीर कपूर के रिश्तों को लेकर भले ही वक्त-वक्त पर अलग-अलग खबरें सामने आती रही हों। लेकिन रूपहले परदे के इस युवा सितारे ने दोनों हसीनाओं को महज 'दोस्त' और 'सह अदाकारा' बताया है।
Read More »

स्पॉट फिक्सिंग: तीनों खिलाड़ियों के खिलाफ FIR दर्ज कराएगी रॉयल्स
इंडियन प्रीमियर लीग की फ्रेंचाइज राजस्थान रॉयल्स स्पॉट फिक्सिंग के आरोप में गिरफ्तार अपने तीनों खिलाड़ियों के खिलाफ प्राथमिकी दर्ज कराएगी। रॉयल्स तीनों खिलाड़ियों पर धोखाधड़ी का मामला दर्ज कराएगी
Read More »

क्रिकेट में फिक्सिंग बर्दाश्त नहीं : BCCI
स्पॉट फिक्सिंग मामले में रॉजस्थान रॉयल्स के तीन खिलाड़ियों की कथित संलिप्तता के बाद बीसीसीआई ने रविवार को कहा कि पूरे मामले की जांच की जा रही है और खिलाड़ी यदि दोषी पाए जाते हैं तो उन पर कड़ी कार्रवाई की जाएगी। श्रीनिवासन ने कहा कि क्रिकेट में फिक्सिंग बर्दाश्त नहीं की जाएगी।
Read More »

रेजीडेंट डॉक्टरों के लिए बनाया जाए नया हॉस्टल: RML
राम मनोहर लोहिया अस्पताल (आरएमएल) के 600 रेजीडेंट डाक्टरों में से फिलहाल केवल एक चौथाई को ही हॉस्टल की सुविधा उपलब्ध है और ऐसे में अस्पताल ने इस आवास समस्या के हल के लिए केंद्र के समक्ष इन डॉक्टरों के लिए नए हॉस्टल बनाने का प्रस्ताव रखा है।
Read More »

`कुडनकुलम परमाणु उर्जा संयंत्र पूरी तरह सुरक्षित`
भारतीय परमाणु उर्जा निगम (एनपीसीआईएल) ने कुडनकुलम परमाणु उर्जा परियोजना (केएनपीपी) की सुरक्षा पर चिंता जताने वाले वैज्ञानिकों के एक समूह को फिर आश्वस्त किया है कि वहां स्थापित सभी उपकरणों की गुणवत्ता की कई चरणों में जांच की गई है।
Read More »

यूपी: हूजी आतंकी की मौत मामले में पूर्व DG समेत 42 पर केस
फैजाबाद की अदालत से पेशी से कल लौटते वक्त तबीयत खराब होने के बाद अस्पताल में मृत घोषित किये गये हरकत उल जेहाद अल इस्लामी (हूजी) के संदिग्ध सदस्य खालिद मुजाहिद की मौत के मामले में उत्तर प्रदेश के पूर्व पुलिस महानिदेशक समेत 42 लोगों के खिलाफ आज हत्या की साजिश का मुकदमा दर्ज किया गया।
Read More »

चिटफंड घोटाले से सबसे बड़ी चुनौती से जूझ रही हैं ममता
तृणमूल कांग्रेस सरकार भले ही अपने शासन के तीसरे साल में कदम रख रही है लेकिन करोड़ों रूपए के चिटफंट घोटाले को लेकर वह एक बहुत बड़ी चुनौती से जूझ रही है। इस घोटाले ने राज्य में लाखों लोगों पर बुरा असर डाला है।
Read More »

दो फिंगर टेस्ट है रेप पीडिता का अपमान : सुप्रीम कोर्ट
उच्चतम न्यायालय ने कहा है कि बलात्कार पीड़ित का दो उंगली परीक्षण उसकी निजता के अधिकार का हनन करता है। न्यायालय ने सरकार से कहा है कि बलात्कार की पुष्टि के लिये बेहतर मेडिकल प्रक्रिया उपलब्ध करायी जाये।
Read More »

हम फिक्सिंग पर रोक नहीं लगा सकते : BCCI
स्पॉट फिक्सिंग मामले में रॉजस्थान रॉयल्स के तीन खिलाड़ियों की कथित संलिप्तता के बाद बीसीसीआई ने रविवार को कहा कि पूरे मामले की जांच की जा रही है और खिलाड़ी यदि दोषी पाए जाते हैं तो उन पर कड़ी कार्रवाई की जाएगी। श्रीनिवासन ने कहा कि क्रिकेट में फिक्सिंग बर्दाश्त नहीं की जाएगी।
Read More »

डीयू के 4 साल के स्नातक कोर्स को लेकर संशय में छात्र
दिल्ली विश्वविद्यालय का चार साल का स्नातक पाठ्यक्रम शुरू होने में कुछ ही दिन बाकी हैं लेकिन इससे पहले यह बात सामने आयी है कि दाखिले का इंतजार कर रहे बहुत सारे छात्र अभी भी नए पैटर्न को लेकर संशय में हैं।
Read More »

स्नातक करना चाहती हैं अभिनेत्री पूजा गुप्ता
मॉडल एवं अभीनेत्री पूजा गुप्ता का कहना है कि वह जीवन में शिक्षा के महत्व को समझती हैं और अपनी स्नातक की पढ़ाई पूरी करना चाहती हैं।
Read More »

शरमन जोशी ने पूरी की 'गैंग ऑफ घोस्ट' की शूटिंग
बॉलीवुड अभिनेता शरमन जोशी ने निर्देशक सतीश कौशिक की फिल्म 'गैंग ऑफ घोस्ट्स' की शूटिंग पूरी कर ली है।
Read More »

रेप का वीडियो बनाकर किया 3 माह तक यौन शोषण
उत्तर प्रदेश के मेरठ जिले के थाना भावनपुर क्षेत्र में एक किशोरी को अगवा कर उससे बलात्कार किए जाने तथा उसकी वीडियो फिल्म बनाकर तीन माह तक यौन शोषण किए जाने का मामला सामने आया है।
Read More »

विवादित मुद्दों पर मनमोहन सिंह से बातचीत करेंगे चीनी प्रधानमंत्री
कार्यभार संभालने के बाद अपनी पहली विदेश यात्रा के क्रम में चीनी प्रधानमंत्री ली क्विंग आज यहां पहुंचेंगे और सीमा विवाद सहित सभी विवादित मुद्दों पर वह प्रधानमंत्री मनमोहन सिंह के साथ बातचीत करेंगे।
Read More »

प्रधानमंत्री 22 मई को पेश करेंगे यूपीए-2 का रिपोर्ट कार्ड
सरकार की दिनोंदिन खराब होती छवि के बीच प्रधानमंत्री मनमोहन सिंह 22 मई को संप्रग 2 का अंतिम रिपोर्ट कार्ड पेश करेंगे जिसमें प्रत्यक्ष लाभ अंतरण तथा खुदरा क्षेत्र में प्रत्यक्ष विदेशी निवेश जैसे सकारात्मक कदमों को प्रमुखता से शामिल किए जाने की संभावना है।
Read More »

पीएम 22 मई को पेश करेंगे यूपीए-2 का रिपोर्ट कार्ड
सरकार की दिनोंदिन खराब होती छवि के बीच प्रधानमंत्री मनमोहन सिंह 22 मई को संप्रग 2 का अंतिम रिपोर्ट कार्ड पेश करेंगे जिसमें प्रत्यक्ष लाभ अंतरण तथा खुदरा क्षेत्र में प्रत्यक्ष विदेशी निवेश जैसे सकारात्मक कदमों को प्रमुखता से शामिल किए जाने की संभावना है।
Read More »

आईपीएल मैच का सट्टा खिलाते चार गिरफ्तार
आईपीएल क्रिकेट मैचों पर सट्टा खिलाने वाले एक गिरोह का पर्दाफाश करते हुए उज्जैन पुलिस ने चार आरोपियों को गिरफ्तार किया है।
Read More »

क्या किम करदाशियां को बिटिया होगी ?
गर्भवती रियलिटी स्टार किम करदाशियां के लिए उनकी बहनों ने एक विशेष कार्यक्रम आयोजित किया है जिसके लिए भेजे गए निमंत्रण में बैले नृत्य करती एक गुड़िया को देख कर यह अटकलें तेज हो गईं हैं कि क्या वह एक बिटिया को जन्म देने जा रही हैं।
Read More »

सावधानी से आगे बढ़ें नवाज शरीफ : कियानी
भारत के साथ रिश्तों को लेकर नवाज शरीफ की सकरात्मक टिप्पणियों की पृष्ठभूमि में शक्तिशाली सेना प्रमुख जनरल अशफाक परवेज कियानी ने पाकिस्तान के होने वाले प्रधानमंत्री को इस दिशा में बेहद सतर्कता के साथ धीरे धीरे कदम उठाने की सलाह दी है।
Read More »

रेप का वीडियो बनाकर 3 माह तक यौन शोषण
उत्तर प्रदेश के मेरठ जिले के थाना भावनपुर क्षेत्र में एक किशोरी को अगवा कर उससे बलात्कार किए जाने तथा उसकी वीडियो फिल्म बनाकर तीन माह तक यौन शोषण किए जाने का मामला सामने आया है।
Read More »

सरबजीत हत्या मामला: भारत जा सकते हैं पाक जज
मौत की सजा पाए भारतीय कैदी सरबजीत सिंह की हत्या के मामले की जांच कर रहे पाकिस्तानी न्यायाधीश सैयद मजहर अली अकबर नकवी न्यायिक जांच को पूरी करने के लिए भारत यात्रा पर भी जा सकते हैं।
Read More »

उत्तर कोरिया का मिसाइल परीक्षण भड़काऊ: द. कोरिया
दक्षिण कोरिया ने आज उत्तर कोरिया द्वारा हाल ही में अल्पदूरी की तीन मिसाइलों के परीक्षण को 'भड़काऊ' करार दिया और उससे एक बार फिर निलंबित औद्योगिक पार्क के बारे में बातचीत करने के लिए अपील की।
Read More »

सियासत की बात शरद यादव के साथ
एनडीए संयोजक और वरिष्ठ समाजवादी नेता शरद यादव देश के वरिष्ठि नेताओं में शुमार किए जाते हैं। देश के ज्वलंत विषयों पर शरद यादव बेबाकी से अपनी राय ऱखते आए हैं। मौजूदा दौर की राजनीति को लेकर उन्होंएने अपनी बात साफगोई से जाहिर की।
Read More »

चीनी प्रधानमंत्री ली भारत पहुंचे, सीमा विवाद पर होगी बातचीत
चीनी प्रधानमंत्री पद का कार्यभार संभालने के बाद ली क्विंग अपनी पहली सरकारी विदेश यात्रा पर रविवार दोपहर बाद भारत पहुंचे और आज शाम वह सीमा विवाद सहित सभी विवादित मुद्दों पर प्रधानमंत्री मनमोहन सिंह के साथ बातचीत करेंगे।
Read More »

आईपीएल-6 : डेयरडेविल्स को जीत के लिए 173 रन का लक्ष्य
कप्तान एरॉन फिंच (52) और ल्यूक राइट (45) की उम्दा पारियों की बदौलत पुणे वॉरियर्स इंडिया टीम ने रविवार को सुब्रत राय सहारा स्टेडियम में जारी इंडियन प्रीमियर लीग (आईपीएल) के छठे संस्करण के 71वें और अपने अंतिम मुकाबले में दिल्ली डेयरडेविल्स के सामने 173 रनों का लक्ष्य रखा है।
Read More »

पृथक तेलंगाना : तीन कांग्रेस सांसदों ने अपनी ही पार्टी को दिया अल्टीमेटम
तेलंगाना क्षेत्र के तीन कांग्रेसी सांसदों ने रविवार को एक नई समय सीमा तय करते हुए पार्टी नेतृत्व से पृथक राज्य के मुद्दे पर 30 मई तक कोई सकारात्मक निर्णय लेने का आह्वान किया।
Read More »

स्पॉट फिक्सिंग: धन शोधन पहलू की जांच करेगा ED
प्रवर्तन निदेशालय के मौजूदा आईपीएल टूर्नामेंट में स्पॉट फिक्सिंग के हालिया आरोपों के संबंध में धन शोधन के पहलू की जांच करने की संभावना है।
Read More »

कटारिया पर राजनीति कर रही है भाजपा : गहलोत
गुलाब चंद कटारिया के खिलाफ सीबीआई कार्रवाई को लेकर भाजपा के निशाने पर आए राजस्थान के मुख्यमंत्री अशोक गहलोत ने आज आरोप लगाया कि पार्टी इस मामले का राजनीतिकरण कर रही है।
Read More »

स्पॉट फिक्सिंग: होटलों का फुटेज खंगालेगी दिल्ली पुलिस
दिल्ली पुलिस ने आईपीएल स्पॉट-फिक्सिंग घोटाले के सिलसिले में सट्टेबाजों के साथ गिरफ्तार तीन क्रिक्रेटरों की मुलाकातों की पड़ताल करने के लिए मुम्बई, चंडीगढ, कोलकाता और हैदराबाद के कुछ खास होटलों से सीसीटीवी फुटेज देने को कहा है।
Read More »

घरेलू कामगारों के लिए राष्ट्रीय नीति पर उठे सवाल
घरेलू कामगारों को कुछ अधिकार देने वाली एक नई नीति पर कुछ मंत्रालयों ने श्रम संगठन के गठन जैसे प्रावधानों को लेकर सवाल उठाए हैं।
Read More »

तालिबान ईलम समर्थक रैली को करुणा का समर्थन
द्रमुक अध्यक्ष एम. करुणानिधि ने आज कुड्डालूर में तमिल ईलम समर्थक रैली को प्रतिबंधित करने के सरकार के फैसले को नामंजूर किया है।
Read More »

सुदीप्त सेन को 10 दिन की पुलिस हिरासत में भेजा गया
शारदा समूह के अध्यक्ष सुदीप्त सेन को अदालत परिसर के बाहर विरोध प्रदर्शन के बीच आज 10 दिन के लिए पुलिस हिरासत में भेज दिया गया।
Read More »

IPL : 2 सट्टेबाज गिरोहों का पर्दाफाश, 6 गिरफ्तार
स्पॉट फिक्सिंग मामले में राजस्थान रायल्स के तीन खिलाड़ियों को गिरफ्तार किए जाने के कुछ ही दिनों बाद पुलिस ने रविवार को यहां आईपीएल मैचों में सट्टा लगाने वाले दो गिरोहों का पर्दाफाश करने का दावा किया। पुलिस ने छह लोगों को गिरफ्तार करते हुए करीब दो लाख रुपए नकद बरामद किए हैं।
Read More »

अब सॉफ्टवेयर लगाएगा पाइरेसी पर लगाम
केरल के एक सॉफ्टवेयर इंजनीनियर ने एक ऐसे एंटी-पाइरेसी सॉफ्टवेयर का विकास किया है, जिससे सिनेमाघरों में परिष्कृत मोबाइल और हैंडीकैम के जरिये सिनेमा की रिकॉर्डिग करने पर लगाम लग जाएगी।
Read More »

इंडो-यूएस सुरक्षा वार्ता में आतंकवाद का मुद्दा अहम
गृह मंत्री सुशील कुमार शिंदे और उनकी अमेरिकी समकक्ष के बीच सोमवार से वाशिंगटन में शुरू हो रही भारत-अमेरिका आंतरिक सुरक्षा बातचीत के एजेंडा में आतंकवादी संगठनों से खतरा अहम मुद्दा रहेगा।
Read More »

BCCI को RTI के दायरे में आने को राजी होना चाहिए: माकन
आईपीएल मैचों में स्पॉट फिक्सिंग के आरोपों के बीच केंद्रीय मंत्री अजय माकन ने रविवार को कहा कि भारत में क्रिकेट की राष्ट्रीय संचालन संस्था बीसीसीआई को सूचना का अधिकार कानून (आरटीआई) के अंतर्गत आना चाहिए।
Read More »

BCCI को RTI के दायरे में आ ही जाना चाहिए: माकन
आईपीएल मैचों में स्पॉट फिक्सिंग के आरोपों के बीच केंद्रीय मंत्री अजय माकन ने रविवार को कहा कि भारत में क्रिकेट की राष्ट्रीय संचालन संस्था बीसीसीआई को सूचना का अधिकार कानून (आरटीआई) के अंतर्गत आना चाहिए।
Read More »

दीपिका ने जीते दो रजत पदक, भारत को चौथा स्थान
उदीयमान तीरंदाज दीपिका कुमारी ने शंघाई में रविवार को समाप्त हुए तीरंदाजी विश्व कप चरण एक में आज दो रजत पदक जीते जिससे भारत चौथा स्थान हासिल करने में सफल रहा।
Read More »

आतंकियों के मुकदमे वापस लेना देशद्रोह : भाजपा
भारतीय जनता पार्टी (भाजपा) ने उत्तर प्रदेश की समाजवादी पार्टी सरकार द्वारा आतंकी घटनाओं में शामिल सात आरोपियों के मुकदमे वापस लेने की पहल को राष्ट्रद्रोह बताया है।
Read More »

आईपीएल-6: टॉस जीत KKR ने किया बल्लेबाजी का फैसला
कोलकाता नाइट राइडर्स टीम ने उप्पल के राजीव गांधी स्टेडियम में रविवार को हैदराबाद सनराइजर्स के साथ जारी इंडियन प्रीमियर लीग के छठे संस्करण के 72वें और अपने 16वें मुकाबले में टॉस जीतकर पहले बल्लेबाजी करने का फैसला किया है।
Read More »

शंघाई में अगले माह शुरू होगी 4जी सेवा
मोबाइल उपभोक्ताओं को 3जी नेटवर्क से 50 गुना तेज इंटरनेट एक्सेस मुहैया कराने वाली 4जी सेवा अगले महीने चीन के शंघाई शहर से शुरू होगी।
Read More »

भारत से सैन्य मदद की मांग करेंगे करजई
पाकिस्तान के साथ सीमा पर चल रहे तनाव के बीच अफगान राष्ट्रपति हामिद करजई के एक सहयोगी का कहना है कि करजई अपने तीन दिन के भारत दौरे पर सैन्य सहायता का आग्रह करेंगे।
Read More »

राजनाथ की चुनावी टीम घोषित, यूपी के प्रभारी बने अमित शाह
भाजपा की राष्ट्रीय कार्यकारिणी के बाद एक बार फिर टीम राजनाथ में गुजरात के मुख्यमंत्री नरेंद्र मोदी का सिक्का चला और उन्होंने अपने विश्वस्त सिपाही अमित शाह को उत्तर प्रदेश का चुनाव प्रभारी बनवा दिया।
Read More »

पश्चिम बंगाल का प्रदर्शन शेष देश से बेहतर : ममता
पश्चिम बंगाल की मुख्यमंत्री ममता बनर्जी ने रविवार को दावा किया कि वर्ष 2012-13 के दौरान उनके राज्य ने आर्थिक एवं सामाजिक विकास के कई क्षेत्रों में राष्ट्रीय औसत से अधिक बेहतर प्रदर्शन किया।
Read More »

रोम मास्टर्स के फाइनल में हारे भूपति-बोपन्ना
महेश भूपति और रोहन बोपन्ना को रविवार को यहां माइक और बाब ब्रायन की शीर्ष वरीय अमेरिकी जोड़ी के हाथों सीधे सेटों में शिकस्त के साथ रोम मास्टर्स टेनिस टूर्नामेंट में उप विजेता बनकर संतोष करना पड़ा।
Read More »

हिंसक झड़पों के बीच पंजाब में निकाय चुनाव संपन्न
पंजाब में रविवार को जिला परिषद तथा पंचायत समिति के चुनाव में कम से कम दो स्थानों पर मतदान के दौरान राज्य में सत्ताधारी शिरोमणि अकाली दल और विपक्षी कांग्रेस के कार्यकर्ताओं के बीच हिंसक झड़पें हुई हैं।
Read More »

जगन की पत्नी ने PM को लिखी चिट्ठी, लगाई गुहार
जेल में बंद वाईएसआर कांग्रेस के नेता वाई.एस. जगनमोहन रेड्डी की पत्नी वाई.एस. भारती रेड्डी ने रविवार को प्रधानमंत्री मनमोहन सिंह से अत्याचार और प्रताड़ना रोकने के लिए हस्तक्षेप करने की अपील की है।
Read More »

सजकर तैयार हुई दुल्हन की चाकू से गोदकर हत्या
उत्तर प्रदेश के बांदा शहर के आवंती नगर मुहल्ले में शनिवार की रात दुल्हन बनने जा रही एक युवती की चाकुओं से गोद कर उसके कथित प्रेमी ने हत्या कर दी। पुलिस मामला दर्ज कर आरोपी की गिरफ्तारी के लिए दबिश दे रही है।
Read More »

मनमोहन से मिले ली, सीमा मुद्दे पर की अनौपचारिक वार्ता
चीन के प्रधानमंत्री ली क्विंग और प्रधानमंत्री मनमोहन सिंह ने रविवार शाम अनौपचारिक बातचीत की, जिसमें सीमा पर उत्पन्न गतिरोध का मुद्दा भी सामने आया। यह बातचीत मेजबान प्रधानमंत्री के सरकारी आवास पर रात्रिभोज से पहले हुई।
Read More »

खेलों में सट्टेबाजी से निपटने को नया कानून लाएगी सरकार
आईपीएल मैचों में स्पॉट फिक्सिंग विवाद को देखते हुए खेल मंत्रालय ने खेलों में सट्टेबाजी से निपटने के इरादे से नए कानून का मसौदा तैयार करने के लिए कानून मंत्रालय के साथ सलाह मशविरा शुरू कर दिया है।
Read More »

उत्तर भारत में लू का कहर, दिल्ली में पारा 44 के पार
उत्तर भारत के राज्यों में लोगों को लू के थपेड़ों का सामना करना पड़ा और कई जगहों पर अधिकतम तापमान 45 डिग्री सेल्सियस का आंकड़ा पार कर गया जिससे आम जनजीवन प्रभावित रहा।
Read More »

IPL स्पॉट फिक्सिंग मामले में तीन और गिरफ्तार
आईपीएल स्पॉट फिक्सिंग मामले में औरंगाबाद से आज तड़के एक पूर्व रणजी खिलाड़ी और दो सट्टेबाजों समेत तीन लोगों को गिरफ्तार किया गया।
Read More »

अखबार के दफ्तर में घुसकर तीन लोगों की हत्या
राजधानी अगरतला में स्थित एक स्थानीय बंगाली अखबार के दफ्तर में घुसकर दो अज्ञात बदमाशों ने तीन कर्मचारियों की चाकू से गोद कर हत्या कर दी।
Read More »

'मुजाहिद के परिजनों को मुआवजा देगी सरकार'
दिल्ली की जामा मस्जिद के शाही इमाम मौलाना अहमद बुखारी ने आज कहा कि उत्तर प्रदेश सरकार ने पुलिस हिरासत में मरे संदिग्ध हूजी आतंकवादी खालिद मुजाहिद के परिजन को मुआवजा देने का आश्वासन दिया है।
Read More »

नवाज की पार्टी को पाकिस्तानी संसद में पूर्ण बहुमत
नवाज शरीफ की पीएमएल-एन ने पाकिस्तान की नेशनल एसेंबली में 18 निर्दलीय सांसदों के बदौलत बहुमत के आंकड़े को पार कर लिया है। इस तरह से यहां शरीफ के नेतृत्व में अगली सरकार के गठन का रास्ता पूरी तरह से साफ हो गया है।
Read More »

भारतीय टीम में वापसी करना चाहते हैं जहीर खान
रॉयल चैलेंजर्स बेंगलोर के तेज गेंदबाज जहीर खान भारतीय टीम में अपना स्थान दोबारा हासिल करके की कोशिशों में जुटे हैं और उन्होंने कहा कि वह आईपीएल के बाद के समय का इस्तेमाल सर्वश्रेष्ठ फिटनेस हासिल करने के लिए करेंगे।
Read More »

IPL-2013 : नाइटराइडर्स को हराकर सनराइजर्स पहुंचा प्लेऑफ में
सनराइजर्स हैदराबाद टीम ने उप्पल के राजीव गांधी स्टेडियम में इंडियन प्रीमियर लीग के छठे संस्करण के 72वें और अपने 16वें मुकाबले में कोलकाता नाइट राइडर्स टीम को पांच विकेट से हराकर प्लेऑफ में जगह बना ली है।
Read More »

इंफोसिस को आयकर विभाग ने भेजा 577 करोड़ रुपए का नोटिस
आयकर विभाग ने 2009-10 आंकलन वर्ष के लिए इंफोसिस को 577 करोड़ रुपये के कर मांग का नोटिस जारी किया है जिससे भारत की इस दूसरी सबसे बड़ी आईटी कंपनी के लिए कर संबंधी चिंताएं और बढ़ गयी हैं।
Read More »



शनिवार, 18 मई 2013

गाय का दान अगर बछड़े समेत


क्या न करें

आपका सूर्य कमज़ोर अथवा नीच का होकर आपको परेशान कर रहा है अथवा किसी कारण सूर्य की दशा सही नहीं चल रही है तो आपको गेहूं और गुड़ का सेवन नहीं करना चाहिए. इसके अलावा आपको इस समय तांबा धारण नहीं करना चाहिए अन्यथा इससे सम्बन्धित क्षेत्र में आपको और भी परेशानी महसूस हो सकती है.

चन्द्रमा के उपाय

दान

चन्द्रमा के नीच अथवा मंद होने पर शंख का दान करना उत्तम होता है. इसके अलावा सफेद वस्त्र, चांदी, चावल, भात एवं दूध का दान भी पीड़ित चन्द्रमा वाले व्यक्ति के लिए लाभदायक होता है. जल दान अर्थात प्यासे व्यक्ति को पानी पिलाना से भी चन्द्रमा की विपरीत दशा में सुधार होता है. अगर आपका चन्द्रमा पीड़ित है तो आपको चन्द्रमा से सम्बन्धित रत्न दान करना चाहिए. चन्दमा से सम्बन्धित वस्तुओं का दान करते समय ध्यान रखें कि दिन सोमवार हो और संध्या काल हो. ज्योतिषशास्त्र में चन्द्रमा से सम्बन्धित वस्तुओं के दान के लिए महिलाओं को सुपात्र बताया गया है अत: दान किसी महिला को दें. आपका चन्द्रमा कमज़ोर है तो आपको सोमवार के दिन व्रत करना चाहिए. गाय को गूंथा हुआ आटा खिलाना चाहिए तथा कौए को भात और चीनी मिलाकर देना चाहिए. किसी ब्राह्मण अथवा गरीब व्यक्ति को दूध में बना हुआ खीर खिलाना चाहिए. सेवा धर्म से भी चन्द्रमा की दशा में सुधार संभव है. सेवा धर्म से आप चन्द्रमा की दशा में सुधार करना चाहते है तो इसके लिए आपको माता और माता समान महिला एवं वृद्ध महिलाओं की सेवा करनी चाहिए.कुछ मुख्य बिन्दु निम्न है-
  1. व्यक्ति को देर रात्रि तक नहीं जागना चाहिए। रात्रि के समय घूमने-फिरने तथा यात्रा से बचना चाहिए। रात्रि में ऐसे स्थान पर सोना चाहिए जहाँ पर चन्द्रमा की रोशनी आती हो।
  2. ऐसे व्यक्ति के घर में दूषित जल का संग्रह नहीं होना चाहिए।
  3. वर्षा का पानी काँच की बोतल में भरकर घर में रखना चाहिए।
  4. वर्ष में एक बार किसी पवित्र नदी या सरोवर में स्नान अवश्य करना चाहिए।
  5. सोमवार के दिन मीठा दूध नहीं पीना चाहिए।
  6. सफेद सुगंधित पुष्प वाले पौधे घर में लगाकर उनकी देखभाल करनी चाहिए।
  7.  

क्या न करें

ज्योतिषशास्त्र में जो उपाय बताए गये हैं उसके अनुसार चन्द्रमा कमज़ोर अथवा पीड़ित होने पर व्यक्ति को प्रतिदिन दूध नहीं पीना चाहिए. स्वेत वस्त्र धारण नहीं करना चाहिए. सुगंध नहीं लगाना चाहिए और चन्द्रमा से सम्बन्धित रत्न नहीं पहनना चाहिए.

मंगल के उपाय

पीड़ित व्यक्ति को लाल रंग का बैल दान करना चाहिए. लाल रंग का वस्त्र, सोना, तांबा, मसूर दाल, बताशा, मीठी रोटी का दान देना चाहिए. मंगल से सम्बन्धित रत्न दान देने से भी पीड़ित मंगल के दुष्प्रभाव में कमी आती है. मंगल ग्रह की दशा में सुधार हेतु दान देने के लिए मंगलवार का दिन और दोपहर का समय सबसे उपयुक्त होता है. जिनका मंगल पीड़ित है उन्हें मंगलवार के दिन व्रत करना चाहिए और ब्राह्मण अथवा किसी गरीब व्यक्ति को भर पेट भोजन कराना चाहिए. मंगल पीड़ित व्यक्ति के लिए प्रतिदिन 10 से 15 मिनट ध्यान करना उत्तम रहता है. मंगल पीड़ित व्यक्ति में धैर्य की कमी होती है अत: धैर्य बनाये रखने का अभ्यास करना चाहिए एवं छोटे भाई बहनों का ख्याल रखना चाहिए.
  1. लाल कपड़े में सौंफ बाँधकर अपने शयनकक्ष में रखनी चाहिए।
  2. ऐसा व्यक्ति जब भी अपना घर बनवाये तो उसे घर में लाल पत्थर अवश्य लगवाना चाहिए।
  3. बन्धुजनों को मिष्ठान्न का सेवन कराने से भी मंगल शुभ बनता है।
  4. लाल वस्त्र ले कर उसमें दो मुठ्ठी मसूर की दाल बाँधकर मंगलवार के दिन किसी भिखारी को दान करनी चाहिए।
  5. मंगलवार के दिन हनुमानजी के चरण से सिन्दूर ले कर उसका टीका माथे पर लगाना चाहिए।
  6. बंदरों को गुड़ और चने खिलाने चाहिए।
  7. अपने घर में लाल पुष्प वाले पौधे या वृक्ष लगाकर उनकी देखभाल करनी चाहिए।
  8. मंगल के दुष्प्रभाव निवारण के लिए किए जा रहे टोटकों हेतु मंगलवार का दिन, मंगल के नक्षत्र (मृगशिरा, चित्रा, धनिष्ठा) तथा मंगल की होरा में अधिक शुभ होते हैं।

क्या न करें

आपका मंगल अगर पीड़ित है तो आपको अपने क्रोध नहीं करना चाहिए. अपने आप पर नियंत्रण नहीं खोना चाहिए. किसी भी चीज़ में जल्दबाजी नहीं दिखानी चाहिए और भौतिकता में लिप्त नहीं होना चाहिए

बुध के उपाय

बुध की शांति के लिए स्वर्ण का दान करना चाहिए. हरा वस्त्र, हरी सब्जी, मूंग का दाल एवं हरे रंग के वस्तुओं का दान उत्तम कहा जाता है. हरे रंग की चूड़ी और वस्त्र का दान किन्नरो को देना भी इस ग्रह दशा में श्रेष्ठ होता है. बुध ग्रह से सम्बन्धित वस्तुओं का दान भी ग्रह की पीड़ा में कमी ला सकती है. इन वस्तुओं के दान के लिए ज्योतिषशास्त्र में बुधवार के दिन दोपहर का समय उपयुक्त माना गया है.बुध की दशा में सुधार हेतु बुधवार के दिन व्रत रखना चाहिए. गाय को हरी घास और हरी पत्तियां खिलानी चाहिए. ब्राह्मणों को दूध में पकाकर खीर भोजन करना चाहिए. बुध की दशा में सुधार के लिए विष्णु सहस्रनाम का जाप भी कल्याणकारी कहा गया है. रविवार को छोड़कर अन्य दिन नियमित तुलसी में जल देने से बुध की दशा में सुधार होता है. अनाथों एवं गरीब छात्रों की सहायता करने से बुध ग्रह से पीड़ित व्यक्तियों को लाभ मिलता है. मौसी, बहन, चाची बेटी के प्रति अच्छा व्यवहार बुध ग्रह की दशा से पीड़ित व्यक्ति के लिए कल्याणकारी होता है.
  1. अपने घर में तुलसी का पौधा अवश्य लगाना चाहिए तथा निरन्तर उसकी देखभाल करनी चाहिए। बुधवार के दिन तुलसी पत्र का सेवन करना चाहिए।
  2. बुधवार के दिन हरे रंग की चूड़ियाँ हिजड़े को दान करनी चाहिए।
  3. हरी सब्जियाँ एवं हरा चारा गाय को खिलाना चाहिए।
  4. बुधवार के दिन गणेशजी के मंदिर में मूँग के लड्डुओं का भोग लगाएँ तथा बच्चों को बाँटें।
  5. घर में खंडित एवं फटी हुई धार्मिक पुस्तकें एवं ग्रंथ नहीं रखने चाहिए।
  6. अपने घर में कंटीले पौधे, झाड़ियाँ एवं वृक्ष नहीं लगाने चाहिए। फलदार पौधे लगाने से बुध ग्रह की अनुकूलता बढ़ती है।
  7. तोता पालने से भी बुध ग्रह की अनुकूलता बढ़ती है।
  8. बुध के दुष्प्रभाव निवारण के लिए किए जा रहे टोटकों हेतु बुधवार का दिन, बुध के नक्षत्र (आश्लेषा, ज्येष्ठा, रेवती) तथा बुध की होरा में अधिक शुभ होते हैं।

बृहस्पति के उपाय

बृहस्पति के उपाय हेतु जिन वस्तुओं का दान करना चाहिए उनमें चीनी, केला, पीला वस्त्र, केशर, नमक, मिठाईयां, हल्दी, पीला फूल और भोजन उत्तम कहा गया है. इस ग्रह की शांति के लए बृहस्पति से सम्बन्धित रत्न का दान करना भी श्रेष्ठ होता है. दान करते समय आपको ध्यान रखना चाहिए कि दिन बृहस्पतिवार हो और सुबह का समय हो. दान किसी ब्राह्मण, गुरू अथवा पुरोहित को देना विशेष फलदायक होता है.बृहस्पतिवार के दिन व्रत रखना चाहिए. कमज़ोर बृहस्पति वाले व्यक्तियों को केला और पीले रंग की मिठाईयां गरीबों, पंक्षियों विशेषकर कौओं को देना चाहिए. ब्राह्मणों एवं गरीबों को दही चावल खिलाना चाहिए. रविवार और बृहस्पतिवार को छोड़कर अन्य सभी दिन पीपल के जड़ को जल से सिंचना चाहिए. गुरू, पुरोहित और शिक्षकों में बृहस्पति का निवास होता है अत: इनकी सेवा से भी बृहस्पति के दुष्प्रभाव में कमी आती है. केला का सेवन और सोने वाले कमड़े में केला रखने से बृहस्पति से पीड़ित व्यक्तियों की कठिनाई बढ़ जाती है अत: इनसे बचना चाहिए।
  1. ऐसे व्यक्ति को अपने माता-पिता, गुरुजन एवं अन्य पूजनीय व्यक्तियों के प्रति आदर भाव रखना चाहिए तथा महत्त्वपूर्ण समयों पर इनका चरण स्पर्श कर आशिर्वाद लेना चाहिए।
  2. सफेद चन्दन की लकड़ी को पत्थर पर घिसकर उसमें केसर मिलाकर लेप को माथे पर लगाना चाहिए या टीका लगाना चाहिए।
  3. ऐसे व्यक्ति को मन्दिर में या किसी धर्म स्थल पर निःशुल्क सेवा करनी चाहिए।
  4. किसी भी मन्दिर या इबादत घर के सम्मुख से निकलने पर अपना सिर श्रद्धा से झुकाना चाहिए।
  5. ऐसे व्यक्ति को परस्त्री / परपुरुष से संबंध नहीं रखने चाहिए।
  6. गुरुवार के दिन मन्दिर में केले के पेड़ के सम्मुख गौघृत का दीपक जलाना चाहिए।
  7. गुरुवार के दिन आटे के लोयी में चने की दाल, गुड़ एवं पीसी हल्दी डालकर गाय को खिलानी चाहिए।
  8. गुरु के दुष्प्रभाव निवारण के लिए किए जा रहे टोटकों हेतु गुरुवार का दिन, गुरु के नक्षत्र (पुनर्वसु, विशाखा, पूर्व-भाद्रपद) तथा गुरु की होरा में अधिक शुभ होते हैं।

शुक्र के उपाय

शुक्र ग्रहों में सबसे चमकीला है और प्रेम का प्रतीक है. इस ग्रह के पीड़ित होने पर आपको ग्रह शांति हेतु सफेद रंग का घोड़ा दान देना चाहिए. रंगीन वस्त्र, रेशमी कपड़े, घी, सुगंध, चीनी, खाद्य तेल, चंदन, कपूर का दान शुक्र ग्रह की विपरीत दशा में सुधार लाता है. शुक्र से सम्बन्धित रत्न का दान भी लाभप्रद होता है. इन वस्तुओं का दान शुक्रवार के दिन संध्या काल में किसी युवती को देना उत्तम रहता है.शुक्र ग्रह से सम्बन्धित क्षेत्र में आपको परेशानी आ रही है तो इसके लिए आप शुक्रवार के दिन व्रत रखें. मिठाईयां एवं खीर कौओं और गरीबों को दें. ब्राह्मणों एवं गरीबों को घी भात खिलाएं. अपने भोजन में से एक हिस्सा निकालकर गाय को खिलाएं. शुक्र से सम्बन्धित वस्तुओं जैसे सुगंध, घी और सुगंधित तेल का प्रयोग नहीं करना चाहिए. वस्त्रों के चुनाव में अधिक विचार नहीं करें.
  1. काली चींटियों को चीनी खिलानी चाहिए।
  2. शुक्रवार के दिन सफेद गाय को आटा खिलाना चाहिए।
  3. किसी काने व्यक्ति को सफेद वस्त्र एवं सफेद मिष्ठान्न का दान करना चाहिए।
  4. किसी महत्त्वपूर्ण कार्य के लिए जाते समय १० वर्ष से कम आयु की कन्या का चरण स्पर्श करके आशीर्वाद लेना चाहिए।
  5. अपने घर में सफेद पत्थर लगवाना चाहिए।
  6. किसी कन्या के विवाह में कन्यादान का अवसर मिले तो अवश्य स्वीकारना चाहिए।
  7. शुक्रवार के दिन गौ-दुग्ध से स्नान करना चाहिए।
  8. शुक्र के दुष्प्रभाव निवारण के लिए किए जा रहे टोटकों हेतु शुक्रवार का दिन, शुक्र के नक्षत्र (भरणी, पूर्वा-फाल्गुनी, पुर्वाषाढ़ा) तथा शुक्र की होरा में अधिक शुभ होते हैं।

शनि के उपाय

जिनकी कुण्डली में शनि कमज़ोर हैं या शनि पीड़ित है उन्हें काली गाय का दान करना चाहिए. काला वस्त्र, उड़द दाल, काला तिल, चमड़े का जूता, नमक, सरसों तेल, लोहा, खेती योग्य भूमि, बर्तन व अनाज का दान करना चाहिए. शनि से सम्बन्धित रत्न का दान भी उत्तम होता है. शनि ग्रह की शांति के लिए दान देते समय ध्यान रखें कि संध्या काल हो और शनिवार का दिन हो तथा दान प्राप्त करने वाला व्यक्ति ग़रीब और वृद्ध हो.शनि के कोप से बचने हेतु व्यक्ति को शनिवार के दिन एवं शुक्रवार के दिन व्रत रखना चाहिए. लोहे के बर्तन में दही चावल और नमक मिलाकर भिखारियों और कौओं को देना चाहिए. रोटी पर नमक और सरसों तेल लगाकर कौआ को देना चाहिए. तिल और चावल पकाकर ब्राह्मण को खिलाना चाहिए. अपने भोजन में से कौए के लिए एक हिस्सा निकालकर उसे दें. शनि ग्रह से पीड़ित व्यक्ति के लिए हनुमान चालीसा का पाठ, महामृत्युंजय मंत्र का जाप एवं शनिस्तोत्रम का पाठ भी बहुत लाभदायक होता है. शनि ग्रह के दुष्प्रभाव से बचाव हेतु गरीब, वृद्ध एवं कर्मचारियो के प्रति अच्छा व्यवहार रखें. मोर पंख धारण करने से भी शनि के दुष्प्रभाव में कमी आती है.
  1. शनिवार के दिन पीपल वृक्ष की जड़ पर तिल्ली के तेल का दीपक जलाएँ।
  2. शनिवार के दिन लोहे, चमड़े, लकड़ी की वस्तुएँ एवं किसी भी प्रकार का तेल नहीं खरीदना चाहिए।
  3. शनिवार के दिन बाल एवं दाढ़ी-मूँछ नही कटवाने चाहिए।
  4. भड्डरी को कड़वे तेल का दान करना चाहिए।
  5. भिखारी को उड़द की दाल की कचोरी खिलानी चाहिए।
  6. किसी दुःखी व्यक्ति के आँसू अपने हाथों से पोंछने चाहिए।
  7. घर में काला पत्थर लगवाना चाहिए।
  8. शनि के दुष्प्रभाव निवारण के लिए किए जा रहे टोटकों हेतु शनिवार का दिन, शनि के नक्षत्र (पुष्य, अनुराधा, उत्तरा-भाद्रपद) तथा शनि की होरा में अधिक शुभ फल देता है।

क्या न करें

जो व्यक्ति शनि ग्रह से पीड़ित हैं उन्हें गरीबों, वृद्धों एवं नौकरों के प्रति अपमान जनक व्यवहार नहीं करना चाहिए. नमक और नमकीन पदार्थों के सेवन से बचना चाहिए, सरसों तेल से बनें पदार्थ, तिल और मदिरा का सेवन नहीं करना चाहिए. शनिवार के दिन सेविंग नहीं करना चाहिए और जमीन पर नहीं सोना चाहिए.शनि से पीड़ित व्यक्ति के लिए काले घोड़े की नाल और नाव की कांटी से बनी अंगूठी भी काफी लाभप्रद होती है परंतु इसे किसी अच्छे पंडित से सलाह और पूजा के पश्चात ही धारण करना चाहिए. साढ़े साती से पीड़ित व्यक्तियों के लिए भी शनि का यह उपाय लाभप्रद है. शनि का यह उपाय शनि की सभी दशा में कारगर और लाभप्रद है.

राहु के उपाय

अपनी शक्ति के अनुसार संध्या को काले-नीले फूल, गोमेद, नारियल, मूली, सरसों, नीलम, कोयले, खोटे सिक्के, नीला वस्त्र किसी कोढ़ी को दान में देना चाहिए। राहु की शांति के लिए लोहे के हथियार, नीला वस्त्र, कम्बल, लोहे की चादर, तिल, सरसों तेल, विद्युत उपकरण, नारियल एवं मूली दान करना चाहिए. सफाई कर्मियों को लाल अनाज देने से भी राहु की शांति होती है. राहु से पीड़ित व्यक्ति को इस ग्रह से सम्बन्धित रत्न का दान करना चाहिए. राहु से पीड़ित व्यक्ति को शनिवार का व्रत करना चाहिए इससे राहु ग्रह का दुष्प्रभाव कम होता है. मीठी रोटी कौए को दें और ब्राह्मणों अथवा गरीबों को चावल और मांसहार करायें. राहु की दशा होने पर कुष्ट से पीड़ित व्यक्ति की सहायता करनी चाहिए. गरीब व्यक्ति की कन्या की शादी करनी चाहिए. राहु की दशा से आप पीड़ित हैं तो अपने सिरहाने जौ रखकर सोयें और सुबह उनका दान कर दें इससे राहु की दशा शांत होगी.
  1. ऐसे व्यक्ति को अष्टधातु का कड़ा दाहिने हाथ में धारण करना चाहिए।
  2. हाथी दाँत का लाकेट गले में धारण करना चाहिए।
  3. अपने पास सफेद चन्दन अवश्य रखना चाहिए। सफेद चन्दन की माला भी धारण की जा सकती है।
  4. जमादार को तम्बाकू का दान करना चाहिए।
  5. दिन के संधिकाल में अर्थात् सूर्योदय या सूर्यास्त के समय कोई महत्त्वपूर्ण कार्य नही करना चाहिए।
  6. यदि किसी अन्य व्यक्ति के पास रुपया अटक गया हो, तो प्रातःकाल पक्षियों को दाना चुगाना चाहिए।
  7. झुठी कसम नही खानी चाहिए।
  8. राहु के दुष्प्रभाव निवारण के लिए किए जा रहे टोटकों हेतु शनिवार का दिन, राहु के नक्षत्र (आर्द्रा, स्वाती, शतभिषा) तथा शनि की होरा में अधिक शुभ होते हैं।

क्या न करें

मदिरा और तम्बाकू के सेवन से राहु की दशा में विपरीत परिणाम मिलता है अत: इनसे दूरी बनाये रखना चाहिए. आप राहु की दशा से परेशान हैं तो संयुक्त परिवार से अलग होकर अपना जीवन यापन करें.

केतु के उपाय

किसी युवा व्यक्ति को केतु कपिला गाय, दुरंगा, कंबल, लहसुनिया, लोहा, तिल, तेल, सप्तधान्य शस्त्र, बकरा, नारियल, उड़द आदि का दान करने से केतु ग्रह की शांति होती है। ज्योतिषशास्त्र इसे अशुभ ग्रह मानता है अत: जिनकी कुण्डली में केतु की दशा चलती है उसे अशुभ परिणाम प्राप्त होते हैं. इसकी दशा होने पर शांति हेतु जो उपाय आप कर सकते हैं उनमें दान का स्थान प्रथम है. ज्योतिषशास्त्र कहता है केतु से पीड़ित व्यक्ति को बकरे का दान करना चाहिए. कम्बल, लोहे के बने हथियार, तिल, भूरे रंग की वस्तु केतु की दशा में दान करने से केतु का दुष्प्रभाव कम होता है. गाय की बछिया, केतु से सम्बन्धित रत्न का दान भी उत्तम होता है. अगर केतु की दशा का फल संतान को भुगतना पड़ रहा है तो मंदिर में कम्बल का दान करना चाहिए. केतु की दशा को शांत करने के लिए व्रत भी काफी लाभप्रद होता है. शनिवार एवं मंगलवार के दिन व्रत रखने से केतु की दशा शांत होती है. कुत्ते को आहार दें एवं ब्राह्मणों को भात खिलायें इससे भी केतु की दशा शांत होगी. किसी को अपने मन की बात नहीं बताएं एवं बुजुर्गों एवं संतों की सेवा करें यह केतु की दशा में राहत प्रदान करता है।




 astro uncle tips for 2013.
 sampti youg in kundli.
 कैसे स्वच्छ वातावरण हो सकता %E.
 व्यापार बढाने के टोटके.
 विवाह में देरी SHANI KA.
 कर्क लग्न उच्च का अष्टमेश.
 डाबर की शीघ्र पतन की दवा.
 लाल किताब के सिद्ध टोटके २.
 एक नारियल.
 तुला राशि और व्यवसाय.
 विवाह के लिए उपाय.
 ओम नमो भगवते वासुदेवाय.
 पत्नी के कदम भटकना के कारक व क%.
 bhagya rekha hand hindi.
 रोग निवारण.
 इंद्र जौ मधुमेह.
 pawan sinha important tips.
 mulank 9.
 सरसो का तेल से शिव का �%.
 astrouncle tips.
 वृश्चिक राशि के लिए उपाय.
 रोग निवारण मंत्र.
 गुरु ग्रह के उपाय.
 pawan sinha bhagya.
 वास्तु दोष दूर करने के उपाय.
  1. गाय का दान अगर बछड़े समेत
  2. गुड़, सोना, तांबा और गेहूं
  3. सूर्य से सम्बन्धित रत्न का दान
  4. दान के विषय में शास्त्र कहता है कि दान का फल उत्तम तभी होता है जब यह शुभ समय में सुपात्र को दिया जाए। सूर्य से सम्बन्धित वस्तुओं का दान रविवार के दिन दोपहर में ४० से ५० वर्ष के व्यक्ति को देना चाहिए. सूर्य ग्रह की शांति के लिए रविवार के दिन व्रत करना चाहिए. गाय को गेहुं और गुड़ मिलाकर खिलाना चाहिए. किसी ब्राह्मण अथवा गरीब व्यक्ति को गुड़ का खीर खिलाने से भी सूर्य ग्रह के विपरीत प्रभाव में कमी आती है. अगर आपकी कुण्डली में सूर्य कमज़ोर है तो आपको अपने पिता एवं अन्य बुजुर्गों की सेवा करनी चाहिए इससे सूर्य देव प्रसन्न होते हैं. प्रात: उठकर सूर्य नमस्कार करने से भी सूर्य की विपरीत दशा से आपको राहत मिल सकती है.
  5. सूर्य को बली बनाने के लिए व्यक्ति को प्रातःकाल सूर्योदय के समय उठकर लाल पुष्प वाले पौधों एवं वृक्षों को जल से सींचना चाहिए।
  1. रात्रि में ताँबे के पात्र में जल भरकर सिरहाने रख दें तथा दूसरे दिन प्रातःकाल उसे पीना चाहिए।
  2. ताँबे का कड़ा दाहिने हाथ में धारण किया जा सकता है।
  3. लाल गाय को रविवार के दिन दोपहर के समय दोनों हाथों में गेहूँ भरकर खिलाने चाहिए। गेहूँ को जमीन पर नहीं डालना चाहिए।
  4. किसी भी महत्त्वपूर्ण कार्य पर जाते समय घर से मीठी वस्तु खाकर निकलना चाहिए।
  5. हाथ में मोली (कलावा) छः बार लपेटकर बाँधना चाहिए।
  6. लाल चन्दन को घिसकर स्नान के जल में डालना चाहिए।
  7. सूर्य के दुष्प्रभाव निवारण के लिए किए जा रहे टोटकों हेतु रविवार का दिन, सूर्य के नक्षत्र (कृत्तिका, उत्तरा-फाल्गुनी तथा उत्तराषाढ़ा) तथा सूर्य की होरा में अधिक शुभ होते हैं।

list of best astrologers in delhi , no.1 astrologer in delhi.

list of astrologers in Delhi

Divine Science Centre
Contact: Bharti
105 Gupta Palace, A2/42, Rajouri Garden, New Delhi: 110027 Tel. No.25917042


Divya Jyotish Kendra
Contact:
34 Corner Market, New Delhi: 110017 Tel. No.26680215


Eeshan Vaastu Kendra
Contact: Khanna
S - 363 2nd Floor, Part 1, Greater Kailash, New Delhi: 110048 Tel. No.51630168


Foresight Systems Ltd
Contact: Ashok Singh
G 87 Community Centre, Phase 1, Sheikh Sarai, New Delhi: 110017 Tel. No.26018855


Future Guide
Contact: S M Pitre
152/5 1st Floor Main Market, Jail Road Shiv Nagar, New Delhi: 110058 Tel. No.25620047


Future Point (P) Ltd
Contact: Abha Bansal
H 1/A, L G Floor, Hauz Khas, New Delhi: 110016, Tel. No.26866000


Future Scan
Contact: Mukul Verma
901 New Delhi House, Barakhamba Road, Connaught Place, New Delhi: 110001, Tel. No.51511604


Global Astro Vaastu Research Found
Contact: Mahesh Gupta
248, 1St Floor, Indira Vihar, New Delhi: 110009, Tel. No.27654936


Gori Marriage Bureau
Contact: Naresh Garg
Qu-194a, New Delhi: 110088 Tel. No.27348313
 

Institute Of Vaastu and Joyful Living
Contact: Rakesh Sharma
B 292, Saraswati Vihar, Pitampura, New Delhi: 110034, Tel. No.27020736


Anoop Issar
Contact: Anoop Issar
C 2 2nd Floor, Church Compound, New Delhi: 110025 Tel. No.20528001


Anuraj Consultants Pvt Ltd
Contact: Arun Kumar
G-5 Deepa Apartment, 13, Nehru Place, New Delhi: 110019 Tel. No.26438871


Anusthan Kendra
Contact:
B-304 Anand Lok Apartment, Phase 1, Mayur Vihar, New Delhi: 110091 Tel. No.22794378


Arun Rai
Contact: Arun Rai
B 304 Phase 1, Anand Lok Apartment, New Delhi: 110091 Tel. No.9891042164


Arya Astrologer And Vastu Consultant
Contact: Acharya Anil
A3/36 Sec-15 Rohini Delhi, Pin Code: 110085, Ph: 9811715366, Fax: -
Services: Astrologer, Vastu Consultant, Prpeare Energised Yantra, Amulet, Gems , Rudraksh With The Help Of Mantra Chanting


Astro Pack
Contact:
6 Block N, Part 1 Market, New Delhi: 110048 Tel. No.26211929


Astrologer P K Sarna
Contact: P K Sarna
Jd20 A Pitam Pura Delhi, Pin Code: 110034, Ph: 9310008585, Fax: -
Services: A Professional Astrologer, Palmist, Gem Therapist And Vaastu Consultant, Mr.P K Sarna Has Been Practicing In Astrology Since 1983.He Is An Expert In All Areas Of Predictive Techniques.He Has Given A Number Of Tv Programmes In Various Satellite Channels


Astrology Centre
Contact: Vivek Sehgal
3e/2 1st Floor, New Delhi: 110055 Tel. No.23553699


B B Sharma
Contact: B B Sharma
Bi 37a, New Delhi: 110085 Tel. No.27475320
 

Beni Madhav Goswami
Contact: Beni M Goswami
25/30 1st Floor, Patel Nagar (e), New Delhi: 110008 Tel. No.25743177


Bhahvishya Darshan
Contact: Sanjeev Garg
1075, Maliwara Chowk Chandni Chowk, New Delhi: 110006 Tel. No.23264455


Bharat Bhushan Sharma
Contact: B B Sharma
Bi - 37A, Shalimar Bagh, New Delhi: 110088, Tel. No.9891268707


Bharat Prasidh Jyotish Karyalay
Contact: Acharya Krishan Dutt Shar
17/2875 Beadon Pura, Ajmal Khan Road Karol Bagh, New Delhi: 110005 Tel. No.25750194


Bharat Uppmanyu
Contact:
E - 149 1st Floor, Part 3, Masjid Moth,Greater Kailash Enclave, New Delhi: 110048 Tel. No.51636881
 

Chakra Astrologer
Contact: Shyamji
A 20, Shivalik, New Delhi: 110017 Tel. No.26688117


Chandramangalam
Contact: Nalin Jain
15/3, Patel Nagar (w), New Delhi: 110008 Tel. No.25889104


Chinese Astrology: Feng Shui Consultant and Expert Advice (Manisha Koushik)
Contact: Manisha Koushik
E-31, FF, Kalkaji, Pin Code: 110019, Ph: 01126449898, Fax: 011 2572874
Services: astrologer


Cosmic Future Point
Contact:
B 3/66, New Delhi: 110058 Tel. No.25552631


Das Mrs Malati
Contact: Malti Das
24/32, Shri Niketan Apartments, Vasundhara Enclave, New Delhi: 110096, Tel. No.22622022


Dayal Darbar
Contact: Dayal
A 73a, Vikas Puri Extn, New Delhi: 110018 Tel. No.25455152


Jyotish Kendra Regd
Contact: C S Sharma
14, Opp Venkteswar College, Satya Niketan, New Delhi: 110021, Tel. No.24102777


Kewal Anand Joshi
Contact: Kewal Anand Joshi
8/879, R.K. Puram, New Delhi: 110022, Tel. No.26100993


Nationalschoolofastrology and Palmistry
Contact: B R Saini
A 1/226, Safdarjung Enclave, New Delhi: 110029, Tel. No.26167911


Occult Astrology
Contact: Raj Baldev
R 8/3, Green Park (Main), New Delhi: 110016, Tel. No.26861610


P K Jyotish Kendra
Contact: P K Mishra
F426, Vikaspuri, New Delhi: 110018, Tel. No.25466283


Star scan
Contact: Dinesh Sharma
A - 766. Shastri Nagar. Delhi., Pin Code: 110052, Ph: +91 - 9818879949, Fax: -
Services: Asrology, horoscope, birth chart, gem stones, remedies, yantras, rudrakshas, precious stones


Vedic Astrology Jyotish
Category: Astrologers and Palmists - Delhi
Contact: Kaul
F14D, Mig Dda Flats, Hari Nagar, New Delhi: 110064, Tel. No.9810189691

घरच्या घरीच सौंदर्य , त्वचेची देखभाल , कोरड्या , तेलकट , मुलतानी माती, चंदन,

आजच्या बदलत्या जीवनशैलीमुळे, वातावरणातील बदलांमुळे, वाढत्या ताणतणावांमुळे एकीकडे उपजत सौंदर्य टिकवण्याची गरज वाढत असल्याचे दिसत असले, तरी त्यासाठी प्रत्येक वेळी ब्युटी पार्लरमध्ये जाणे शक्‍य होतेच असे नाही. अशा वेळी काही साध्या- सोप्या उपायांच्या साह्याने घरच्या घरी सौंदर्य जपता येऊ शकते; तेही कोणताही खर्च न करता! सौंदर्य टिकविण्यासाठी, खुलविण्यासाठी घरच्या घरीच करता येणारे सहजसोपे उपाय.
आजच्या धावपळीच्या जीवनात सौंदर्य टिकवण्यासाठी दर वेळी पार्लरमध्ये जाणे शक्‍य होतेच असे नाही. अशा वेळी घरच्या घरीच सौंदर्य जपता आले तर?... वेळ आणि पैशांची बचत करून सौंदर्य खुलवणाऱ्या अशा सहजसोप्या उपायांविषयी. 
 
माणसाला सौंदर्याची ओढ पूर्वीपासूनच होती. ही ओढ आजही तेवढीच टिकून आहे, किंबहुना थोडी अधिकच वाढल्याचे दिसते. "आपण सुंदर दिसावे' या जाणिवेमुळेच सौंदर्य टिकवण्यासाठी, अधिक खुलविण्यासाठी विविध प्रकारे प्रयत्न केले जातात. सौंदर्य टिकविण्यासाठी पूर्वी नैसर्गिक गोष्टींवर अधिक भर दिला जायचा. मात्र हळूहळू माणसाची प्रगती होऊ लागली, नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत गेले तसा सौंदर्यशास्त्राचाही विकास होत गेला आणि त्यातूनच शास्त्रशुद्ध पद्धतीने सौंदर्य जपण्याचा मार्ग दाखवणाऱ्या, सौंदर्यवृद्धीसाठी मदत करू शकतील अशा "ब्युटी पार्लर्स'ची निर्मिती झाली. 



त्वचेची देखभाल 

खरे तर आपला चेहरा नितळ, सतेज, निरोगी असावा यासाठी सगळेच अगदी मनापासून प्रयत्न करत असतात. पण रोजच्या धावपळीत चेहऱ्याच्या स्वच्छतेकडे, निगराणीकडे पुरेसे लक्ष देता येतेच असे नाही. शिवाय वातावरणातील बदल, प्रदूषण, धूळ, ऊन अशा कितीतरी गोष्टींचे दुष्परिणाम त्वचेवर होत असतात. हे दुष्परिणाम टाळण्यासाठी, त्वचा नैसर्गिकरीत्या तजेलदार राहावी यासाठी अर्थातच थोडा वेळ देण्याची गरज आहे. घरच्या घरी सोपे उपाय करण्याआधी आपली त्वचा नक्की कोणत्या प्रकारात मोडते ते जाणून घ्यायला हवे. सर्वसाधारणपणे त्वचेचे तेलकट, कोरडी आणि सर्वसाधारण असे तीन प्रकार केले जातात. या प्रकारानुसार त्वचेची काळजी घेण्याची पद्धत बदलता येऊ शकते. 

सर्वसाधारण त्वचेसाठी  

* नितळ त्वचेसाठी भरपूर पाणी पिणे अतिशय गरजेचे आहे. 
* दिवसभरात जास्तीत जास्त वेळा चेहरा गार पाण्याने स्वच्छ धुणे गरजेचे आहे. त्यामुळे तेलकटपणा कमी होतो आणि त्वचेवर बसलेली धूळ निघून जाऊन पुळ्या- पिंपल्स येत नाहीत. 
* त्वचा निरोगी दिसण्यासाठी रोज सकाळी तुळशीचा रस व मध यांचे मिश्रण घेणे फायदेशीर ठरते. त्यामुळे रक्तशुद्धी तर होतेच, शिवाय त्वचा तजेलदार व्हायलाही मदत होते. 
* रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुणे गरजेचे आहे. दिवसभराची धूळ त्यामुळे निघून जायला मदत होते. रात्री चेहरा धुताना ग्लिसरिन, लिंबाचा रस, गुलाबजल समप्रमाणात घेऊन हे मिश्रण चेहऱ्याला लावल्याने चेहरा स्वच्छ आणि टवटवीत होतो. 
* अल्प प्रमाणात आठवडाभर द्राक्षाचा रस घेतला, तर निस्तेज त्वचा उजळ होण्यासाठी फायदा होऊ शकतो. तसेच द्राक्षाचा रस सर्वांगाला लावल्यानेही त्वचा उजळायला मदत होते. 
* त्वचेचा पोत टिकवून ठेवण्यासाठी 3-4 थेंब लिंबूरस, चिमूटभर शुद्ध हळद, 1 चमचा काकडीचा रस एकत्र करून हे मिश्रण चेहऱ्याला लावावे. 
* काकडीचा रस, संत्र्याचा रस, पपईचा गर, सीताफळाचा गर यापैकी जो उपलब्ध असेल तो चेहऱ्याला लावता येऊ शकतो. त्यामुळे त्वचेचा काळपटपणा कमी होतो. तसेच त्वचा मऊ व्हायलाही हे रस उपयुक्त असतात. 
* त्वचा अतिशय नाजूक असते, हे लक्षात घेऊन मेकअप करतानाही काळजी घेणे गरजेचे असते. तसेच मेकअप व्यवस्थित उतरवलाही जायला हवा. त्यासाठी क्‍लिंजिंग म्हणून कच्च्या दुधाचा वापर करता येईल. मेकअपमुळे होणारी त्वचेची हानी टाळता येऊ शकेल. 
* मेकअप उतरवण्यासाठी 1 टेबल स्पून तांदळाची पिठी आणि 2 टेबल स्पून दही एकत्र कालवून तयार झालेले मिश्रणही क्‍लिंजिंगप्रमाणे वापरता येईल. 
* त्वचेला घट्टपणा यावा, त्वचेवरील सुरकुत्या कमी व्हाव्यात याकरता ग्लिसरिन, अंड्याचा पांढरा भाग, 3-4 थेंब मध या मिश्रणाचे चेहऱ्याला दोनदा थर द्यावेत आणि मिश्रण वाळल्यावर चेहरा कोमट पाण्याने धुवावा. 
* जायफळ दुधात उगाळून लावल्याने चेहऱ्यावरील काळे डाग कमी व्हायला मदत मिळते. 

तेलकट त्वचेसाठी  

* "आपली त्वचा तेलकट का?' या प्रश्‍नाने अनेकांना वैताग आणलेला असतो. कारण तेलकट त्वचा असणाऱ्यांना पिंपल्सच्या त्रासाला सामोरे जावे लागते. त्यावर उपचार करताना नाकीनऊ येतात. मात्र, समतोल आहार आणि भरपूर पाणी पिण्याबरोबरच जर काही साध्या-सोप्या गोष्टींचा अवलंब केला, तर तेलकट त्वचाही त्रासदायक वाटणार नाही. 
* रात्री कच्च्या बटाट्याचा कीस चेहऱ्याला चोळून सकाळी थंड पाण्याने चेहरा धुतला, तर त्वचेतील अतिरिक्त तेल कमी व्हायला मदत होते. 
* गव्हाचा कोंडा, मुलतानी माती, चंदन, गुलाबपाणी यांचे मिश्रण चेहऱ्याला लावल्याने त्वचा निरोगी आणि थंड व्हायला मदत होते. 
* चेहऱ्याचा तेलकटपणा कमी करून त्वचा उजळ, मऊ व्हावी यासाठी रात्री मसूर पाण्यात भिजत घालावेत; सकाळी ते वाटून दुधामध्ये घालून मिश्रण तयार करावे आणि ते चेहऱ्याला लावावे. 
* पिंपल्सचा त्रास असणाऱ्यांनी 15 दिवसांतून एकदा चेहऱ्याला वाफ द्यावी. पाव चमचा गुलाब पावडर, अर्धा चमचा चंदन पावडर, ग्लिसरिन, गुलाबपाणी यांचा "फेसपॅक' करून लावल्यानेही त्वचा मऊ होते आणि तेलकटपणाही कमी होतो. 

कोरड्या त्वचेसाठी 

* तेलकट त्वचेच्या मानाने कोरड्या त्वचेला कमी काळजी घ्यावी लागते. पण जर त्वचा खूपच कोरडी झाली, तर ती निस्तेज वाटते. त्यामुळे कोरडेपणा जास्त असणाऱ्या त्वचेची उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात जास्त काळजी घ्यावी लागते. 
* कोरडेपणा कमी करण्यासाठी चेहरा दिवसातून एकदा तरी कच्च्या दुधाने धुवा. 
* त्वचा मऊ- मुलायम व्हावी यासाठी सर्वांगाला लोण्याने मसाज करावा. त्यामुळे त्वचेची आर्द्रता टिकून राहायला मदत मिळू शकते. 
* रात्री झोपण्यापूर्वी तीळ, बदाम, लवंग असलेल्या तेलाने सर्वांगाला मसाज करावा. 
* थंडीत कोल्डक्रीम, मॉइश्‍चरायझरचा आवर्जून वापर करायला हवा. त्यामुळे त्वचा फुटणार नाही आणि त्वचेचे थंडीपासून संरक्षण होऊ शकेल. 
* नारळाच्या पाण्यात ताजी साय घालून तयार केलेले मिश्रण लावण्यानेही त्वचेचा कोरडेपणा कमी होतो व सुरकुत्याही कमी होतात. 
* चेहरा मऊ होण्यासाठी, रुक्षपणा घालवण्यासाठी कलिंगडाचा रस चेहऱ्याला लावून 15 मिनिटांनी थंड पाण्याने चेहरा धुवावा. 

ओठांचे सौंदर्य कसे टिकवायचे?  

* चेहऱ्याच्या सौंदर्यात निरोगी त्वचेला जेवढे महत्त्व आहे, तेवढेच ओठांनाही आहे, हे विसरून चालणार नाही. त्यामुळे ओठांची काळजी घेतली तर संपूर्ण चेहऱ्याचे सौंदर्य खुलून दिसेल. 
* ओठांसाठी नेहमी उत्तम दर्जाची "लिप प्रॉडक्‍ट्‌स' वापरावीत. शक्‍यतो नॅचरल लिपस्टिकचा वापर करावा. 
* लिपस्टिक लावण्यापूर्वी ओठांना "लिप प्रोटेक्‍टर' लावावे. त्यामुळे ओठ काळे पडणार नाहीत. 
* ओठांचा काळेपणा नष्ट करण्यासाठी लिंबाचा रस आणि ग्लिसरिन यांचे मिश्रण लावावे. 
* थंडीच्या दिवसांत ओठ फुटण्याची शक्‍यता असते. अशा वेळी ओठांना नियमित साजूक तूप, ताजी साय लावावी. त्यामुळे ओठांचा मऊपणा टिकून राहायला मदत मिळेल. 

डोळ्यांचे सौंदर्य  

* खरे तर आपले डोळे हे नुसते बघण्यासाठी नसतात, तर आपल्या भावना इतरांपर्यंत पोचवण्याचे कामही हे डोळेच करत असतात. या डोळ्यांचे सौंदर्य जपावे यासाठी डोळ्यांची पुरेशी काळजी घेणे गरजेचे आहे, तरच डोळे आरोग्यदायी दिसू शकतील. 
* डोळे स्वच्छ व सतेज दिसण्यासाठी कापसावर गुलाबपाणी घेऊन ते धुवावेत. 
* डोळ्यांखाली काळी वर्तुळे असल्यास दुधात बदाम उगाळून ते मिश्रण किंवा काकडीच्या साली डोळ्यांखाली लावाव्यात. 
* डोळ्यांना थंडावा मिळण्यासाठी काकडीचे काप, गार दुधाच्या पट्ट्या डोळ्यांवर ठेवाव्यात. 
* संगणकाच्या सततच्या वापरामुळे डोळ्यांवर ताण येतो. तो ताण दूर करण्यासाठी लिंबूरस व बदामतेल एकत्र करून डोळ्यांना हलका मसाज करावा. 
* डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी सकाळी अनवाणी पायांनी हिरवळीवर चालावे. 
* झोपताना डोळ्यांत आयुर्वेदिक अंजन घातल्याने किंवा आयुर्वेदिक काजळ घातल्यानेही डोळ्यांचे आरोग्य टिकून राहायला मदत मिळते. 

हाता-पायांचीही काळजी  

* चेहेऱ्याची जितकी काळजी घेतली जाते तेवढी हाता-पायांची घेतली जातेच असे नाही. त्यामुळे अनेकदा हात-पाय काळवंडलेले दिसतात. चेहऱ्याप्रमाणेच हाता-पायांचे सौंदर्य टिकवण्यासाठीही घरच्या घरी उपाय करता येतात. 
* उन्हाने रापलेल्या हातांचा काळेपणा घालवण्यासाठी बेसनाचे पीठ दुधात कालवून हातांना मसाज करावा. 
* पपईचा गर चोळल्यानेही काळेपणा कमी होऊ शकतो. 
* लिंबाचा रस कोपर व गुडघ्यांना चोळल्याने तिथल्या मृत पेशी निघून जातात आणि काळेपणा नाहीसा होतो. 
* थंडीच्या दिवसांत हाता-पायांना लवंगतेल, बदामतेल, कोल्डक्रीमने मसाज केल्यास त्यांचा मऊपणा टिकून राहतो. 
* आठवड्यातून किमान दोनदा सौम्य शाम्पू गरम पाण्यात टाकून त्यात 10 मिनिटे पाय ठेवावेत. नंतर पाय स्वच्छ पुसून साय व हळदीने तळव्याला मसाज करावा. त्यामुळे भेगांचे प्रमाण कमी होऊन पायांचे सौंदर्यही वाढते. 
* पायांना भेगा असल्यास ग्लिसरिन व लिंबूरसाचे मिश्रण भेगांना रोज रात्री लावल्यानेही फायदा होऊ शकतो. 
* नखांची योग्य वाढ होण्यासाठी त्यांना कॅल्शिअमची आवश्‍यकता असते. त्यासाठी कॅल्शिअमयुक्त आहार घेणे गरजेचे आहे. तसेच लिंबू चोळण्याने नखांना चमक येते. 
* नखांना पुरेसे पोषण न मिळाल्याने ती तुटतात. ती मजबूत व्हावीत याकरता ग्लिसरिन, मध, लवंगतेल यांच्या मिश्रणात नखे भिजवावीत. 

निरोगी केसांसाठी  

* लांबसडक, निरोगी, काळेभोर केस हे सौंदर्याचे एक परिमाण मानले जाते. मात्र, केसांचे योग्य पोषण व्हावे, यासाठी त्यांची जाणीवपूर्वक काळजी घेणेही तितकेच गरजेचे आहे. 
* केसांत कोंडा झाल्यास कोरफडीचा गर केसांना 10 मिनिटे लावून ठेवावा व त्यानंतर केस धुवावेत. 
* केसांना चमक येण्यासाठी मसूर डाळ पाण्यात वाटून केलेला लेप केसांना लावावा. 
* केसांना मेंदी लावल्याने "नॅचरल कंडिशनिंग' तर होतेच, शिवाय शरीरातील उष्णताही कमी होते आणि डोक्‍याच्या त्वचेचा कोरडेपणा जातो. 
* काकडीचा रस केसांना लावल्याने केसांची चांगली वाढ होते. 
* खोबरेल तेलात कापूर टाकून केसांना मसाज केल्याने कोंडा कमी होतो आणि त्वचा कोरडी पडत नाही. 
* वापरलेली चहा पावडर पाण्यात उकळवून, गाळून त्या पाण्याने केस धुतल्याने केसांना चांगला रंग येतो व केस मजबूत व्हायला मदत होते. 
* केसांचे आरोग्य टिकावे यासाठी आठवड्यातून दोनदा केस धुवावेत व धुण्यापूर्वी केसांना तेल लावावे. त्यामुळे केसांना योग्य पोषण मिळते. 
* केस धुण्यासाठी शिकेकाई, रिठा, लिंबू, नागरमोथा यांसारख्या नैसर्गिक गोष्टींचा वापर करावा. आवळा, मेथी पावडरच्या वापराने केस चमकदार होतात. 
एकूणच सांगितल्याप्रमाणे साध्या-सोप्या उपायांचा अवलंब केला, तर घरच्या घरी नखशिखांत सौंदर्य खुलवणे आपल्याच हातात असेल, नाही का? 
हे सौंदर्याचे एक परिमाण मानले जाते. मात्र, केसांचे योग्य पोषण व्हावे, यासाठी त्यांची जाणीवपूर्वक काळजी घेणेही तितकेच गरजेचे आहे. 
* केसांत कोंडा झाल्यास कोरफडीचा गर केसांना 10 मिनिटे लावून ठेवावा व त्यानंतर केस धुवावेत. 
* केसांना चमक येण्यासाठी मसूर डाळ पाण्यात वाटून केलेला लेप केसांना लावावा. 
* केसांना मेंदी लावल्याने "नॅचरल कंडिशनिंग' तर होतेच, शिवाय शरीरातील उष्णताही कमी होते आणि डोक्‍याच्या त्वचेचा कोरडेपणा जातो. 
* काकडीचा रस केसांना लावल्याने केसांची चांगली वाढ होते. 
* खोबरेल तेलात कापूर टाकून केसांना मसाज केल्याने कोंडा कमी होतो आणि त्वचा कोरडी पडत नाही. 
* वापरलेली चहा पावडर पाण्यात उकळवून, गाळून त्या पाण्याने केस धुतल्याने केसांना चांगला रंग येतो व केस मजबूत व्हायला मदत होते. 
* केसांचे आरोग्य टिकावे यासाठी आठवड्यातून दोनदा केस धुवावेत व धुण्यापूर्वी केसांना तेल लावावे. त्यामुळे केसांना योग्य पोषण मिळते. 
* केस धुण्यासाठी शिकेकाई, रिठा, लिंबू, नागरमोथा यांसारख्या नैसर्गिक गोष्टींचा वापर करावा. आवळा, मेथी पावडरच्या वापराने केस चमकदार होतात. 
एकूणच सांगितल्याप्रमाणे साध्या-सोप्या उपायांचा अवलंब केला, तर घरच्या घरी नखशिखांत सौंदर्य खुलवणे आपल्याच हातात असेल, नाही का? 


जास्त घाम गाळा... लठ्ठपणा कमी वजन कमी

लठ्ठपणा हो लठ्ठपणा घालविण्याचे सोपे उपाय

जास्त घाम गाळा...

लठ्ठपणा हो लठ्ठपणा म्हणजे अनेक आजारांना निमंत्रण होय. हृदय विकार, उच्च रक्तदाब आदी आजार लठ्ठपणा हो लठ्ठपणासोबतच येतात. तुमचे वजन तुमच्या उंचीशी साजेसेच असले पाहिजे. साधारण 5 फूट उंची असेल तर 45.5 किलो वजन अपेक्षित आहे. लठ्ठपणा हो लठ्ठपणा म्हणजे आपल्या उंचीच्या तुलनेत अधिक वजन असणे होय. लठ्ठपणा हो लठ्ठपणामुळे संपूर्ण शरीर थुलथुलीत होते. मांसपेशीदेखील ढिल्या होतात. कुल्ले आणि पाठीवर चरबी वाढते. ढेरी पुढे येते. हात आणि मांड्यांच्या ठिकाणीही चरबी साठून राहते.
भारतीय महिलांमध्ये स्थूलतेचं प्रमाण पुरुषांपेक्षा अधिक आहे. हे प्रमाण ६०: ४० असं आहे.
जास्त घाम गाळा...
• तुमचा आत्मनिर्धार पक्का व मनोबल दृढ असेल तर अर्धी लढाई जिंकल्यातच जमा आहे. तुमची इच्छाशक्तीच प्रबल असली तर तुमचे काम फत्ते झालेच समजा. वजन कमी. करण्यासाठी काही बाबींकडे लक्ष देणे गरजेचे ठरते. यात नियमितपणा तेवढा महत्त्वाचा आहे. नाहीतर सगळेच मुसळ केरात, असा प्रकार होईल. त्यामुळे प्रयत्नात सातत्य असणे आवश्यक ठरते. वजन कमी करण्यासाठी आपले वजन नेहमी मोजले पाहिजे. दरदिवशी किंवा आठवड्यातून एकदा वजन मोजले पाहिजे.
तसेच त्याची नोंदही ठेवले पाहिजे. डाएटिंग सुरु केल्यानंतर वजन कमी होण्याची गती अपेक्षाकृत जलद असते. नंतर मात्र ही गती मंदावते. त्यामुळे निराश होऊ नये. त्यानंतर मात्र वजन कमी होऊ लागते.
जास्त घाम गाळा...
• खाणंपिणं बंद करून शरीरावर अत्याचार करू नका. कमी खाल्ल्यामुळे वजन कमी होईल, असं तुम्हाला वाटत असेल तर हा तुमचा गैरसमज आहे. अधिक कॅलरीयुक्त आहार बंद करून कमी कॅलरीयुक्त खाण्याची निवड तुम्ही करत असाल. यामुळे वजन कमी होईल, पण त्याचबरोबर तुम्ही अशक्तही व्हाल, हे लक्षात ठेवलेलं बरं! शरीराला आवश्यक असतं, त्यापेक्षा कमी कॅलरीज आहारातून शरीराला मिळाल्यास तुम्ही शरीराला कुपोषित करता आहात, हे लक्षात घ्या. यामुळे शरीरातील फॅट्स नाही, तर पाणी आणि स्नायूंचा बळकटपणा तुम्ही गमावून बसाल. वजन कमी होईल, पण फॅट्स तसेच राहतील. यामुळे आळशीपणा, अशक्तपणा, डोकुदुखी, मन एकाग्र करायला न जमणं, थकवा अशा समस्या जाणवू लागतात. म्हणूनच खूप कॅलरी किंवा कमी कॅलरीयुक्त अशा दोन्ही प्रकारचं खाणं टाळा. कोणत्याही परिस्थितीत उपवास करु नये. ठरलेल्या वेळी ठरलेला पदार्थ खावा, खाण्याची वेळ चुकवू नये या उलट योग्य आणि समतोल आहार घ्या.
जास्त घाम गाळा...
• पोट पूर्ण भरणार नाही एवढेच भोजन 3 वेळा (न्याहरी, दुपारचे व रात्रीचे) घ्यावे.

• काय खायचे आणि किती खायचे या बाबतीतही जागरुक असले पाहिजे. परंतु पाणी जास्त पिले पाहिजे. प्रत्येक जेवणाआधी दोन ग्लास पाणी प्या. चांगल्या आरोग्यासाठी रोज किमान ८-१० ग्लास पाणी पिले पाहिजे. पाण्यामध्ये काहीच कॅलरी नसतात. पाणी जास्त प्यायल्याने भुकही कमी लागते. पाण्यामुळे पोटही साफ राहते. रोज सकाळी एक चमचा मधाबरोबर लिंबाचा रस आणि एक ग्लास कोमट पाणी घ्यावे. रोजच्या आहारात सॅलड, ज्यूस, कांदा, टमाटे, मूळा, गाजर, काकडी. पत्ता कोबी असावे. यात कमी कॅलरी तर असतात. तद्वतच आवश्यक जीवनसत्वेही असतात.

• नियमीत जास्त घाम गाळा...व्यायाम आणि योगासने करा. शारीरिक श्रम नियमीत करा.

• पालेभाज्या अधिक प्रमाणात खा.जास्त घाम गाळा...

• रोज फळे खा. रस प्या.जास्त घाम गाळा...

• दिवसभरात किमान 3 लिटर पाणी प्या.

• भोजनात मीठ कमी वापरा..जास्त घाम गाळा...

• आठवडयातून एखादे जेवण टाळावे.जास्त घाम गाळा...

• मधून मधून खाण्याची सवय सोडावी.जास्त घाम गाळा...

• एकटी राहणारी व्यक्ती फ्रीजमध्ये कमी कॅलरी असलेली पदार्थ साठवू शकतात. परंतु कुटुंबासमावेत राहण्यासाठी हे शक्य होत नाही. तेव्हा डायटींग करणे कठीण होते. तेव्हा मनोनिर्धार कामी येतो. काही झाले तरी कमी खायचे हा परिपाठ पाळायचाच. आहारात तळलेले चटकार आणि गोड पदार्थ टाळावेत. जेवण करतांना आपले पूर्ण लक्ष जेवणावरच केंद्रीत नियमीत करावे. वजन कमी करतांना आपल्या मित्रांशी स्पर्धा नियमीत करा. रात्री हलका आहार घ्या. जेवल्यानंतर लागलीच झोपी जाऊ नका. लगेच झोपल्यास कॅलरीच खर्च होत नाहीत. डायटिंग बरोबर व्यायाम केल्यास अपेक्षाकृत वजन कमी झाल्याचे लक्षात होईल. व्यायाम करण्यापूर्वी याबाबत आपल्या डॉक्टरांकडून तुम्ही निवडलेला व्यायाम तुमच्यासाठी योग्य आहे की नाही, याची खात्री करु घ्या.
जास्त घाम गाळा...
• जास्त जेवण घेण्याची सवय चरबी वाढण्याचे कारण आहे. क्रमाक्रमाने आहार चार घास कमी घेण्याची सवय केली तर थकवा न जाणवता वजन कमी राहून स्वास्थ्य उत्तम राहते. पोटभर खाण्याऐवजी पोट थोडे रिकामे ठेवून उठावे.
जास्त घाम गाळा...
• दूध व दुधाचे पदार्थ नियमितपणे घेऊ नयेत. दुधातील पौष्टिक प्रथिनांची किंवा पिष्टमय पदार्थांची गरज भागल्यानंतर हे पदार्थ घेणे चालूच ठेवले तर त्यांचे रूपांतर चरबीत होते. दुधाचे दात पडले की नियमितपणे दूध पिणे आवश्यक नसते हे लक्षात ठेवावे.

• निसर्गाच्या निर्मात्याने मनुष्य शरीराची रचना ही मांसाहार पचनासाठी केलेलीच नाही . ज्यांना मांसाहार केल्याशिवाय चैन पडत नाही त्यांनी आठवड्यातून एक किंवा जस्तीत जास्त दोन जेवणातच मर्यादित प्रमाणात मांसाहार घ्यावा.
जास्त घाम गाळा...
- जेवणानंतर कधीही लगेच झोपू नये. शतपावली करणे चांगले. जेवणानंतर येणारी झोप ही खरी झोप नसून ती केवळ सुस्ती असते ज्याने शरीराचा बोजडपणा वाढीस लागतो. वामकुक्षीच्या नावाखाली डाराडूर झोप काढणे म्हणजे वजन वाढीला व एकंदरित रोगराईला आग्रहाचे आमंत्रण देण्यासारखेच आहे.
जास्त घाम गाळा...
• ‘भात खाण्यामुळे वजन वाढते’ असा एक गैरसमज सर्वत्र आढळतो. भात हे दक्षिण भारतीयांचे मुख्य अन्न आहे व गव्हाचे पदार्थ पंजाब किंवा उत्तर भारतीयांचे. अंगकाठीचा विचार केल्यास दक्षिण भारतीयांची एकूण प्रकृती बारीक असते तर उत्तर भारतीयांचे वजन काय किंवा एकंदर शरीर जास्त धडधाकट दिसते. तांदळाच्या शेतीसाठी आणि प्रत्यक्ष भात शिजवण्यासाठी भरपूर पाणी लागते. त्यामुळे भात पोटात गेल्यावर पोट लवकर भरल्यासारखे वाटते खरे पण त्यामधून पोषक अंश फार कमी प्रमाणात घेतले जातात. तांदूळ कोरडे भाजून थोडे तांबुस झाल्यावर त्याचा भात नियमीत करावा. वजन कमी करण्यासाठी हा पचायला हलका भात म्हणून फार उपयोगी होतो. व्यवस्थित जेवण झाल्यानंतर भात खाण्यामुळे मात्र मेद वाढतो कारण पाचक स्त्रावांना थंड करण्याची किमया ह्या ‘शेवटच्या भातामुळे’ होते. केवळ भात खाऊन वजन वाढत नाही हे लक्षात ठेवावे.
जास्त घाम गाळा...
• कडधान्यां बद्दल थोडक्यात: मोड आलेली कडधान्य स्वास्थ्यासाठी उत्तम असे आपण अनेक ठिकाणी वाचले असेल. काही अंशी हे खरे आहे. त्यातील महत्वाचा मुद्दा असा की ज्या वयात पचन शक्ती उत्तम असेल किंवा नियमित व्यायाम करण्याची सवय असेल तरच मोड आलेली कडधान्य खावीत. वयाच्या ४५-५० नंतर ही कडधान्य त्रासदायक ठरतात. ह्या वया नंतर ‘भर्जित’ म्हणजे भाजलेले धान्यच आहारात वापरावे. भाजलेल्या धान्याला कितीही भिजवले तरी मोड येत नाहीत. मेद किंवा चरबी विषयी जागरूक असलेल्यांनी कडधान्य टाळणे महत्वाचे आहे. ह्या उलट वजन वाढवण्यासाठी कडधान्यांचा वापर आहारात नियमितपणे नियमीत करावा.
जास्त घाम गाळा...
• समतोल आहार : कमी कॅलरी आणि अधिक फायबर असणारं खाणं घ्या. सलाडस आणि ताजी फळं नियमितपणे खायला हवीत. सलाड ड्रेसिंग करणं टाळा. कडधान्य, भाज्यांचे सूप्स भरपूर घ्या. बीफ, पोर्क, हॅम, सॉसेज असं रेड मीट आणि ऑर्गन मीट (कलेजी, भेजा) आणि अंड्याचा बलक खाऊ नका, मांसाहार वर्ज्‍य नियमीत करावे. यात भरपूर प्रमाणात कॅलरीज असतात. सॅच्युरेटेड फॅट्स, तेलकट आणि गोड पदार्थ, आइस्क्रीम, चॉकलेट्स न खाल्लेलंच बरं! मोड आलेली कडधान्यं खा. यात प्रोटीन्स भरपूर प्रमाणात असतात.
जास्त घाम गाळा...
• चालणं हा उत्कृष्ट व्यायाम आहे. रोज 1 तास जलद चालण्याचा व्यायाम न चुकवता वेळ मिळेल त्या वेळी नियमीत करावा. तो घरातल्या घरात, रस्त्यावर, ट्रेड मिलवर कुठेही चालेल. रोज किमान ३ ते ४ कि.मी. चालावं. वजन कमी करण्यासाठी जास्त चालणं आधिक उपयोगी. मात्र त्यामध्ये प्रामाणिकपणा असावयास हवा. कोणतीही गोष्ट सातत्याने केल्यास लवकर फळास येते. चालण्याची सवय असायला पाहिजे, सतत वाहन वापराने ही चांगली सवय सुटते. तसेच काम करताना बैठे करण्यापेक्षा उभ्याने केलेले उर्जा वापरासाठी जास्त चांगले असते.
जास्त घाम गाळा...
• हवेशीर दमसासाचे व्यायाम आणि डोंगर चढण्यासारखे गुरुत्वाकर्षणविरोधी व्यायाम वजन लवकर घटवतात. पण चरबी जळण्याची पाळी व्यायामाच्या तिसाव्या मिनिटानंतरच होते. दररोज अर्धा तास व्‍यायाम नियमीत करावा. यामुळे अनावश्‍यक जमा झालेली कॅलरी घटवता येते.
जास्त घाम गाळा...
• रोज नियमित दमण्याचा व्यायाम नियमीत करावा. जलद चालणे, दुडक्या चालीने पळणे, जिने किंवा डोंगर चढणे, सायकल चालवणे, पोहणे हे सर्व दमसासाचे व्यायाम आहेत.
जास्त घाम गाळा...
• उन्हाळ्याचा ऋतू वजन कमी करण्यासाठी सर्वात जास्त अनूकूल आहे. उन्हाळ्यामध्ये आपल्याला चटकन घाम येतो. व त्याचाच फायदा वजन कमी करण्यासाठी होतो.
• डोंगर दऱ्यांमध्ये उपाशी-तापाशी भटकणे ही गोष्ट मधून मधून अवश्य नियमीत करावी. निसर्ग आपल्याला दुरुस्त करतो. पूर्वीच्या काळी पायी चारधाम यात्रेत तब्येत दुरुस्त होत असे.
जास्त घाम गाळा...
•  आठवड्यातून एखाद-दुसरे जेवण सोडून द्यावे. याने वजनावर नियंत्रण राहते.
जास्त घाम गाळा...
• आपल्या आहारावर लक्ष ठेवा. चपाती, भाकरी, भात, साखर, बटाटे आणि मिठाई थोडी कमीच घ्या. याउलट भाजीपाला, फळभाज्या, फळे आणि प्रथिनयुक्त पदार्थ जास्त चांगले. गव्हाच्या पीठात सोयापीठ मिसळून प्रथिनांचे प्रमाण वाढवता येते.
जास्त घाम गाळा...
• दररोज 10 ते 15 मिनिटे हसले पाहिजे. यामुळे 280 कॅलरी उपयोगात येईल आणि तुम्ही तणावमुक्त राहाल. वजन वाढण्याच्या इतर कारणांमध्ये तणाव हे एक कारण आहे. कारण अशा स्थितीत रुग्ण जास्त खाण्यासाठी प्रेरित होऊ शकतो.
जास्त घाम गाळा...
• दुपारी झोपण्याची सवय केवळ वजन वाढण्याच्या दृष्टिकोनातूनच नव्हे तर एकूण आरोग्या साठी पण अत्यंत हानिकारक आहे. अशी सवय लागली असेल तर ती ताबडतोब सोडावी, चांगल्या मुहूर्ताची वाट बघू नये. सवय मोडतांना काही दिवस त्रास वाटेल पण कालांतराने होणारे चांगले परिणाम अतिशय महत्वाचे आहेत हे विसरून चालणार नाही.
जास्त घाम गाळा...
• सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आशा सोडू नका. कितीही उपाय केले, तरी वजन कमी होत नाही हे पाहून निराश होण्याची अजिबात गरज नाही. संतुलित आहार आणि व्यायाम यांच्या माध्यमातून वजन नक्कीच कमी करता येईल. वजन कमी होत आहे की जास्त याकडे फारसे लक्ष देऊ नये. तुम्हाला उत्साही आणि आरोग्यपूर्ण वाटत असेल तर तुमचे ठीक चालले आहे. रोज रोज वजन केल्याने केवळ वजन व भोजन या दोनच गोष्टी मनाचा ताबा घेतात.
जास्त घाम गाळा...
>>>>>>>>>>> वजन कमी नियमीत करायचंय.....मग आधी तसे मनात आणा....आणि एकदा मनात असा विचार आणलात की त्यासाठी  पुढे जे काही नियमीत करावे लागेल ते इमाने इतबारे एखाद्या व्रताप्रमाणे नियमीत करा....पाहा तुमचा भार हलका होतो की नाही ते.... तर मग आता लागा तयारीला....
अरे हो, एक सांगायचेच राहिले...मंडळी हा उन्हाळ्याचा ऋतू वजन कमी करण्यासाठी सर्वात जास्त अनूकूल आहे....तसेही थोडीशी हालचाल केली की घाम हा येतोच...तेव्हा व्यायाम नियमीत करा आणि जास्त घाम गाळा...पाणी भरपूर प्या  मात्र खाणं कमी नियमीत करा.......

केलंत इतकं की तुम्ही झालात हलके म्हणून समजा!!!


चित्रपट

चित्रपट
चित्रपट
मदर इंडिया (1957) मेहबूब खान दिग्दर्शित मदर इंडिया चित्रपटाने इतिहास रचला. धरणीला माता मानणाऱ्या आपल्या देशात नर्गीस यांनी वठविलेली एका आईची भूमिका दाद मिळवून गेली. हा चित्रपट प्रदर्शित झाला, तेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळून काहीच वर्षं झाली होती. देशात स्वातंत्र्यानंतर जी परिस्थिती होती, ती परिस्थिती या चित्रपटाद्वारे लोकांपर्यंत पोचली. नर्गीस, सुनील दत्त, राजेंद्रकुमार, राजकुमार अशा दिग्गज कलावंतांनी केलेल्या सुरेख अभिनयाने हा चित्रपट गाजला. काळाने घाला घातल्यामुळे असहाय्य झालेली आई आपल्या दोन्ही मुलांना वाढावते मात्र त्याच वेळी निसर्गाचा प्रकोप होतो आणि परिस्थिती आणखीनच चिघळते. यातूनही मार्ग काढून आपले शेत फुलविणारी ती आई धन्यच मानावी लागते. प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक नौशाद यांनी या चित्रपटाला संगीत दिले, तर शकील बदायुनी यांनी चित्रपटाची गाणी लिहिली. ऍकॅडमी अवॉर्डसाठी भारताकडून पाठविण्यात आलेला हा पहिला चित्रपट होता. या चित्रपटाला त्यावर्षीचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला. अरब राष्ट्रे, युरोप व इतर देशांमध्ये या चित्रपटाला बरेच यश मिळाले. भारतात आजही हा चित्रपट आवडीने पाहिला जातो.
Read More »

चित्रगोष्टी
छोट्या पडद्यावर शाहरुख! वी सेक वर्षांपूर्वी "फौजी' नावाची मालिका दूरदर्शनवरून प्रसारित व्हायची. अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या या मालिकेतील नायकाने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान मिळविले. रुपेरी पडद्याच्या दिशेने टाकलेले शाहरुख खानचे ते पहिले पाऊल होते. त्यानंतर "दिल दरिया', "दूसरा केवल', "सर्कस' अशा का ही मालिकांमध्ये त्याने काम केले. "दीवाना' (1992) या चित्रपटानंतर त्याने टीव्हीसाठी काम थांबवले. चित्रपटांतच त्याला भरभरून यश मिळाले. मात्र, सुपरस्टार झाला तरीही शाहरुखने टीव्हीबरोबर आपले नाते तोडले नाही. "कौन बनेगा करोडपती?', "क्‍या आप पॉंचवी पास से तेज है?', "जोर का झटका- टोटल वाइप आउट' यासारखे "रिऍलिटी शो' तो आतापर्यंत करत आला. याशिवाय, चित्रपटांचे प्रमोशन, आयपीएल सामने, मुलाखती वगैरेंच्या निमित्तानेही त्याचे दर्शन टीव्हीवर होते. मात्र, मालिकांमध्ये त्याने अजिबातच दर्शन दिले नाही. आता एका मालिकेच्या निमित्ताने तो पुन्हा छोट्या पडद्याकडे वळला आहे. "ससुराल सिमरका' या मालिकेत एका रिऍलिटी शोच्या जजच्या भूमिकेत तो दिसणार आहे.
Read More »

चित्रगोष्टी
रमेश सिप्पींचे पुनरागमन "अ रे ओ सांबा...' म्हणून सुरू होणारा डायलॉग कोणत्या चित्रपटातला आहे हे आजही कोणाला सांगावे लागत नाही, इतका "शोले' यशस्वी झाला आहे. वास्तविक, यश, लोकप्रियता या गोष्टी हिंदी चित्रपटांना नवीन नाहीत पण "शोले'ने यशाची सगळी रेकॉर्डस तोडली. त्याचे डायलॉग्ज तोंडपाठ झाले. चित्ररसिकांना संपूर्ण तोंडपाठ असणारा हा एकमेव चित्रपट असावा. या चित्रपटाचे सर्वेसर्वा दिग्दर्शक रमेश सिप्पी आता अनेक वर्षांच्या गॅपनंतर पुन्हा एकदा दिग्दर्शन करण्याच्या विचारात आहेत. "अंदाज', "सीता और गीता', "ब्रह्मचारी' वगैरे चित्रपटांनी सुरवात करणाऱ्या रमेश सिप्पी यांनी अल्पावधीतच चित्रसृष्टीत भक्कम स्थान निर्माण केले. "शोले'ने त्यांचे नाव इतिहासात लिहिले गेले. त्यानंतर आलेला "शान' जरी कोसळला असला, तरी डिंपल कापडियाचे पुनरागमन असलेला "सागर' चांगला चालला. "शक्ती'मध्ये त्यांनी दिलीपकुमार, अमिताभ बच्चनला प्रथमच एकत्र आणले. चित्रसृष्टीत असे वेगवेगळे प्रयोग करणाऱ्या या दिग्दर्शकाने "बुनियाद' या मालिकेद्वारे टीव्हीवरही प्रयोग केला आणि तो तुफान यशस्वी ठरला.
Read More »

चित्रगोष्टी
आमिर- सैफचा "फेस ऑफ'? आ मिर खान आणि सैफ अली खान, हिंदी चित्रसृष्टीतील आघाडीचे अभिनेते. ते एकत्र आले तर? तसे झाले तर तो एक "कास्टिंग कू' ठरेल- एक सनसनाटी बातमी. निर्मात्याचे पैसे रिलीजआधीच वसूल. हे दोघे प्रत्यक्षात पडद्यावर एकत्र येण्याआधी पुलाखालून किती पाणी वाहून जाते कल्पना नाही पण सध्या नुसत्या या कल्पनेनीच चित्रसृष्टी जणू मोहरून गेली आहे. "तनू वेड्‌स मनू' या चित्रपटाचा वितरक सुनील बोहराच्या मते, जॉन ट्रॅव्होल्टा- निकोलस केजच्या "फेस ऑफ' या गाजलेल्या चित्रपटावर आधारित चित्रपट करण्यास आमिर आणि सैफने मान्यता दिली आहे. मात्र या दोघांना त्याची कल्पनाच नाही. कहर म्हणजे, बोहराकडे "फेस ऑफ'चे हक्कही नाहीत पण या चित्रपटावर आधारित चित्रपट करण्यासाठी तो दिग्दर्शक संजय गुप्ताकडे गेला होता. अशा रुपांतरासाठी संजय गुप्ता प्रसिद्धच आहे. "हा चित्रपट करण्यास आमिर तयार आहे. दुसऱ्या भूमिकेसाठी तो सैफला तयार करेल,' असे बोहराने संजय गुप्ताला सांगितल्याचे समजते. ही बातमी बाहेर आली, तेव्हा कळले, की हीच ऑफर घेऊन बोहरा "वेक अप सिद'वाल्या अयान मुखर्जीकडेही गेला होता.
Read More »

चित्रगोष्टी
"क्रिश 2'मधला खलनायक कोण? आ पल्या चित्रसृष्टीत कधी काय होईल काही सांगता येत नाही. आता हेच बघा ना, राकेश रोशनच्या "क्रिश 2'मध्ये शाहरुख खान खलनायकाची भूमिका करणार, अशी जोरदार चर्चा होती. त्यावर विश्‍वास न ठेवण्याचेही काही कारण नव्हते. एकतर शाहरुखसाठी नकारात्मक भूमिका नवीन नाही आणि दुसरे म्हणजे "किंग अंकल', "करण अर्जुन', "कोयला' अशा चित्रपटांत त्याने राकेश रोशनच्या दिग्दर्शनाखाली काम केले आहे. पण ताज्या अनाउन्समेंटला सध्या तरी चर्चाच म्हणावे लागणार आहे कारण आता दुसरी चर्चा सुरू झाली आहे. ती म्हणजे या चित्रपटातील "ग्रे शेड' असलेली ही भूमिका अजय देवगण करणार! यापूर्वी अजय आणि राकेश रोशनने एकत्र काम केलेले नाही. "करण अर्जुन'मध्ये सलमानने केलेली भूमिका आधी अजय करणार होता पण पटकथेवरून ते बिनसले. आता "क्रिश 2'साठी अजयला जी भूमिका देऊ केली आहे, ती बॅटमन सिरीजमधील "जोकर' या पात्रावर आधारित आहे, अशी माहिती आहे. अजय देवगणने ही भूमिका स्वीकारावी, अशी राकेश रोशन आणि हृतिक रोशन दोघांचीही इच्छा आहे. अजय काय निर्णय घेतो, हे बघायचे. ही चर्चा अशी रंगात येत असतानाच, दुसरी एक बातमी कानावर येऊन धडकली..
Read More »

चित्रगोष्टी
हू इज फेअरेस्ट...? ए क छोटंसं राज्य असतं. तिथला राजा खूप चांगला असतो. पहिल्या राणीच्या निधनानंतर राजा दुसरं लग्न करतो. ही राणी खूप दुष्ट असते. चेटकीणच! राजाला एक छोटी, गोंडस मुलगी असते तिचं नाव स्नो व्हाइट अर्थात हिमगौरी! ही स्नो व्हाईट राणीला अजिबात आवडत नसते. पुढं काय होतं, हे आपल्यापैकी प्रत्येकालाच ठाऊक आहे. सगळ्यांना ठाऊक असलेल्या या गोष्टीवर एक इंग्रजी चित्रपट येतो आहे. अर्थात या कथानकावरचा तो काही पहिला चित्रपट नव्हे. मग त्याची चर्चा कशाला?.. तर यासाठी, की या चित्रपटात ज्युलिया रॉबर्टस काम करते आहे. नाही हो! स्नो व्हाइटचं नव्हे, शिंग मोडून वासरू व्हायला ती काय आपल्याकडची नट-नटी नव्हे. आपल्या वयाचं तिला भान आहे. ती चक्क स्नो व्हाइटच्या आईचं, म्हणजे चेटकिणीचं काम करणार आहे. कथानकही सरधोपट जुनं नाही. आपल्या वडिलांचा खून करणाऱ्या सावत्र आईचा सूड घेणारी स्नो व्हाइट यात दिसणार आहे.
Read More »

चित्रपट - चित्रगोष्टी
"वन्स अपॉन'मध्ये अक्षय? स ध्या सिक्वलचे दिवस आहेत, असे दिसते. साजिद खानचा "हाउसफुल 2' येतोय, अरबाज खान "दबंग 2' काढण्याच्या विचारात आहे. एकता कपूरचे "बालाजी प्रॉडक्‍शन'ही "वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई'च्या यशानंतर त्याचा सिक्वल करण्याच्या तयारीत आहे. पहिल्या चित्रपटात इम्रान हाश्‍मीने केलेली शोएबची भूमिका सिक्वलमध्ये अक्षयकुमार करणार आहे. त्या संदर्भात त्याचे आणि निर्मात्याचे बोलणेही झाले आहे. पहिला चित्रपट सुलतान (अजय देवगन) आणि शोएबच्या (इम्रान हाश्‍मी) संघर्षावर आधारित होता. सुलतानचा मृत्यू होतो आणि चित्रपट संपतो तिथून हा नवीन चित्रपट सुरू होणार आहे. शोएबने आपल्या ताकदीने साम्राज्य कसे उभे केले, हे या चित्रपटात प्रामुख्याने दाखविले जाणार आहे. पहिल्या चित्रपटाचा "ड्रामा' हा केंद्रबिंदू होता तर या चित्रपटात "ऍक्‍शन' खच्चून भरलेली असेल. असे असले तरी नवीन चित्रपटाचे कथानक एकदम वेगळेच असण्याची शक्‍यताही आहे. पहिल्या चित्रपटातील अजय देवगन आणि इम्रान हाश्‍मी दोघेही नसल्याने आधीच्या कथानकाचा अडसरही येणार नाही. नवीन चित्रपटात अक्षयबरोबर आणखी एक कलाकार असेल, त्याचे नाव निश्‍चित व्हायचे आहे.
Read More »

सरोगसी'चा वेगळा आयाम - आई व्हायचंय मला
सरोगसी'चा वेगळा आयाम आई व्हायचंय मला "सरोगसी' या विषयावर आधारित "मला आई व्हायचंय' हा पहिला मराठी चित्रपट फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात प्रदर्शित होत आहे. सत्य घटनेवर आधारित या चित्रपटाची निर्मिती-दिग्दर्शन ऍड. समृद्धी पोरे यांनी केले आहे. विशेष म्हणजे चित्रपटात "सरोगेट बेबी' चा अभिनय करणारा एडन बर्डले हा चार वर्षांचा मुलगा प्रत्यक्षातही "सरोगेट बेबी' आहे. वेगळ्या विषयावरील या चित्रपटाविषयी ऍड. समृद्धी पोरे यांच्याशी झालेला संवाद "समृद्धी सिनेवर्ल्ड'च्या बॅनरखाली तुम्ही स्वतःच या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या विषयावर संपूर्ण लांबीचा चित्रपट करावा असे का वाटले? ऍड. पोरे ः मी गेली अनेक वर्षे मुंबई उच्च न्यायालयात वकील म्हणून काम करते आहे. आजवर विविध प्रकारच्या केस मी हाताळल्या आहेत. मला भेटलेल्या एका सरोगसी केसवर आधारित हा चित्रपट आहे. आपण कथा-कादंबऱ्यात काल्पनिक विश्‍व अनेकदा पाहतो-वाचतो पण कधी कधी त्या कल्पितापेक्षाही वास्तव अधिक लख्ख आणि दाहक असू शकते, याचा अनुभव मी एका केसच्या निमित्ताने घेतला आणि मी अस्वस्थ झाले.
Read More »

chitragoshti
कॅटरिनाकी कविता... हमने देखी है उन आँखोकी महकती खुशबू हाथ से छू के इसे रिश्‍तों का इल्जाम न दो सिर्फ एहसास है ये रूहसे महसूस करो प्यार को प्यारही रहने दो कोई नाम न दो... इतकं नाजूक हे "प्रेम'प्रकरण असतं आणि कॅटरिना कैफला ते खूप आवडतं. तिचा अजूनही "प्रेम' या गोष्टीवर विश्‍वास आहे. "प्रेम' या शब्दाबरोबर दुःख, निराशा, भ्रमनिरास या गोष्टी जोडलेल्या असल्या तरीही त्याबद्दल ती अजिबात निराशेने बोलत नाही. ""माझा प्रेमावर विश्‍वास आहे. आयुष्यात सुखांत (हॅपी एंडिंग्ज) असतात, असे मी मानते. प्रेम ही जगातील सर्वात सुंदर भावना आहे,'' असे कॅटरिना कैफचे मत आहे. प्रीतीश नंदी यांच्या काव्यसंग्रहाच्या प्रकाशन समारंभात तिने आपल्या भावना व्यक्त केल्या. कवितेच्या पुस्तकाचं प्रकाशन त्यामुळं निर्माण झालेल्या माहौलमध्ये कॅटरिनाही रोमॅंटिक झाली, पोएटिक झाली आणि तिने आपले मन मोकळे केले. मात्र एवढेच बोलून ती थांबली नाही. ती म्हाणाली, ""आतापर्यंत कोणीही माझ्यावर प्रेमकविता लिहिली नाही. त्यामुळे मी नाराज आहे पण अजूनही वेळ गेलेली नाही.
Read More »

चित्रगोष्टी
सलमान खानचा डेब्यू? अनेक वर्षे एका क्षेत्रात असूनही दोन व्यक्ती अनेकदा एकमेकांना भेटत नाहीत. एकमेकांबरोबर काम करत नाहीत. प्रसिद्ध अभिनेता सलमान खान आणि यश चोपडा हे त्यापैकीच! एकाच क्षेत्रात असूनही त्यांनी एकत्र काम का केले नाही याची कारणे असतील पण आता मात्र ते एकत्र येण्याची शक्‍यता आहे. म्हणजे थेट एकत्र काम नाही पण यशराज बॅनरचा चित्रपट सलमान करण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. सलमानने आपला चित्रपट करावा, अशी "न्यूयॉर्क'चा दिग्दर्शक कबीर खानची खूप इच्छा आहे आणि त्याचा हा चित्रपट "यशराज बॅनर' निर्माण करत आहे. सामान्यतः या प्रॉडक्‍शनच्या चित्रपटांत प्रामुख्याने शाहरुख खानच हिरो असतो मग यावेळी सलमानला मागणी कशी? असा प्रश्‍न त्याच्या चाहत्यांच्या मनात येणं स्वाभाविक आहे. याचं मुख्य कारण "दबंग'चे यश हेच असावे कारण याआधी या चित्रपटासाठी जॉन अब्राहमचा विचार सुरू होता. "दबंग'च्या यशानंतर मात्र दिशा बदलली. आता केवळ दिग्दर्शक कबीर खानच नव्हे, तर आदित्य चोप्राही सलमानने हा चित्रपट स्वीकारावा यासाठी प्रयत्नशील आहे.
Read More »



fly