गुरुवार, 13 मई 2010
बुधवार, 12 मई 2010
How to Set up DHCP on a Local Area Network
-
Decide what range of IP addresses you would like to use. You should use a "Private IP Range", otherwise you may well have problems related to traffic to and from your network being routed incorrectly. For a simple LAN, stick with 192.168.0.100, a subnet mask of 255.255.255.0 and a pool size of 50. This will allow up to 50 machines to be set up on your network without having to change anything. -
Set the IP address of your computer to 192.168.0.2 with a subnet mask of 255.255.255.0 (an address in the same subnet as the addresses in the pool, but not an address in the pool itself!) -
Download dhcpd32 from http://tftpd32.jounin.net/ -
Unzip the file to your computer and run dhcpd32.exe -
Set the "IP pool starting address" to the address you want the first computer to use DHCP to have. (192.168.0.100 if you're not sure!) -
Set the "Size of pool" to a little more than the number of computers and devices you think you'll need on your LAN. (if in doubt, 50 is a nice number) -
Leave the "Boot File" field blank -
If you have a DNS server on your network, or one accessible to the machines on your network, enter it's IP address in the "WINS/DNS Server" box. If you don't, or don't know what it means, leave it blank. -
Set "Mask" to your subnet mask. If you don't know what that is, follow my addressing scheme and set it to 255.255.255.0 -
Leave the "Domain Name" and "Additional Option" boxes as they are. -
Press "Save". -
Your DHCP server is now set up!
- you're running Windows 98SE, ME or XP you may be able to use the built-in Windows Internet Connection Sharing which includes a DHCP server.
- Using this server along with a proxy server such as AnalogX Proxy gives you a free and flexible alternative to Windows ICS.
- If you don't know how to specify an IP address for your computer that runs the DHCP server, use on of the links here:
- Windows 2000 http://support.microsoft.com/default.aspx?scid=kb;en-us;308199&sd=tech
- 95 or 98 http://www.speed.net/support/ipchange/win98.html
- XP http://www.portforward.com/networking/static-xp.htm
- To have your machine ask for an IP address by DHCP, run "ipconfig /release" then "ipconfig /renew" for Windows 2000 and XP, or "winipcfg" in Windows 95, 98 and ME, select your network card in the dropdown box, click "release" then "renew".
क्षयाच्या जिवाणूपुढे मानवी पेशी कशा हतबल होतात?
माणसाला जेव्हा कुठलाही रोग होतो तेव्हा त्यात पेशी बाधित होत असतात. क्षयासारख्या अजूनही मोठय़ा प्रमाणात आढळणाऱ्या रोगात जीवाणू त्यांचा मार्ग कसा सुकर करतात त्या जैविक प्रक्रियेवर नवा प्रकाश टाकणारे संशोधन युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टनच्या वैज्ञानिकांनी केले आहे. क्षयाच्या जीवाणूकडून अशाप्रकारचे जैविक संदेश पाठवले जातात की, त्यामुळे या जीवाणूंशी लढणाऱ्या पेशी फितूर होऊन जीवाणूंच्या बाजूने आपली निष्ठा अर्पण करतात. श्वसन मार्गातील व इतर पृष्ठभागावर असलेल्या एपिथेलियल पेशी या खरेतर क्षयाच्या जीवाणूशी लढत असतात, पण जीवाणू त्यांना काही संदेश पाठवतात त्यामुळे या पेशी त्यांची तलवार तर म्यान करतात व या जीवाणूंना क्षयाची लक्षणे असलेल्या टय़ूबरकल्स व इतर गोलाकार गाठी तयार करण्यास मदत करू लागतात. टय़ूबरकल्समुळे क्षयाचा जीवाणू संख्येने वाढतो व इतर ठिकाणी पसरत जातो. हे संदेश रैणवीय मार्गाने पाठवले जातात. त्यामुळे काही प्रकारचे ह्रदयविकार, कर्करोग तसेच इतरही काही रोगात असे घडू शकते. जर जीवाणूंचा हा रैणवीय संदेश लढणाऱ्या पेशींपर्यंत पोहोचला नाही तर त्यातून आपली प्रतिकारशक्ती यंत्रणा अधिक सक्षम राहू शकते. परिणामी पेशीही फितूर होणार नाहीत. युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टनच्या डॉ.ललिता रामकृष्णन यांनी हे संशोधन केले आहे. त्यांच्या मते हे संदेशांचे गूढ उकलल्याने रोगाचा मार्गच बंद करता येऊ शकतो व त्यासाठी औषधेही तयार करता येतील. श्रीमती रामकृष्णन या सूक्ष्मजीवशास्त्र, वैद्यक व प्रतिकारशक्तीशास्त्राच्या सहायक प्राध्यापिका आहेत. सायन्स नियतकालिकाच्या ताज्या अंकात त्यांचे हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. सध्या टीबीवरची जी औषधे आहेत ती कालांतराने निष्प्रभ ठरत जातात त्यामुळे नवी औषधे शोधण्यासाठी त्यांचे संशोधन उपयुक्त ठरणार आहे व जागतिक आरोग्य संशोधक टीबीवरील अशा अभिनव संशोधनाच्या प्रतीक्षेत आहेत. रामकृष्णन यांच्या मते जीवाणूची घोडदौड रोखणे ही अभिनव कल्पना आहे व त्यामुळे संशोधनाची दिशाच बदलली आहे. जीवाणू कशा पद्धतीने पाय पसरतो हे कळल्याने त्याची लागण आणखी पसरू नये यावर उपाय करता येतील. सध्याच्या उपचारपद्धतींपेक्षा कमी वेळात उपचार करणे त्यामुळे शक्य होणार आहे. सध्याच्या उपचारपद्धतीत क्षयाच्या रुग्णांना झालेली जीवाणूची लागण कमी करण्यास फार वेळ लागतो. सध्या उच्च रक्तदाब, नैराश्य यासारखे रोग हे ब्लॉकर्सचा वापर करून बरे करण्याचे एक तंत्र आहे. हे ब्लॉकर्स उपचारांचा भाग म्हणून पेशींकडून पाठवले गेलेले संदेश रोखतात. क्षयासारख्या संसर्गजन्य रोगात अशाप्रकारे ब्लॉकर्स तयार करणे शक्य आहे हे आताच्या संशोधनातून स्पष्ट झाले आहे असे श्रीमती रामकृष्णन यांचे मत आहे. त्यांनी यापूर्वी झेब्राफिशमध्ये केलेल्या संशोधनात असे दिसले होते की, टीबीचे टय़ूबरकल्स जीवाणूंचे संरक्षण करतात असे जे पूर्वी सांगितले गेले होते ते खरे नाही. नोडय़ूल्स म्हणजे ग्रॅन्युलोमाज या जीवाणूंच्या वसाहती असतात व तेथेच त्यांचे उत्पादन व नंतर इतरत्र पाठवणी होते. शरीराची पहिली संरक्षक फळी असलेल्या मॅक्रोफॅगस पेशी या जीवाणूंना खाऊन टाकतात किंवा नष्ट करतात पण जेव्हा त्या नोडय़ुल्सच्या युद्धभूमीवर जातात तेव्हा टीबीचा जीवाणू त्यांच्यावर मात करतो व या पेशीच बाधित होतात. अनेकदा टीबीचा जीवाणू या मॅक्रोफेगस पेशींना मारत नाही तर त्यांच्यातच डेरा टाकून आयत्या बिळावर नागोबासारखा वाढू लागतो. नंतर मॅक्रोफेगसची प्रतिरक्षा प्रणाली कमकुवत करतो. अशा जास्तीत जास्त मॅक्रोफेगस पेशींना ग्रॅन्युलोमाच्या जाळ्यात ओढून हा जीवाणू विस्तार करीत जातो नंतर या जीवाणूग्रस्त मॅक्रोफॅगस पेशी शरीराच्या इतर भागात जातात व आणखी मॅक्रोफॅगसना त्यांच्याकडे ओढतात व नवीन टय़ूबरकल्स बनत जातात व क्षय वाढतच जातो. श्रीमती रामकृष्णन व त्यांच्या सहकाऱ्यांनी ज्या रैणवीय प्रक्रियेमुळे क्षयाचा मायकोबॅक्टेरिया शरीरात नोडय़ूल्स पसरवतो ती शोधून काढली आहे. आतापर्यंत असे वाटत होते की, जीवाणूतील ईसॅट-६ हे प्रथिन टीबीच्या शरीरातील प्रसारास कारणीभूत आहे असे मानले जात आहे. रामकृष्णन व त्यांच्या सहकाऱ्यांनी आता असे शोधून काढले आहे की, या प्रथिनामुळे एपिथेलिकल पेशी एमएमपी-९ हे विकर तयार करतात. हे विकर उतींना जोडणाऱ्या जिलटिनला तोडते. काही लोकांमध्ये एमएमपी-९ विकरामुळे क्षय किंवा इतर रोगांची बाधा होण्याची शक्यता वाढते. संसर्गजन्य नसलेल्या आरथ्रायटिस व हृदयविकार तसेच कर्करोग यातही हे विकर खलनायकाच्या भूमिकेत असते. टीबीबाधित मॅक्रोफॅगसच्या आसपास एपिथेलियल पेशींमुळे एमएमपी-९ या विकराचे प्रमाण वाढत असते असेही दिसून आले आहे. ज्या झेब्राफिश गर्भामध्ये हे एमएमपी-९ विकर काढून टाकण्यात आले होते ते नंतर टीबी संसर्गाला चांगला प्रतिकार करू शकले असे प्रयोगात दिसून आले आहे ही आशादायी बाब आहे.
क्षयरोग
एखाद्या गोष्टीचा क्षय होणे म्हणजे नाश होणे असे आपण समजतो. तसेच क्षयरोगाचा संसर्ग आपल्या शरीरातील निरनिराळय़ा अवयवांना झाल्यास त्यातील पेशींचा नाश होऊन रसग्रंथी व आवरण यांचा क्षय होतो. क्षय हा आजार संसर्गजन्य असून पूर्वी तो गुरांकडून संसर्गित होतो असे समजले जात असे. पूर्वीच्या काळी क्षय हा जीवघेणा आजार होता. त्यास राजयक्ष्मा असे संबोधिले जायचे. तसेच क्षय हा दीर्घकाळ चालणारा आजार असून फक्त फुफ्फुसाचा रोग समजला जायचा. परंतु तो इतर अवयवांनासुद्धा बाधा करू शकतो.
विश्वस्वास्थ्य संघटनेच्या माहितीनुसार जगातील एकतृतीयांश लोकांना क्षयरोगाच्या जंतूंशी सामना करावा लागतो. त्यातील आठ लाख लोकांना क्षयरोगाची बाधा होते व दोन लाख लोक क्षयरोगाने मरतात. आफ्रिकेमध्ये ३५६ प्रतिलाख लोकांना क्षयरोगाचा संसर्ग होतो. अमेरिकेमध्ये हे प्रमाण ४१ प्रतिलाख असे आहे. जगामध्ये क्षयरोगाने मरणाऱ्या माणसांमध्ये जननक्षम स्त्रिया व एड्स झालेल्या लोकांचे प्रमाण अधिक आहे. अप्रगत देशांमध्ये क्षयरोगाची बाधा होणाऱ्या लोकांचे प्रमाण भारतात सर्वात जास्त आहे. आफ्रिकेमध्ये पौगंडावस्थेतील व तरुण लोकांना क्षयरोगाची बाधा जास्त प्रमाणात होते. अमेरिकेत वृद्ध व प्रतिकारशक्ती कमी असलेल्यांना क्षयरोगाची बाधा जास्त प्रमाणात होते. २० सिगारेट्स प्रतिदिवस ओढणाऱ्या लोकांना बाधा होण्याची शक्यता दोन ते तीनपट जास्त वाढते. शाकाहारी जेवणाऱ्या मनुष्याला जर लोह, व्हिटॅमिन बी १२ व व्हिटॅमिन डी यांची कमतरता असेल तर क्षयरोग व्हायचा धोका ८.५ पटींनी वाढतो. त्यामुळे कित्येक अप्रगत राष्ट्रांमध्ये कुपोषण व प्रतिकारशक्ती कमी असलेल्या माणसांमध्ये क्षयरोगाच्या संसर्गाची वाढ दिसून येते.
फार प्राचीन काळापासून क्षयरोगाचे अस्तित्व माणसांत आढळून आले आहे. ७००० बीसी पूर्व सापडलेल्या हाडांमध्ये क्षयरोगाचे अस्तित्व दिसून आले आहे. २०००-२४०० बी.सी.मधल्या इजिप्शियन ममीजच्या मणक्यांमध्ये क्षयरोगाचा क्षय झालेला दिसतो. हिप्पोक्रेट्सने हा आजार फथीसिस (ग्रीक शब्द) नावाखाली ओळखून त्यात रक्ताची उलटी व ताप येऊन माणसे मृत्युमुखी पडतात असे नोंदविले आहे. क्षयरोग हा मनुष्याला खातो व या आजारात रक्तशोषण होते असा समज लोकांमध्ये होता. १८८२ मध्ये रॉबर्ट कॉक या शास्त्रज्ञाने क्षयरोग हा सस्तन प्राण्यांमध्ये मायकोबॅक्टेरियम टय़ुबरकल जिवाणूमुळे होतो असा शोध लावला. १८९५ मध्ये जोहन या शास्त्रज्ञाने गुरांमध्ये होणाऱ्या क्षयरोगाचे जिवाणू शोधून काढले व त्यास मायकोबॅक्टेरियम पॅराटय़ुबरकल असे नाव दिले.
क्षयरोगाचे जिवाणू बुरशींच्या तंतूसारखे असून झील नेल्सन पद्धतीने रंजनक्रिया केल्यावर ते आम्लजित असून सूक्ष्मदर्शक यंत्राखाली लाल रंगाचे दिसतात. आम्लाने यांच्या रंजक गुणांवर परिणाम होत नसल्याने त्यांना आम्लस्थिर असे म्हणतात. मायकोबॅक्टेरियम जिवाणूंच्या प्रजातीमध्ये ८० प्रकारच्या पोटजाती आढळतात. ज्यापैकी काहीच पोटजातींमुळे मनुष्यप्राणी व इतर प्राण्यांना क्षयरोग व कुष्ठरोग होतो. मायकोबॅक्टेरियम टय़ुबरक्युलॉसिस व मायकोबॅक्टेरियम अॅफ्रिकॅनममुळे मनुष्याला क्षयरोग होतो. मायकोबॅक्टेरियम बोव्हिसमुळे गुरांना क्षयरोग होतो.
क्षयरोगाच्या निदानाप्रमाणे व लक्षणांवरून त्याचे सहा प्रकारांत चिकित्साविषयक वर्गीकरण केले जाते. १) या प्रकारात व्यक्ती ही क्षयरोग्याच्या संपर्कात आलेली नसते व टय़ुबरक्युलीन स्कीन टेस्ट नकारात्मक असते. २) यामध्ये मनुष्याला क्षयाचा संपर्क झालेला असतो. परंतु संसर्ग झालेला नसतो. टय़ुबरक्युलीन परीक्षाही नकारात्मक असते. ३) यात क्षयाचा संसर्ग झालेला असून रोगाची लक्षणे नसतात, पण टय़ुबरक्युलीन परीक्षा सकारात्मक असते. तसेच चिकित्साविषयक, जिवाणूविषयक व क्ष-किरण या तपासण्या नकारात्मक असतात. ४) यामध्ये क्षयाची बाधा झालेली असून रोगाची सर्व लक्षणे दिसू लागतात. चिकित्साविषयक परीक्षा, जिवाणूसंवर्धन परीक्षा, क्षकिरण परीक्षा सकारात्मक असतात. ५) या प्रकारात क्षयाच्या बाधेची लक्षणे नसतात, परंतु क्षय संसर्गाचा इतिहास असतो. टय़ुबरक्युलीन परीक्षा सकारात्मक असते. जिवाणूविषयक परीक्षा नकारात्मक असते. क्ष-किरण तपासणीमध्ये अनियमितपणा दिसतो, परंतु क्षयाच्या बाधेचे पुरावे दिसत नाहीत. ६) यात क्षयाच्या संसर्गाची अनिश्चिती असते.
क्षयाचा संसर्ग व बाधा झालेल्या ७५ टक्के लोकांना फुफ्फुसक्षय (पलमोनरी टीबी) होतो. यामध्ये फुफ्फुसे श्वासवाहिन्या, रसग्रंथी व फुफ्फुसावरण यांना संसर्ग होऊन क्षय होतो. २५ टक्के लोकांना फुफ्फुसाशिवाय इतर अवयवांना संसर्ग होतो. मेंदूला संसर्ग झाल्यास मस्तिष्क आवरणदाह होतो. लसिकापेशींना संसर्ग झाल्यास लसिकाद्रव्य वाहून नेणाऱ्या व्यवस्थेमध्ये गाठी निर्माण होतात. त्याची सुरुवात मानेमधील गाठी निर्माण होण्यापासून होते. लहान आतडे, मूत्रपिंड व जननेंद्रियाच्या ठिकाणी क्षयाचा संसर्ग होऊ शकतो. रक्तावाटे या जिवाणूंनी प्रवेश केल्यावर हाडे व हाडांचे सांधे यांना क्षयरोग होतो. काही वेळेस फुफ्फुस व इतर अवयवांचा संसर्ग एकाच वेळी दिसून येतो. क्षय होण्याचे प्राथमिक कारण असलेल्या मायकोबॅक्टेरियम टय़ुबरक्युलॅसिस या जिवाणूंची वाढ फार धिमी असते. एका जिवाणूची वाढ होण्यास १६-२० तास लागतात. इतर जिवाणू एका तासात वाढतात. क्षयाच्या जिवाणूच्या पेशीआवरणामध्ये फॉस्फोलिपिडचे आवरण नसल्यामुळे त्याला ग्रॅम पॉझिटिव्ह जिवाणू म्हणतात. ग्रॅम सुषकरंजनक्रियेमध्ये हे जिवाणू फार कमी प्रमाणात रंजकद्रव्ये शोषून घेतात, कारण त्याच्या पेशीआवरणावर मेदाम्ले व मायकोलिक आम्लाचे आवरण असते.
क्षयबाधा झालेल्या माणसांच्या थुंकीतील जंतू हे संसर्ग पसरविण्यास कारणीभूत ठरतात. धुळीतून सुकलेल्या थुंकीतून, रुग्णाच्या खोकल्यातील थुंकीचे तसेच दूध, मांस, लोणी यांसारख्या दूषित अन्नातून क्षयाचे जंतू माणसाच्या शरीरात प्रवेश करतात. हे क्षयजंतू श्वासावाटे, रक्तामधून व रसवाहिन्यांमधून श्वासनलिकांच्या रसग्रंथीत शिरतात आणि तेथून फुफ्फुसात शिरतात.
फुफ्फुसाच्या क्षयाच्या तीन अवस्था असतात. पहिल्या अवस्थेमध्ये रुग्णाला कोरडा खोकला येतो व संध्याकाळी बारीक ज्वर असतो. अशक्तपणा येऊन भूक लागत नाही व निरुत्साह वाटतो. फुफ्फुसात रक्तसंचय झाल्यामुळे रक्तमिश्रित कफ पडतो. या आजाराच्या दुसऱ्या अवस्थेमध्ये स्पंजाप्रमाणे छिद्रयुक्त मऊ फुफ्फुसे कठीण बनतात. पंडुरोग वाढतो व कफाचे बेडके पडायला सुरुवात होते. रात्री खूप घाम येतो. तिसऱ्या अवस्थेमध्ये फुफ्फुसातील छिद्रे नाहीशी होऊन पोकळय़ा निर्माण होतात. खोकल्याचे व तापाचे प्रमाण वाढते. खोकल्यातून पिवळे बेडके पडून श्वासाला दरुगधी येते. बेडक्यातून थोडे थोडे रक्त पडू लागते. छातीतील धडधड वाढून हाडांचा सापळा होतो. या सर्व अवस्था येण्यास १ ते २ वर्षे किंवा अधिक काळ लागू शकतो. यावर उपाय न केल्यास आजार पचनसंस्थेपर्यंत पोहोचतो. छोटय़ा आतडय़ाला क्षयरोगाची बाधा झाल्यास आतील आवरणातून जिवाणूंचा प्रवेश होतो. अनेक व्रण तयार होऊन आवरणांना चुण्या पडून आतडय़ाचा परिघ कमी होऊन अडथळा निर्माण होतो. रुग्णास अपचन, उलटय़ा, पोट फुगणे इ. लक्षणे दिसू लागतात. आमाशयात ताठरपणा येऊन पोट दुखते. लसिकाग्रंथी बाधित झाल्यावर त्यांना सूज येऊन त्या वितळतात. त्यास आतडी चिकटून गोळा तयार होऊन हा गोळा पोटात फिरतो असे रुग्णास वाटते. उदरावेष्टनाच्या क्षयरोगात गाठी तयार होऊन काही वेळेस जलोदर होतो. लहान आतडय़ास क्षयरोग झाल्यास मलावरोध होतो तर मोठय़ा आतडय़ास क्षयरोग झाल्यास अतिसार होतो. हाडांच्या क्षयरोगामध्ये पूयुक्त हाडांचे व्रण तयार होतात व विकार जर मणक्यांपर्यंत पोहोचल्यास कणा वक्राकार होऊन रुग्ण सरळ उभा राहू शकत नाही.
एखाद्या मनुष्याला मायकोबॅक्टेरियम टय़ुबरक्युलॅसिस या जिवाणूंचा संसर्ग झाला आहे याचे निदान करण्यासाठी रुग्णाच्या थुंकीतील थेंब पसरण काचपट्टीवर घेऊन त्यावर झील नेल्सन रंजनक्रिया केल्यावर सूक्ष्मदर्शकाखाली आम्लजित दंडाणू लाल रंगाचे दिसतात. जर असे जिवाणू काचपट्टीवर आढळले नाहीत तर पुढे क्ष-किरण तपासणी आणि टय़ुबरक्युलीन स्कीन टेस्टमुळे चिकित्सा निदान करता येते. क्षयरोगाच्या जिवाणूंचे संवर्धन होण्यास ४ ते १२ आठवडे लागत असल्यामुळे लवकर निदान करण्यासाठी लसशास्त्रीय परीक्षा व स्कीन परीक्षेवर निर्भर राहावे लागते. जर क्षयरोग प्रतिकारशक्तीचे इंजेक्शन दिले असेल किंवा आधी कधीतरी क्षय झाला असेल तर टय़ुबरक्युलीन स्कीन टेस्टचे निदान चुकीचे येऊ शकते. सारकायडॉसिस, हॉजकिन लिम्फोमा कुपोषण या रोगावस्थेत स्कीन परीक्षा निदान चुकीचे येऊ शकते. क्षयाच्या जिवाणूंचे संवर्धन हे थुंकी, मूत्र, चैतजल यांपासून होऊ शकते. त्यासाठी द्रवरूप व घनरूप अशी दोन्ही प्रकारची माध्यमे वापरली जातात. जिवाणूसंवर्धन करण्यासाठी थुंकी किंवा कफाच्या बेडक्यापासून जिवाणूंचे समकेंद्रीकरण व इतर जिवाणूंचे दूषितीकरण नाहीसे केले जाते. या पद्धतीला पेट्रॉप्स मेथड असे संबोधिले जाते. या पद्धतीमध्ये थुंकी किंवा कफाच्या घनतेएवढे ४ टक्के सोडियम हायड्रॉक्साईड टाकून बाटली. ३६ अंश सेल्सिअसला ३० मिनिटे उबवून ते मिश्रण द्रवरूप दिसेपर्यंत हलविले जाते. सोडियम हायड्रॉक्साईडमुळे इतर जिवाणू मरतात. नंतर हे मिश्रण ३००० १स्र्े ला संकेंद्रित करून त्यात ८ टक्के हायड्रोक्लोरिक अॅसिड घालून उदासीनीकरण केले जाते. त्यातील पातळ वरचा ऊध्र्वभाग फेकून देऊन खालील संकेंद्रित भाग जिवाणू संवर्धनासाठी वापरला जातो. क्षयाचे दंडाणू हे अंडे, अॅस्पॅरॅजिन, बटाटा, लसद्रव्य मटणाचे अर्क असलेल्या माध्यमामध्येच फक्त वाढतात. बहुतेक प्रयोगशाळांमध्ये एलजे माध्यम संवर्धनासाठी वापरतात. यामध्ये साकळवलेले अंडे, विशिष्ट क्षार, ग्लिसेरॉल बटाटय़ाचे पीठ व अॅस्फरॅजिन असते. काही माध्यमांमध्ये पायरुव्हिक अॅसिड घातले जाते. तसेच मॅलॅकाईट ग्रीन हा प्रतिबंधित साधन म्हणून वापरला जातो. काही वेळेस अगार आधारित माध्यमांमध्ये विशिष्ट क्षार, मूलद्रव्ये, ओलिक अॅसिड, अल्ब्युमिन, कॅटलिज, ग्लिसेरॉल व डेक्सट्रोज घातले जाते. यास मिडलब्रुक ७ एच १० माध्यम म्हणतात. या माध्यमात जिवाणूसंवर्धन १० ते १२ दिवसांत होते. एलजे माध्यमामध्ये जिवाणूसंवर्धन व्हायला १८ ते २४ दिवस लागतात. असे हे संवर्धित मायकोबॅक्टेरियम जिवाणू ओळखण्यासाठी जीवरासायनिक परीक्षा केल्या जातात. ज्यामध्ये नियासिन परीक्षा अॅरिल सल्फेट परीक्षा कॅटॅलेज परीक्षा या अंतर्भूत होतात. नियमित परीक्षेमुळे मायकोबॅक्टेरियम टय़ुबरक्युलॉसिसचे निदान लवकर होऊ शकते. लॉवेनसन जॉन्सन (एलजे) माध्यमामध्ये वाढलेले मायकोबॅक्टेरियम टय़ुबरल्युलॉसिसचे जिवाणूंच्या वसाहती कोरडय़ा खडबडीत आणि पिवळसर पांढऱ्या दिसतात. १२ आठवडय़ांच्या गिनिपिग प्राण्याला हे जिवाणूसंवर्धन झालेले द्रवरूप टोचले तर ३ ते ४ आठवडय़ांनी प्राण्यांचे वजन घटते व टय़ुबरक्युलीन स्कीन टेस्ट सकारात्मक असते.
क्षयरोग निदानासाठी जी टय़ुबरक्युलीन स्कीन टेस्ट केली जाते, त्यामध्ये कातडीला इंजेक्शन टोचून त्याचे परिणाम ४८ ते ७२ तासांनी बधतात. १९४१ मध्ये सिबर्ट या शास्त्रज्ञाने कार्यक्षम असे क्षयप्रथीन जिवाणूसंवर्धन केलेल्या गाळून केलेल्या द्रवामध्ये ५० टक्के अमोनियम सल्फेट घालून घनरूप शुद्ध साधित वेगळे केले. हे क्षयप्रथीन आता स्कीन स्टेटसाठी वापरले जाते. या प्रथिनाचे वेगवेगळय़ा प्रकारचे औषधप्रमाण वापरतात, ज्यास टय़ुबरक्युलिन युनिट असे म्हणतात. नेहमी स्कीन टेस्टसाठी ५ टय़ुबरक्युलिन युनिट हा डोस वापरतात. वरील सर्व प्रकारांमुळे निदान झाले नाही तर पीसीआर तंत्रज्ञान वापरून निदान केले जाते. ज्यामध्ये जिवाणूंच्या डीएनएचा अभ्यास करून क्षयप्रथिनाशी निगडित इंटरफेरॉन गॅमाचा अभ्यास केला जातो.
क्षयरोगाचा समूळ नाश करण्यासाठी प्रतिजैविके द्यावी लागतात. यामध्ये रिफामसिन व आयसोनियाझिड ही औषधे नेहमी दिली जातात. क्षयाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी औषधोपचार बरेच दिवस द्यावा लागतो. अतिशय सक्रिय असणाऱ्या क्षयामध्ये अनेक प्रकारची प्रतिजैविके एकाच वेळी द्यावी लागतात. क्षयाची औषधे ही तीव्र स्वरूपाची असून त्याचा शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतो. काही वेळेस यकृतात बिघाड होऊन रुग्णास इस्पितळात ठेवावे लागते. क्षयाच्या रुग्णास औषधोपचार ठराविक काळापर्यंत न दिल्यास जिवाणू त्या औषधांना दाद देईनासे होतात व रोग बळावू शकतो. याकरिता डॉट्स नावाची औषधोपचार पद्धती १९७० मध्ये मद्रास येथे अस्तित्वात आली व आता सर्व सरकारी दवाखान्यांमध्ये ती उपलब्ध असून गोरगरीबसुद्धा त्याचा लाभ घेऊ शकतात.
आयुर्वेदामध्ये या आजारावर अनेक औषधे उपलब्ध आहेत. कोरडा खोकला व तापासाठी सुवर्णमालती रस १२५ ग्रॅम, अमृतारिष्ट १० मिली व प्रवाळपिठी २५० ग्रॅम द्यावे. थुंकीतून रक्त पडत असल्यास स्वर्णमक्षिकाभस्म ५० ग्रॅम, वासावलेह ५ ग्रॅम व प्रवाळपिष्ठी १२५ ग्रॅम द्यावे. वरील औषधे बकरीच्या दुधातून द्यावीत. तसेच द्राक्षासव, च्यवनप्राश, सीतोपलादीचूर्ण द्यावे. राजमृगांकरस, महाभृगांकरस, सुवर्णभूपती रस, जयमंगलरस इ. औषधे वैद्यांच्या सल्ल्यानुसार द्यावीत. क्षय झालेल्या रुग्णाला दूध व फळांचे रस द्यावेत. उकळून थंड केलेले पाणी व बकरीचे दूध द्यावे. मनुका, बदाम, दूध, लोणी, जव, गहू, मूगडाळ व फळे यांचा आहारात समावेश असावा. दही, ताक, पिकलेले केळे, पेरू देऊ नये. तेलकट, खारट, आंबट पदार्थ कमी खावेत. शरीराला विश्रांती देऊन मन प्रसन्न व शरीर स्वच्छ ठेवावे. थकवा येणारे काम करू नये.
असा हा क्षयरोग होऊ नये म्हणून करावयाचे उपाय दोन प्रकारे करावे लागतात. पहिल्या प्रकारात क्षयरोग झालेल्या माणसाच्या संपर्कात आलेल्या लोकांना शोधून त्यांचे क्षयरोगाच्या बाधेचे निदान करून योग्य औषधोपचार करावे लागतात. दुसऱ्या प्रकारात लहानपणीच बालकांना प्रतिक्षय लस टोचणे, दुर्दैवाने मोठय़ा माणसांसाठी अशी लस उपलब्ध नाही. बऱ्याच देशांमध्ये बॅसिलस कामेट गुवारिन (बीसीजी) ही लस लहानपणी टोचली जाते. ही लस लॉन्समधील पाश्चर संस्थेमध्ये १९०५ ते १९२१ मध्ये विकसित केली गेली. बीसीजी लस ही अमेरिकेत काही लहान मुलांना ज्यांची स्कीन टेस्ट नकारात्मक असून ते क्षयरोगाच्या संपर्कात आहेत अशांना दिली जाते. तसेच स्वास्थ्यकार्यातील कामगार जे क्षयरोग्यांच्या संपर्कात सतत येतात अशांनाच दिली जाते.
बीसीजी लसीमुळे लहान मुलांना होणाऱ्या वेगवेगळय़ा प्रकारच्या क्षयरोगापासून संरक्षण होते, परंतु मोठय़ा वयात होणाऱ्या फुफ्फुसाच्या क्षयापासून संरक्षण होईलच असे सांगता येत नाही. यामुळे क्षयरोगाच्या इतर अनेक लसी विकसित केल्या गेल्या. २००४ मध्ये अमेरिकेतील राष्ट्रीय रोगप्रवणता व सांसर्गिक रोग संस्थेमध्ये रिकॉम्बिनंट क्षयरोग लस तयार केली गेली. २००५मध्ये एक लस डीएनए टीबी नावाने विकसित होऊन त्याचे प्रयोग उंदरावर केलेले आहेत. ६ ते ७ वर्षांनी ती माणसासाठी उपलब्ध होईल. ऑक्सफर्ड विद्यापीठाने आफ्रिकेमध्ये संशोधन करून जनुकीय परिवर्तनाची पद्धत वापरून व्हॅक्सिनिया व्हायरस लस तयार केली आहे. दोन रिकॉम्बिनंट प्रथिने आणि अडेनोव्हायरस वापरून नवीन संयुग लस तयार झाली आहे. मानवावर याचे मोठय़ा प्रमाणावर प्रयोग व्हायचे आहेत. बिल आणि मेलिंडा गेट्स फाऊंडेशनने क्षयरोगाच्या लसीकरता अनुदान दिले आहे. त्यातून क्षयरोगाच्या लसीकरता चिकित्साविषयक चाचण्या चालू आहेत. अशा प्रकारे सूर्यप्रकाश असणाऱ्या जागेत राहणे व स्वच्छ, निरोगी वातावरण घरात ठेवणे हे आपल्या हातात असते, ज्यामुळे क्षयरोगाचे जंतू आपल्याकडे फिरकणारसुद्धा नाहीत. प्राणायाम केल्याने शुद्ध हवा शरीरात खेळती राहते. पौष्टिक आहार घेऊन व्यसने टाळल्यास क्षयरोगासारखा यक्षप्रश्न सहज सोडविता येईल.
विश्वस्वास्थ्य संघटनेच्या माहितीनुसार जगातील एकतृतीयांश लोकांना क्षयरोगाच्या जंतूंशी सामना करावा लागतो. त्यातील आठ लाख लोकांना क्षयरोगाची बाधा होते व दोन लाख लोक क्षयरोगाने मरतात. आफ्रिकेमध्ये ३५६ प्रतिलाख लोकांना क्षयरोगाचा संसर्ग होतो. अमेरिकेमध्ये हे प्रमाण ४१ प्रतिलाख असे आहे. जगामध्ये क्षयरोगाने मरणाऱ्या माणसांमध्ये जननक्षम स्त्रिया व एड्स झालेल्या लोकांचे प्रमाण अधिक आहे. अप्रगत देशांमध्ये क्षयरोगाची बाधा होणाऱ्या लोकांचे प्रमाण भारतात सर्वात जास्त आहे. आफ्रिकेमध्ये पौगंडावस्थेतील व तरुण लोकांना क्षयरोगाची बाधा जास्त प्रमाणात होते. अमेरिकेत वृद्ध व प्रतिकारशक्ती कमी असलेल्यांना क्षयरोगाची बाधा जास्त प्रमाणात होते. २० सिगारेट्स प्रतिदिवस ओढणाऱ्या लोकांना बाधा होण्याची शक्यता दोन ते तीनपट जास्त वाढते. शाकाहारी जेवणाऱ्या मनुष्याला जर लोह, व्हिटॅमिन बी १२ व व्हिटॅमिन डी यांची कमतरता असेल तर क्षयरोग व्हायचा धोका ८.५ पटींनी वाढतो. त्यामुळे कित्येक अप्रगत राष्ट्रांमध्ये कुपोषण व प्रतिकारशक्ती कमी असलेल्या माणसांमध्ये क्षयरोगाच्या संसर्गाची वाढ दिसून येते.
फार प्राचीन काळापासून क्षयरोगाचे अस्तित्व माणसांत आढळून आले आहे. ७००० बीसी पूर्व सापडलेल्या हाडांमध्ये क्षयरोगाचे अस्तित्व दिसून आले आहे. २०००-२४०० बी.सी.मधल्या इजिप्शियन ममीजच्या मणक्यांमध्ये क्षयरोगाचा क्षय झालेला दिसतो. हिप्पोक्रेट्सने हा आजार फथीसिस (ग्रीक शब्द) नावाखाली ओळखून त्यात रक्ताची उलटी व ताप येऊन माणसे मृत्युमुखी पडतात असे नोंदविले आहे. क्षयरोग हा मनुष्याला खातो व या आजारात रक्तशोषण होते असा समज लोकांमध्ये होता. १८८२ मध्ये रॉबर्ट कॉक या शास्त्रज्ञाने क्षयरोग हा सस्तन प्राण्यांमध्ये मायकोबॅक्टेरियम टय़ुबरकल जिवाणूमुळे होतो असा शोध लावला. १८९५ मध्ये जोहन या शास्त्रज्ञाने गुरांमध्ये होणाऱ्या क्षयरोगाचे जिवाणू शोधून काढले व त्यास मायकोबॅक्टेरियम पॅराटय़ुबरकल असे नाव दिले.
क्षयरोगाचे जिवाणू बुरशींच्या तंतूसारखे असून झील नेल्सन पद्धतीने रंजनक्रिया केल्यावर ते आम्लजित असून सूक्ष्मदर्शक यंत्राखाली लाल रंगाचे दिसतात. आम्लाने यांच्या रंजक गुणांवर परिणाम होत नसल्याने त्यांना आम्लस्थिर असे म्हणतात. मायकोबॅक्टेरियम जिवाणूंच्या प्रजातीमध्ये ८० प्रकारच्या पोटजाती आढळतात. ज्यापैकी काहीच पोटजातींमुळे मनुष्यप्राणी व इतर प्राण्यांना क्षयरोग व कुष्ठरोग होतो. मायकोबॅक्टेरियम टय़ुबरक्युलॉसिस व मायकोबॅक्टेरियम अॅफ्रिकॅनममुळे मनुष्याला क्षयरोग होतो. मायकोबॅक्टेरियम बोव्हिसमुळे गुरांना क्षयरोग होतो.
क्षयरोगाच्या निदानाप्रमाणे व लक्षणांवरून त्याचे सहा प्रकारांत चिकित्साविषयक वर्गीकरण केले जाते. १) या प्रकारात व्यक्ती ही क्षयरोग्याच्या संपर्कात आलेली नसते व टय़ुबरक्युलीन स्कीन टेस्ट नकारात्मक असते. २) यामध्ये मनुष्याला क्षयाचा संपर्क झालेला असतो. परंतु संसर्ग झालेला नसतो. टय़ुबरक्युलीन परीक्षाही नकारात्मक असते. ३) यात क्षयाचा संसर्ग झालेला असून रोगाची लक्षणे नसतात, पण टय़ुबरक्युलीन परीक्षा सकारात्मक असते. तसेच चिकित्साविषयक, जिवाणूविषयक व क्ष-किरण या तपासण्या नकारात्मक असतात. ४) यामध्ये क्षयाची बाधा झालेली असून रोगाची सर्व लक्षणे दिसू लागतात. चिकित्साविषयक परीक्षा, जिवाणूसंवर्धन परीक्षा, क्षकिरण परीक्षा सकारात्मक असतात. ५) या प्रकारात क्षयाच्या बाधेची लक्षणे नसतात, परंतु क्षय संसर्गाचा इतिहास असतो. टय़ुबरक्युलीन परीक्षा सकारात्मक असते. जिवाणूविषयक परीक्षा नकारात्मक असते. क्ष-किरण तपासणीमध्ये अनियमितपणा दिसतो, परंतु क्षयाच्या बाधेचे पुरावे दिसत नाहीत. ६) यात क्षयाच्या संसर्गाची अनिश्चिती असते.
क्षयाचा संसर्ग व बाधा झालेल्या ७५ टक्के लोकांना फुफ्फुसक्षय (पलमोनरी टीबी) होतो. यामध्ये फुफ्फुसे श्वासवाहिन्या, रसग्रंथी व फुफ्फुसावरण यांना संसर्ग होऊन क्षय होतो. २५ टक्के लोकांना फुफ्फुसाशिवाय इतर अवयवांना संसर्ग होतो. मेंदूला संसर्ग झाल्यास मस्तिष्क आवरणदाह होतो. लसिकापेशींना संसर्ग झाल्यास लसिकाद्रव्य वाहून नेणाऱ्या व्यवस्थेमध्ये गाठी निर्माण होतात. त्याची सुरुवात मानेमधील गाठी निर्माण होण्यापासून होते. लहान आतडे, मूत्रपिंड व जननेंद्रियाच्या ठिकाणी क्षयाचा संसर्ग होऊ शकतो. रक्तावाटे या जिवाणूंनी प्रवेश केल्यावर हाडे व हाडांचे सांधे यांना क्षयरोग होतो. काही वेळेस फुफ्फुस व इतर अवयवांचा संसर्ग एकाच वेळी दिसून येतो. क्षय होण्याचे प्राथमिक कारण असलेल्या मायकोबॅक्टेरियम टय़ुबरक्युलॅसिस या जिवाणूंची वाढ फार धिमी असते. एका जिवाणूची वाढ होण्यास १६-२० तास लागतात. इतर जिवाणू एका तासात वाढतात. क्षयाच्या जिवाणूच्या पेशीआवरणामध्ये फॉस्फोलिपिडचे आवरण नसल्यामुळे त्याला ग्रॅम पॉझिटिव्ह जिवाणू म्हणतात. ग्रॅम सुषकरंजनक्रियेमध्ये हे जिवाणू फार कमी प्रमाणात रंजकद्रव्ये शोषून घेतात, कारण त्याच्या पेशीआवरणावर मेदाम्ले व मायकोलिक आम्लाचे आवरण असते.
क्षयबाधा झालेल्या माणसांच्या थुंकीतील जंतू हे संसर्ग पसरविण्यास कारणीभूत ठरतात. धुळीतून सुकलेल्या थुंकीतून, रुग्णाच्या खोकल्यातील थुंकीचे तसेच दूध, मांस, लोणी यांसारख्या दूषित अन्नातून क्षयाचे जंतू माणसाच्या शरीरात प्रवेश करतात. हे क्षयजंतू श्वासावाटे, रक्तामधून व रसवाहिन्यांमधून श्वासनलिकांच्या रसग्रंथीत शिरतात आणि तेथून फुफ्फुसात शिरतात.
फुफ्फुसाच्या क्षयाच्या तीन अवस्था असतात. पहिल्या अवस्थेमध्ये रुग्णाला कोरडा खोकला येतो व संध्याकाळी बारीक ज्वर असतो. अशक्तपणा येऊन भूक लागत नाही व निरुत्साह वाटतो. फुफ्फुसात रक्तसंचय झाल्यामुळे रक्तमिश्रित कफ पडतो. या आजाराच्या दुसऱ्या अवस्थेमध्ये स्पंजाप्रमाणे छिद्रयुक्त मऊ फुफ्फुसे कठीण बनतात. पंडुरोग वाढतो व कफाचे बेडके पडायला सुरुवात होते. रात्री खूप घाम येतो. तिसऱ्या अवस्थेमध्ये फुफ्फुसातील छिद्रे नाहीशी होऊन पोकळय़ा निर्माण होतात. खोकल्याचे व तापाचे प्रमाण वाढते. खोकल्यातून पिवळे बेडके पडून श्वासाला दरुगधी येते. बेडक्यातून थोडे थोडे रक्त पडू लागते. छातीतील धडधड वाढून हाडांचा सापळा होतो. या सर्व अवस्था येण्यास १ ते २ वर्षे किंवा अधिक काळ लागू शकतो. यावर उपाय न केल्यास आजार पचनसंस्थेपर्यंत पोहोचतो. छोटय़ा आतडय़ाला क्षयरोगाची बाधा झाल्यास आतील आवरणातून जिवाणूंचा प्रवेश होतो. अनेक व्रण तयार होऊन आवरणांना चुण्या पडून आतडय़ाचा परिघ कमी होऊन अडथळा निर्माण होतो. रुग्णास अपचन, उलटय़ा, पोट फुगणे इ. लक्षणे दिसू लागतात. आमाशयात ताठरपणा येऊन पोट दुखते. लसिकाग्रंथी बाधित झाल्यावर त्यांना सूज येऊन त्या वितळतात. त्यास आतडी चिकटून गोळा तयार होऊन हा गोळा पोटात फिरतो असे रुग्णास वाटते. उदरावेष्टनाच्या क्षयरोगात गाठी तयार होऊन काही वेळेस जलोदर होतो. लहान आतडय़ास क्षयरोग झाल्यास मलावरोध होतो तर मोठय़ा आतडय़ास क्षयरोग झाल्यास अतिसार होतो. हाडांच्या क्षयरोगामध्ये पूयुक्त हाडांचे व्रण तयार होतात व विकार जर मणक्यांपर्यंत पोहोचल्यास कणा वक्राकार होऊन रुग्ण सरळ उभा राहू शकत नाही.
एखाद्या मनुष्याला मायकोबॅक्टेरियम टय़ुबरक्युलॅसिस या जिवाणूंचा संसर्ग झाला आहे याचे निदान करण्यासाठी रुग्णाच्या थुंकीतील थेंब पसरण काचपट्टीवर घेऊन त्यावर झील नेल्सन रंजनक्रिया केल्यावर सूक्ष्मदर्शकाखाली आम्लजित दंडाणू लाल रंगाचे दिसतात. जर असे जिवाणू काचपट्टीवर आढळले नाहीत तर पुढे क्ष-किरण तपासणी आणि टय़ुबरक्युलीन स्कीन टेस्टमुळे चिकित्सा निदान करता येते. क्षयरोगाच्या जिवाणूंचे संवर्धन होण्यास ४ ते १२ आठवडे लागत असल्यामुळे लवकर निदान करण्यासाठी लसशास्त्रीय परीक्षा व स्कीन परीक्षेवर निर्भर राहावे लागते. जर क्षयरोग प्रतिकारशक्तीचे इंजेक्शन दिले असेल किंवा आधी कधीतरी क्षय झाला असेल तर टय़ुबरक्युलीन स्कीन टेस्टचे निदान चुकीचे येऊ शकते. सारकायडॉसिस, हॉजकिन लिम्फोमा कुपोषण या रोगावस्थेत स्कीन परीक्षा निदान चुकीचे येऊ शकते. क्षयाच्या जिवाणूंचे संवर्धन हे थुंकी, मूत्र, चैतजल यांपासून होऊ शकते. त्यासाठी द्रवरूप व घनरूप अशी दोन्ही प्रकारची माध्यमे वापरली जातात. जिवाणूसंवर्धन करण्यासाठी थुंकी किंवा कफाच्या बेडक्यापासून जिवाणूंचे समकेंद्रीकरण व इतर जिवाणूंचे दूषितीकरण नाहीसे केले जाते. या पद्धतीला पेट्रॉप्स मेथड असे संबोधिले जाते. या पद्धतीमध्ये थुंकी किंवा कफाच्या घनतेएवढे ४ टक्के सोडियम हायड्रॉक्साईड टाकून बाटली. ३६ अंश सेल्सिअसला ३० मिनिटे उबवून ते मिश्रण द्रवरूप दिसेपर्यंत हलविले जाते. सोडियम हायड्रॉक्साईडमुळे इतर जिवाणू मरतात. नंतर हे मिश्रण ३००० १स्र्े ला संकेंद्रित करून त्यात ८ टक्के हायड्रोक्लोरिक अॅसिड घालून उदासीनीकरण केले जाते. त्यातील पातळ वरचा ऊध्र्वभाग फेकून देऊन खालील संकेंद्रित भाग जिवाणू संवर्धनासाठी वापरला जातो. क्षयाचे दंडाणू हे अंडे, अॅस्पॅरॅजिन, बटाटा, लसद्रव्य मटणाचे अर्क असलेल्या माध्यमामध्येच फक्त वाढतात. बहुतेक प्रयोगशाळांमध्ये एलजे माध्यम संवर्धनासाठी वापरतात. यामध्ये साकळवलेले अंडे, विशिष्ट क्षार, ग्लिसेरॉल बटाटय़ाचे पीठ व अॅस्फरॅजिन असते. काही माध्यमांमध्ये पायरुव्हिक अॅसिड घातले जाते. तसेच मॅलॅकाईट ग्रीन हा प्रतिबंधित साधन म्हणून वापरला जातो. काही वेळेस अगार आधारित माध्यमांमध्ये विशिष्ट क्षार, मूलद्रव्ये, ओलिक अॅसिड, अल्ब्युमिन, कॅटलिज, ग्लिसेरॉल व डेक्सट्रोज घातले जाते. यास मिडलब्रुक ७ एच १० माध्यम म्हणतात. या माध्यमात जिवाणूसंवर्धन १० ते १२ दिवसांत होते. एलजे माध्यमामध्ये जिवाणूसंवर्धन व्हायला १८ ते २४ दिवस लागतात. असे हे संवर्धित मायकोबॅक्टेरियम जिवाणू ओळखण्यासाठी जीवरासायनिक परीक्षा केल्या जातात. ज्यामध्ये नियासिन परीक्षा अॅरिल सल्फेट परीक्षा कॅटॅलेज परीक्षा या अंतर्भूत होतात. नियमित परीक्षेमुळे मायकोबॅक्टेरियम टय़ुबरक्युलॉसिसचे निदान लवकर होऊ शकते. लॉवेनसन जॉन्सन (एलजे) माध्यमामध्ये वाढलेले मायकोबॅक्टेरियम टय़ुबरल्युलॉसिसचे जिवाणूंच्या वसाहती कोरडय़ा खडबडीत आणि पिवळसर पांढऱ्या दिसतात. १२ आठवडय़ांच्या गिनिपिग प्राण्याला हे जिवाणूसंवर्धन झालेले द्रवरूप टोचले तर ३ ते ४ आठवडय़ांनी प्राण्यांचे वजन घटते व टय़ुबरक्युलीन स्कीन टेस्ट सकारात्मक असते.
क्षयरोग निदानासाठी जी टय़ुबरक्युलीन स्कीन टेस्ट केली जाते, त्यामध्ये कातडीला इंजेक्शन टोचून त्याचे परिणाम ४८ ते ७२ तासांनी बधतात. १९४१ मध्ये सिबर्ट या शास्त्रज्ञाने कार्यक्षम असे क्षयप्रथीन जिवाणूसंवर्धन केलेल्या गाळून केलेल्या द्रवामध्ये ५० टक्के अमोनियम सल्फेट घालून घनरूप शुद्ध साधित वेगळे केले. हे क्षयप्रथीन आता स्कीन स्टेटसाठी वापरले जाते. या प्रथिनाचे वेगवेगळय़ा प्रकारचे औषधप्रमाण वापरतात, ज्यास टय़ुबरक्युलिन युनिट असे म्हणतात. नेहमी स्कीन टेस्टसाठी ५ टय़ुबरक्युलिन युनिट हा डोस वापरतात. वरील सर्व प्रकारांमुळे निदान झाले नाही तर पीसीआर तंत्रज्ञान वापरून निदान केले जाते. ज्यामध्ये जिवाणूंच्या डीएनएचा अभ्यास करून क्षयप्रथिनाशी निगडित इंटरफेरॉन गॅमाचा अभ्यास केला जातो.
क्षयरोगाचा समूळ नाश करण्यासाठी प्रतिजैविके द्यावी लागतात. यामध्ये रिफामसिन व आयसोनियाझिड ही औषधे नेहमी दिली जातात. क्षयाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी औषधोपचार बरेच दिवस द्यावा लागतो. अतिशय सक्रिय असणाऱ्या क्षयामध्ये अनेक प्रकारची प्रतिजैविके एकाच वेळी द्यावी लागतात. क्षयाची औषधे ही तीव्र स्वरूपाची असून त्याचा शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतो. काही वेळेस यकृतात बिघाड होऊन रुग्णास इस्पितळात ठेवावे लागते. क्षयाच्या रुग्णास औषधोपचार ठराविक काळापर्यंत न दिल्यास जिवाणू त्या औषधांना दाद देईनासे होतात व रोग बळावू शकतो. याकरिता डॉट्स नावाची औषधोपचार पद्धती १९७० मध्ये मद्रास येथे अस्तित्वात आली व आता सर्व सरकारी दवाखान्यांमध्ये ती उपलब्ध असून गोरगरीबसुद्धा त्याचा लाभ घेऊ शकतात.
आयुर्वेदामध्ये या आजारावर अनेक औषधे उपलब्ध आहेत. कोरडा खोकला व तापासाठी सुवर्णमालती रस १२५ ग्रॅम, अमृतारिष्ट १० मिली व प्रवाळपिठी २५० ग्रॅम द्यावे. थुंकीतून रक्त पडत असल्यास स्वर्णमक्षिकाभस्म ५० ग्रॅम, वासावलेह ५ ग्रॅम व प्रवाळपिष्ठी १२५ ग्रॅम द्यावे. वरील औषधे बकरीच्या दुधातून द्यावीत. तसेच द्राक्षासव, च्यवनप्राश, सीतोपलादीचूर्ण द्यावे. राजमृगांकरस, महाभृगांकरस, सुवर्णभूपती रस, जयमंगलरस इ. औषधे वैद्यांच्या सल्ल्यानुसार द्यावीत. क्षय झालेल्या रुग्णाला दूध व फळांचे रस द्यावेत. उकळून थंड केलेले पाणी व बकरीचे दूध द्यावे. मनुका, बदाम, दूध, लोणी, जव, गहू, मूगडाळ व फळे यांचा आहारात समावेश असावा. दही, ताक, पिकलेले केळे, पेरू देऊ नये. तेलकट, खारट, आंबट पदार्थ कमी खावेत. शरीराला विश्रांती देऊन मन प्रसन्न व शरीर स्वच्छ ठेवावे. थकवा येणारे काम करू नये.
असा हा क्षयरोग होऊ नये म्हणून करावयाचे उपाय दोन प्रकारे करावे लागतात. पहिल्या प्रकारात क्षयरोग झालेल्या माणसाच्या संपर्कात आलेल्या लोकांना शोधून त्यांचे क्षयरोगाच्या बाधेचे निदान करून योग्य औषधोपचार करावे लागतात. दुसऱ्या प्रकारात लहानपणीच बालकांना प्रतिक्षय लस टोचणे, दुर्दैवाने मोठय़ा माणसांसाठी अशी लस उपलब्ध नाही. बऱ्याच देशांमध्ये बॅसिलस कामेट गुवारिन (बीसीजी) ही लस लहानपणी टोचली जाते. ही लस लॉन्समधील पाश्चर संस्थेमध्ये १९०५ ते १९२१ मध्ये विकसित केली गेली. बीसीजी लस ही अमेरिकेत काही लहान मुलांना ज्यांची स्कीन टेस्ट नकारात्मक असून ते क्षयरोगाच्या संपर्कात आहेत अशांना दिली जाते. तसेच स्वास्थ्यकार्यातील कामगार जे क्षयरोग्यांच्या संपर्कात सतत येतात अशांनाच दिली जाते.
बीसीजी लसीमुळे लहान मुलांना होणाऱ्या वेगवेगळय़ा प्रकारच्या क्षयरोगापासून संरक्षण होते, परंतु मोठय़ा वयात होणाऱ्या फुफ्फुसाच्या क्षयापासून संरक्षण होईलच असे सांगता येत नाही. यामुळे क्षयरोगाच्या इतर अनेक लसी विकसित केल्या गेल्या. २००४ मध्ये अमेरिकेतील राष्ट्रीय रोगप्रवणता व सांसर्गिक रोग संस्थेमध्ये रिकॉम्बिनंट क्षयरोग लस तयार केली गेली. २००५मध्ये एक लस डीएनए टीबी नावाने विकसित होऊन त्याचे प्रयोग उंदरावर केलेले आहेत. ६ ते ७ वर्षांनी ती माणसासाठी उपलब्ध होईल. ऑक्सफर्ड विद्यापीठाने आफ्रिकेमध्ये संशोधन करून जनुकीय परिवर्तनाची पद्धत वापरून व्हॅक्सिनिया व्हायरस लस तयार केली आहे. दोन रिकॉम्बिनंट प्रथिने आणि अडेनोव्हायरस वापरून नवीन संयुग लस तयार झाली आहे. मानवावर याचे मोठय़ा प्रमाणावर प्रयोग व्हायचे आहेत. बिल आणि मेलिंडा गेट्स फाऊंडेशनने क्षयरोगाच्या लसीकरता अनुदान दिले आहे. त्यातून क्षयरोगाच्या लसीकरता चिकित्साविषयक चाचण्या चालू आहेत. अशा प्रकारे सूर्यप्रकाश असणाऱ्या जागेत राहणे व स्वच्छ, निरोगी वातावरण घरात ठेवणे हे आपल्या हातात असते, ज्यामुळे क्षयरोगाचे जंतू आपल्याकडे फिरकणारसुद्धा नाहीत. प्राणायाम केल्याने शुद्ध हवा शरीरात खेळती राहते. पौष्टिक आहार घेऊन व्यसने टाळल्यास क्षयरोगासारखा यक्षप्रश्न सहज सोडविता येईल.
डेव्हिड कॅमेरून ब्रिटनच्या पंतप्रधानपदी
४३ वर्षीय कॅमेरून हे ब्रिटनच्या इतिहासातील सर्वांत लहान वयाचे पंतप्रधान आहेत. तसेच, त्यांच्या नियुक्तीने तब्बल १३ वर्षांनंतर मजूर पक्ष पायउतार झाले आहे.
डेव्हिड कॅमेरून यांच्या रूपाने ब्रिटनला नवे पंतप्रधान मिळाले असून त्यांच्या नेतृत्वाखाली हुजूर पक्षाचे आघाडी सरकार स्थापन होत आहे. तर, लिबरल डेमॉक्रेटिक नेते निक क्लेन यांची उपपंतप्रधानपदी नियुक्ती झाली आहे.
सलग पंधरा वर्षांच्या कार्यकाळामध्ये, इराकमधील सैनिकी कारवाई, ढासळलेली अर्थव्यवस्था आणि वाढते परकी स्थलांतर यांमुळे मजूर पक्षाविरोधात असंतोष होता. संसदेच्या 649 जागांसाठी चुरशीने मतदान झाले. रात्रीपर्यंत जाहीर झालेल्या 621 जागांपैकी हुजूर पक्षाला 291, तर मजूर पक्षाला 251 जागा मिळाल्या. सर्वांचे लक्ष असणाऱ्या निक क्लेग यांच्या लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाला 52 जागाच मिळाल्या. या पक्षाला 100 पेक्षा अधिक जागा मिळतील, असा अंदाज होता.
मंगलवार, 11 मई 2010
First Look of Lalbaug Parel
In a first of its kind event in the Marathi cinema, DAR Motion Pictures, the filmed entertainment division of DAR Media Private Limited, in association with acclaimed actor – director Mahesh Manjrekar, symbolically unveiled the first look of their maiden Marathi production ‘Lalbaug Parel’ in the heart of Mumbai.
This film has been shot simultaneously in Hindi and Marathi with two separate negatives, and is slated to release on a 9th April 2010. The Hindi version of the film is titled ‘City of Gold – Mumbai 1982: Ek Ankahi Kahani’.
Overall a nice movie.seriously but this one from Mahesh Manjrekar i just saw it at Adlabs last night coz my frnds are marathi so they insisted that i come along to see it....trust me it was amazing experience...i mean this Marathi Movie is 10000 times better thatn any Motherfucking Rajnikant movie maniacs....SO even if Bollywood Hindi movies do not get Oscar...Marathi Movie will certainly get an Oscar very Soon....
Jai Maharashtra...
The movie does not show real story of strike affected mill workers, thousands of families suffered due to arrogant decisions of leaders and mill owners. Both were insisting in power game. There is a play called AAMACHYA HYA GHARAT, which shows reality at macro level. Mill owners earned in hundred of crores, workers got nothing. In fact in any mill, role of worker is major, which is not shown in this movie. Mahesh Manjrekar should create sequel of this movie
This film has been shot simultaneously in Hindi and Marathi with two separate negatives, and is slated to release on a 9th April 2010. The Hindi version of the film is titled ‘City of Gold – Mumbai 1982: Ek Ankahi Kahani’.
Overall a nice movie.seriously but this one from Mahesh Manjrekar i just saw it at Adlabs last night coz my frnds are marathi so they insisted that i come along to see it....trust me it was amazing experience...i mean this Marathi Movie is 10000 times better thatn any Motherfucking Rajnikant movie maniacs....SO even if Bollywood Hindi movies do not get Oscar...Marathi Movie will certainly get an Oscar very Soon....
Jai Maharashtra...
The movie does not show real story of strike affected mill workers, thousands of families suffered due to arrogant decisions of leaders and mill owners. Both were insisting in power game. There is a play called AAMACHYA HYA GHARAT, which shows reality at macro level. Mill owners earned in hundred of crores, workers got nothing. In fact in any mill, role of worker is major, which is not shown in this movie. Mahesh Manjrekar should create sequel of this movie
Farmville adobe flash player not working [Solved]
Farmville wont work on facebook and I downloaded the flash player
Problem in playing Farmville on facebook - Technology & Internet
When using firefox if you've set firefox to reopen with the last tabs you were using the computer will pop right back up to where it was. Here is the link to the flash beta. I know it isn't a fix but maybe it will hold us until adobe gets their crap together. HTML5 for the win.
This is just some info I came across reading about Windows7 and perhaps it will be helpful for those of you that use it.
http://www.microsoft.com/windows/windows-7/features/64-bit-support.aspx It explains the difference between a 32bit and 64bit and the
FAQ section is informative.
This is another link that discusses it all.
http://social.answers.microsoft.com/Forums/en-US/vistainstall/thread/a4b34f56-61 3d-450a-b974-c97467dcd685/
The discussion covers Flash Player installation and problems also.
FAQ section is informative.
Who is know about farmville cheat? please queckly answer?
What are some FarmVille cheats?
Farmville Cheats For Facebook?
How can i cheat on farmville game on facebook ?
Can somebody tell me some farmville cheats?
Can you hack Farmville with Cheat Engine 5.5?
Farmville Cheat Book?
Are there and good working farmville cheats that actually work ...
Any facebook farmville cheats that work!?
Does anyone know any cheats for farmville?
Does anyone know any farmville cheats?
Wow - I am amazed at all the trouble people are having with flashplayer and windows 7. I uninstalled flashplayer, installed flashplayer beta with the debugger and have never had any problems. Farmville is beta and needs the beta version of flashplayer.
How can I get more neighbors on Farmville? -
I really need more FRIENDS and NEIGHBORS on facebook and neighbors on ... When I need farmville friends I went to the fv fan page and added strangers as ...
Farmville special delivery boxes? -
– hey i am trying to build some animal buildings in …
I have a question about farmville? -
So I'm working on a pc for a customer who is having issues with farmville. ... tell your customer stop playing farmvile because it is a waste of money and time. ...
Lighthouse Cove in farmville? -
Top : Yes, it opened to everyone for free on the th. There were, apparently, special quests that were available only to those that paid the FVC to open ...
Farmville Mystery Game Support Please? -
Video & Online Games
Other people in the household that play Farmville have received a free mystery ... that game is gay, thanks for the ...
Best internet browser for playing games? Farmville.? - Yahoo!
au.Video & Online Games
I play farmville..... (Yeah yeah i know... either the most loved or the most hated ... Google chrome hands down! ... Switch to chrome and don't download any ...
HOMEPAGEDOESN`T APPEAR ON FARMVILLE? -
Video & Online Games
a hacker did it. ...
How to block farmville? -
Jun
Top : If you want to keep up with friends on Facebook but want to block "Farmville," a few simple clicks will clear up your news feed. "Farmville" requires that ...
Why is farmville doing this? -
Words & Wordplay
Recently I added a neighbor for farmville on faceb…
Would playing farmville be considered streaming? -
Would playing farmville be considered streaming? ... Sometimes none of the get it just right. If so, pick "No Best ". Voters DO NOT get any points ...
अन्न पदार्थ आणि त्याचे पोषक मुल्य
केळी – आवडते व परवडणारे फळ
केळी हे हजारो वर्षापासुनचे सर्वकाळातील फळ आहे. त्यात फार पोषक गुण असतात. सर्वांना परवडेल असे हे फळ असून ते भरपूर प्रमाणात मिळते. केळ्याच्या सर्व जातीत त्यांचे स्वतःचे गुणधर्म आहेत. केळ्यामूळे ताकद मिळते आणि त्यात मोठ्या प्रमाणावर फायबर असतात. त्यात नैसर्गिक साखरही असते जशी सुक्रोज, फ्रुक्ट्रोज आणि ग्लुकोज.
केळयांमूळे बरेच रोग बरे होण्यास मदत होते.
* ऊदासीनता : केळ्यामध्ये एकप्रकारचे प्रोटीन असते त्याचे सेरोटोनीन मध्ये रुपांतर होते, ज्यामूळे खाणारे खुश व शांत होतात.
* पाळीच्या आधीची लक्षणे (पी.एम.एस.): केळ्यात विटामिन बी ६ असते जे रक्तातील ग्लुकोजची पातळी राखते, ज्याने स्वभाव ऊत्साही राहतो.
* अशक्तपणा : जास्त प्रमाणात लोह असल्याने, केळ्यामुळे रक्तातील हिमोग्लोबिन चे प्रमाण वाढते व अशक्तपणा घालविण्यास मदत मिळते.
* रक्तदाब : केळ्यात मोठ्या प्रमाणात पोटँशियम असते व कमी साखर, ज्यांमूळे रक्तदाबासाठी ते अत्यंत ऊपयूक्त आहे.
* मेंदुची क्षमता वाढविण्यासाठी : संशोधनात असे सिद्ध झाले आहे की पोटँशियम असलेल्या फळांनी मेंदुचे बळ वाढविण्यास मदत होते.
* जुलाब : केळ्यात फायबरचे देखील प्रमाण फार असते, त्यामूळे पचनाची रोजची सवय परत आणायला मदत होते, व जुलाब थांबतात.
* जळजळ : केळ्याचा नैसगिक पाचक द्रव्यांनी शरीरावर परिणाम होतो, ज्यामूळे जळजळ शमते.
* अल्सर: केळे हे पाचक अन्न म्हणून वापरले जाते, जे त्याच्या मऊपणामूळे आतड्यातील विकार दुर करते. जास्त जळजळ शमवून ते आतड्याचा पापूद्रा बनते व आतड्याचे त्रास कमी करते.
* स्ट्रोक : केळे जेवणात रोज खाणा-यांना, स्ट्रोकने येणा-या मृत्यूचे प्रमाण ४०% ने कमी होते.
तृण धान्य
तृण धान्य ही कमी चरबी व मीठाची असतात; त्यात भरपूर प्रमाणात लोह असते. त्याच्या कँलशियमच्या मोठ्या प्रमाणामूळेच, ते हदयासाठी, हाडांसाठी व नखांसाठी फार चांगले आहे.
* त्यात मिसळलेले फायबरचे प्रमाण पण जास्त असते. एका खाण्यात( अर्धा कप,शिजविलेले) ४ ग्रँम घट्ट विरघळणारे फायबर (बीटा ग्लुकँन) असते. ह्या फायबर मूळे रक्तातील एल.डी.एल काँलेस्ट्राँलचे प्रमाण ज्याला वाईट काँलेस्ट्राँल म्हणतात ते कमी होते.
* तृण धान्य जास्तीचे फँट शोषून घेते आणि ते संडास वाटे बाहेर फेकते. त्यात जास्त प्रमाणात फायबर असल्याने ते जुलाबाचा त्रास आणि पचना संबंधीचे त्रास देखील कमी करते.
* तृण धान्य जास्त प्रमाणात घेतल्यास शरिरातील साखरेचे प्रमाण कमी करता येते व साखरेची पातळी राखता येते.
* तृण धान्याचा ऊपयोग मेंदूच्या विकारावर देखील करता येतो.
* तृण धान्याचा ऊपयोग गर्भाचे रोग आणि गर्भपिशवीच्या रोगातही आहे खास जेव्हा पाळी जाते तेव्हा याचा चांगला ऊपयोग होतो.
* तृण धान्यात काही खास फॅटीअँसीड आणि रोगप्रतीबंधक गुण आणि विटामिन ई आहेत ज्यामूळे पेशी निकामी होण्याचे प्रमाण कमी होते आणि कँसरचे प्रमाणही कमी होते.
केळी हे हजारो वर्षापासुनचे सर्वकाळातील फळ आहे. त्यात फार पोषक गुण असतात. सर्वांना परवडेल असे हे फळ असून ते भरपूर प्रमाणात मिळते. केळ्याच्या सर्व जातीत त्यांचे स्वतःचे गुणधर्म आहेत. केळ्यामूळे ताकद मिळते आणि त्यात मोठ्या प्रमाणावर फायबर असतात. त्यात नैसर्गिक साखरही असते जशी सुक्रोज, फ्रुक्ट्रोज आणि ग्लुकोज.
केळयांमूळे बरेच रोग बरे होण्यास मदत होते.
* ऊदासीनता : केळ्यामध्ये एकप्रकारचे प्रोटीन असते त्याचे सेरोटोनीन मध्ये रुपांतर होते, ज्यामूळे खाणारे खुश व शांत होतात.
* पाळीच्या आधीची लक्षणे (पी.एम.एस.): केळ्यात विटामिन बी ६ असते जे रक्तातील ग्लुकोजची पातळी राखते, ज्याने स्वभाव ऊत्साही राहतो.
* अशक्तपणा : जास्त प्रमाणात लोह असल्याने, केळ्यामुळे रक्तातील हिमोग्लोबिन चे प्रमाण वाढते व अशक्तपणा घालविण्यास मदत मिळते.
* रक्तदाब : केळ्यात मोठ्या प्रमाणात पोटँशियम असते व कमी साखर, ज्यांमूळे रक्तदाबासाठी ते अत्यंत ऊपयूक्त आहे.
* मेंदुची क्षमता वाढविण्यासाठी : संशोधनात असे सिद्ध झाले आहे की पोटँशियम असलेल्या फळांनी मेंदुचे बळ वाढविण्यास मदत होते.
* जुलाब : केळ्यात फायबरचे देखील प्रमाण फार असते, त्यामूळे पचनाची रोजची सवय परत आणायला मदत होते, व जुलाब थांबतात.
* जळजळ : केळ्याचा नैसगिक पाचक द्रव्यांनी शरीरावर परिणाम होतो, ज्यामूळे जळजळ शमते.
* अल्सर: केळे हे पाचक अन्न म्हणून वापरले जाते, जे त्याच्या मऊपणामूळे आतड्यातील विकार दुर करते. जास्त जळजळ शमवून ते आतड्याचा पापूद्रा बनते व आतड्याचे त्रास कमी करते.
* स्ट्रोक : केळे जेवणात रोज खाणा-यांना, स्ट्रोकने येणा-या मृत्यूचे प्रमाण ४०% ने कमी होते.
तृण धान्य
तृण धान्य ही कमी चरबी व मीठाची असतात; त्यात भरपूर प्रमाणात लोह असते. त्याच्या कँलशियमच्या मोठ्या प्रमाणामूळेच, ते हदयासाठी, हाडांसाठी व नखांसाठी फार चांगले आहे.
* त्यात मिसळलेले फायबरचे प्रमाण पण जास्त असते. एका खाण्यात( अर्धा कप,शिजविलेले) ४ ग्रँम घट्ट विरघळणारे फायबर (बीटा ग्लुकँन) असते. ह्या फायबर मूळे रक्तातील एल.डी.एल काँलेस्ट्राँलचे प्रमाण ज्याला वाईट काँलेस्ट्राँल म्हणतात ते कमी होते.
* तृण धान्य जास्तीचे फँट शोषून घेते आणि ते संडास वाटे बाहेर फेकते. त्यात जास्त प्रमाणात फायबर असल्याने ते जुलाबाचा त्रास आणि पचना संबंधीचे त्रास देखील कमी करते.
* तृण धान्य जास्त प्रमाणात घेतल्यास शरिरातील साखरेचे प्रमाण कमी करता येते व साखरेची पातळी राखता येते.
* तृण धान्याचा ऊपयोग मेंदूच्या विकारावर देखील करता येतो.
* तृण धान्याचा ऊपयोग गर्भाचे रोग आणि गर्भपिशवीच्या रोगातही आहे खास जेव्हा पाळी जाते तेव्हा याचा चांगला ऊपयोग होतो.
* तृण धान्यात काही खास फॅटीअँसीड आणि रोगप्रतीबंधक गुण आणि विटामिन ई आहेत ज्यामूळे पेशी निकामी होण्याचे प्रमाण कमी होते आणि कँसरचे प्रमाणही कमी होते.
सोमवार, 10 मई 2010
व्यक्तिगत स्वच्छता
आपण खात असलेलं अन्न, आपण ज्याप्रकारे आपलं शरीर स्वच्छ ठेवतो, शारीरिक व्यायाम आणि सुरक्षित लैंगिक संबंध, हे सर्व शरीराचं आरोग्य उत्तम राखण्यात फार मोठी भूमिका बजावतात. आपल्या खेड्यांमधे अनेक रोग हे शारीरिक स्वच्छता न पाळल्यामुळं निर्माण होतात. परजीवी जंतू, कृमी, खरुज, फोड, दात किडणे, अतिसार आणि हगवण हे विकार व्यक्तिगत स्वच्छता न पाळल्यानं होतात. स्वच्छतेचं पालन केल्यानं हे सर्व रोग टाळता येऊ शकतात.
डोक्याची स्वच्छता
आठवड्यातून एकदा किंवा दोनवेळा शाम्पू किंवा अन्य एखादा घटक वापरुन (शिकाकाई) डोक्यावरुन अंघोळ करणे
डोळे, कान आणि नाक स्वच्छ करणे 1. दररोज स्वच्छ पाण्याने आपले डोळे धुवावेत 2. कानांमधे मळामुळं हवेचा मार्ग अडतो. त्यामुळं वेदना होतात. त्यामुळं आठवड्यातून एकदा कापसाच्या स्वच्छ बोळ्यानं कान साफ करावेत 3. नाकातील स्त्राव वाळून तो कडक होतो ज्यामुळं नाक बंद होतं. त्यामुळं आवश्यक तेव्हा नाक स्वच्छ करावे. मुलांना जेव्हा थंडी वाजून नाक वाहायला लागतं तेव्हा त्यांचं नाक मऊ कपड्यानं स्वच्छ करावे.
डोळे, कान आणि नाक स्वच्छ करणे
1. दररोज स्वच्छ पाण्याने आपले डोळे धुवावेत
2. कानांमधे मळामुळं हवेचा मार्ग अडतो. त्यामुळं वेदना होतात. त्यामुळं आठवड्यातून एकदा कापसाच्या स्वच्छ बोळ्यानं कान साफ करावेत
3. नाकातील स्त्राव वाळून तो कडक होतो ज्यामुळं नाक बंद होतं. त्यामुळं आवश्यक तेव्हा नाक स्वच्छ करावे. मुलांना जेव्हा थंडी वाजून नाक वाहायला लागतं तेव्हा त्यांचं नाक मऊ कपड्यानं स्वच्छ करावे.
त्वचेची निगा
1. त्वचा ही संपूर्ण शरीराला आवरण देते, शरीरातील अवयवांचे रक्षण करते आणि शरीराचं तापमान राखण्यात मदत करते.
2. त्वचा ही घामाव्दारे शरीरातील घाण बाहेर काढून टाकण्यात मदत करते. एखाद्या खराब त्वचेत, घामाच्या ग्रंथी बंद होतात आणि परिणामी फोड, चट्टे आणि मुरुमं तयार होतात.
3. आपली त्वचा स्वच्छ राखण्यासाठी दररोज साबण आणि स्वच्छ पाणी वापरुन अंघोळ करा.
तोंडाची स्वच्छता
* दात घासण्यासाठी दातांची मऊ पावडर आणि पेस्ट चांगली असते. दिवसातून दोनवेळा दात ब्रशने घासा – सकाळी, बिछान्यातून उठल्यानंतर लगेचच आणि रात्री झोपी जाण्यापूर्वी. कोळशाची पावडर, मीठ, खरखरीत दाताची पावडर, इत्यादी घासण्यासाठी वापरल्यानं दातांच्या बाह्य आवरणावर चरे पडतात.
* कोणताही खाद्य पदार्थ खाल्ल्यानंतर स्वच्छ पाण्यानं चुळा भरुन टाका. त्यामुळं अन्नकण दातांच्या फटीमधे अडकून बसत नाहीत, अन्यथा तोंडाला दुर्गंधी येते, हिरड्या खराब होतात आणि दात किडायला लागतात.
* पोषणयुक्त आहार घ्या. मिठाई, चॉकोलेट्स, आईसक्रीम आणि केक कमी प्रमाणात खावे.
* आपल्याला दात किडण्याची लक्षणं आढळून आल्यास तत्काळ दंतवैद्यांचा सल्ला घ्या.
* दांत काढण्यामुळं डोळ्यांचं कुठल्याही प्रकारे नुकसान होत नाही.
त्वचेची निगा
1. त्वचा ही संपूर्ण शरीराला आवरण देते, शरीरातील अवयवांचे रक्षण करते आणि शरीराचं तापमान राखण्यात मदत करते.
2. त्वचा ही घामाव्दारे शरीरातील घाण बाहेर काढून टाकण्यात मदत करते. एखाद्या खराब त्वचेत, घामाच्या ग्रंथी बंद होतात आणि परिणामी फोड, चट्टे आणि मुरुमं तयार होतात.
3. आपली त्वचा स्वच्छ राखण्यासाठी दररोज साबण आणि स्वच्छ पाणी वापरुन अंघोळ करा.
हातांची स्वच्छता
1. आपण आपल्या हातांनी अन्न खाणे, शौचानंतर धुणे, नाक स्वच्छ करणे, शेण गोळा करणे यांसारखी सर्व कामं करतो. ती करत असताना, अनेक रोगकारक जंतू नखांच्या फटीत आणि त्वचेवर राहतात. प्रत्येक काम केल्यानंतर आणि विशषतः स्वयंपाक करण्यापूर्वी आणि जेवण घेण्यापूर्वी साबणाने हात धुतल्यानं अनेक रोग टाळण्यात मदत होते.
2. आपली नखे नियमितपणे कापावीत.
3. मुलं चिखलामधे खेळतात. जेवण्यापूर्वी त्यांना हात धुण्याची सवय शिकवा.
शौच आणि मूत्र विसर्जनाची स्वच्छता
शौच आणि मूत्र विसर्जनानंतर, संबंधित अवयव स्वच्छ पाण्यानं मागून-पुढून धुवावेत आणि ते नेहमी स्वच्छ ठेवावेत. आपले हात साबणाने धुण्यास विसरु नका.
संडास, नहाणीघर आणि आसपासचा परिसर स्वच्छ ठेवा. उघड्यावर शौचास बसू नये.
अन्न शिजविताना घ्यावयाची काळजी
अन्न शिजविताना घेतलेली थोडीशी काळजी कुटूंबाला अन्नातून होणा-या विषबाधेपासून, आजारांपासून दूर ठेऊ शकते.
* अन्न ज्या ठिकाणी शिजविले जाते तो भाग व अन्न तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी भांडीे स्वच्छ असावीत.
* शीळे किंवा दुषित अन्न खाणे टाळावे.
* जेवायला बसण्यापूर्वी व जेवण वाढायला घेण्यापूर्वी हात स्वच्छ धुवावेत.
* भाज्या वापरण्यापूर्वी स्वच्छ धुवाव्यात.
* अन्न योग्य पद्धतीने साठवून ठेवावे.
* तयार खाद्यपदार्थ खरेदी करताना त्यांच्या वेष्टणावरील वापरण्याची मुदत तपासावी व मुदत संपली नसेल तरच तो पदार्थ खरेदी करावा.
* स्वयंपाकघरातील कचर-याची योग्य विल्हेवाट लावावी.
औषधोपचार करताना घ्यावयाची काळजी
* जखमांवर नियमीत योग्य मलमपट्टी करावी.
* औषधे खरेदी करताना त्यांची मुदत तपासावी, मुदतबाह्य औषधे खरेदी करू नयेत.
* नको असलेल्या औषधांची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावावी.
* डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेऊ नयेत.
डोक्याची स्वच्छता
आठवड्यातून एकदा किंवा दोनवेळा शाम्पू किंवा अन्य एखादा घटक वापरुन (शिकाकाई) डोक्यावरुन अंघोळ करणे
डोळे, कान आणि नाक स्वच्छ करणे 1. दररोज स्वच्छ पाण्याने आपले डोळे धुवावेत 2. कानांमधे मळामुळं हवेचा मार्ग अडतो. त्यामुळं वेदना होतात. त्यामुळं आठवड्यातून एकदा कापसाच्या स्वच्छ बोळ्यानं कान साफ करावेत 3. नाकातील स्त्राव वाळून तो कडक होतो ज्यामुळं नाक बंद होतं. त्यामुळं आवश्यक तेव्हा नाक स्वच्छ करावे. मुलांना जेव्हा थंडी वाजून नाक वाहायला लागतं तेव्हा त्यांचं नाक मऊ कपड्यानं स्वच्छ करावे.
डोळे, कान आणि नाक स्वच्छ करणे
1. दररोज स्वच्छ पाण्याने आपले डोळे धुवावेत
2. कानांमधे मळामुळं हवेचा मार्ग अडतो. त्यामुळं वेदना होतात. त्यामुळं आठवड्यातून एकदा कापसाच्या स्वच्छ बोळ्यानं कान साफ करावेत
3. नाकातील स्त्राव वाळून तो कडक होतो ज्यामुळं नाक बंद होतं. त्यामुळं आवश्यक तेव्हा नाक स्वच्छ करावे. मुलांना जेव्हा थंडी वाजून नाक वाहायला लागतं तेव्हा त्यांचं नाक मऊ कपड्यानं स्वच्छ करावे.
त्वचेची निगा
1. त्वचा ही संपूर्ण शरीराला आवरण देते, शरीरातील अवयवांचे रक्षण करते आणि शरीराचं तापमान राखण्यात मदत करते.
2. त्वचा ही घामाव्दारे शरीरातील घाण बाहेर काढून टाकण्यात मदत करते. एखाद्या खराब त्वचेत, घामाच्या ग्रंथी बंद होतात आणि परिणामी फोड, चट्टे आणि मुरुमं तयार होतात.
3. आपली त्वचा स्वच्छ राखण्यासाठी दररोज साबण आणि स्वच्छ पाणी वापरुन अंघोळ करा.
तोंडाची स्वच्छता
* दात घासण्यासाठी दातांची मऊ पावडर आणि पेस्ट चांगली असते. दिवसातून दोनवेळा दात ब्रशने घासा – सकाळी, बिछान्यातून उठल्यानंतर लगेचच आणि रात्री झोपी जाण्यापूर्वी. कोळशाची पावडर, मीठ, खरखरीत दाताची पावडर, इत्यादी घासण्यासाठी वापरल्यानं दातांच्या बाह्य आवरणावर चरे पडतात.
* कोणताही खाद्य पदार्थ खाल्ल्यानंतर स्वच्छ पाण्यानं चुळा भरुन टाका. त्यामुळं अन्नकण दातांच्या फटीमधे अडकून बसत नाहीत, अन्यथा तोंडाला दुर्गंधी येते, हिरड्या खराब होतात आणि दात किडायला लागतात.
* पोषणयुक्त आहार घ्या. मिठाई, चॉकोलेट्स, आईसक्रीम आणि केक कमी प्रमाणात खावे.
* आपल्याला दात किडण्याची लक्षणं आढळून आल्यास तत्काळ दंतवैद्यांचा सल्ला घ्या.
* दांत काढण्यामुळं डोळ्यांचं कुठल्याही प्रकारे नुकसान होत नाही.
त्वचेची निगा
1. त्वचा ही संपूर्ण शरीराला आवरण देते, शरीरातील अवयवांचे रक्षण करते आणि शरीराचं तापमान राखण्यात मदत करते.
2. त्वचा ही घामाव्दारे शरीरातील घाण बाहेर काढून टाकण्यात मदत करते. एखाद्या खराब त्वचेत, घामाच्या ग्रंथी बंद होतात आणि परिणामी फोड, चट्टे आणि मुरुमं तयार होतात.
3. आपली त्वचा स्वच्छ राखण्यासाठी दररोज साबण आणि स्वच्छ पाणी वापरुन अंघोळ करा.
हातांची स्वच्छता
1. आपण आपल्या हातांनी अन्न खाणे, शौचानंतर धुणे, नाक स्वच्छ करणे, शेण गोळा करणे यांसारखी सर्व कामं करतो. ती करत असताना, अनेक रोगकारक जंतू नखांच्या फटीत आणि त्वचेवर राहतात. प्रत्येक काम केल्यानंतर आणि विशषतः स्वयंपाक करण्यापूर्वी आणि जेवण घेण्यापूर्वी साबणाने हात धुतल्यानं अनेक रोग टाळण्यात मदत होते.
2. आपली नखे नियमितपणे कापावीत.
3. मुलं चिखलामधे खेळतात. जेवण्यापूर्वी त्यांना हात धुण्याची सवय शिकवा.
शौच आणि मूत्र विसर्जनाची स्वच्छता
शौच आणि मूत्र विसर्जनानंतर, संबंधित अवयव स्वच्छ पाण्यानं मागून-पुढून धुवावेत आणि ते नेहमी स्वच्छ ठेवावेत. आपले हात साबणाने धुण्यास विसरु नका.
संडास, नहाणीघर आणि आसपासचा परिसर स्वच्छ ठेवा. उघड्यावर शौचास बसू नये.
अन्न शिजविताना घ्यावयाची काळजी
अन्न शिजविताना घेतलेली थोडीशी काळजी कुटूंबाला अन्नातून होणा-या विषबाधेपासून, आजारांपासून दूर ठेऊ शकते.
* अन्न ज्या ठिकाणी शिजविले जाते तो भाग व अन्न तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी भांडीे स्वच्छ असावीत.
* शीळे किंवा दुषित अन्न खाणे टाळावे.
* जेवायला बसण्यापूर्वी व जेवण वाढायला घेण्यापूर्वी हात स्वच्छ धुवावेत.
* भाज्या वापरण्यापूर्वी स्वच्छ धुवाव्यात.
* अन्न योग्य पद्धतीने साठवून ठेवावे.
* तयार खाद्यपदार्थ खरेदी करताना त्यांच्या वेष्टणावरील वापरण्याची मुदत तपासावी व मुदत संपली नसेल तरच तो पदार्थ खरेदी करावा.
* स्वयंपाकघरातील कचर-याची योग्य विल्हेवाट लावावी.
औषधोपचार करताना घ्यावयाची काळजी
* जखमांवर नियमीत योग्य मलमपट्टी करावी.
* औषधे खरेदी करताना त्यांची मुदत तपासावी, मुदतबाह्य औषधे खरेदी करू नयेत.
* नको असलेल्या औषधांची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावावी.
* डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेऊ नयेत.
पक्षाघात (स्ट्रोक)
बहुतेक वेळा मेंदूला रक्तपुरवठा करणार्या एखाद्या धमनीमध्ये अडथळा निर्माण झाल्यामुळे पक्षाघात होतो. यामुळे मेंदुच्या त्या भागाला हानी पोहोचते व तुमच्या शरीरातील मेंदुच्या त्या भागाद्वारे नियंत्रित केला जाणारा भाग निकामी होवू शकतो. उदा, तुमचा एखादा हात किंवा पाय किंवा वाचा निकामी होवू शकते. हे नुकसान तात्पुरते किंवा कायम स्वरूपाचेही ठरू शकते, आंशिक किंवा पूर्ण देखील असू शकते. लक्षणे आढळताच तुम्हांला पूर्णपणे औषधोपचार मिळाल्यास मेंदुच्या त्या भागाला पुन्हा रक्तपुरवठा चालू होवू शकतो असे डॉक्टरांचे म्हणणे आहे, ज्यामुळे जास्त नुकसान होत नाही.
|
|
|
पक्षाघात टाळण्यासाठी नियमित वैद्यकीय तपासणी करणे आवश्यक आहे. ऍस्पिरिनचे लहान डोस तुमचा पक्षाघाताबाबतचा धोका कमी करू शकतात का याबाबत तुमच्या डॉक्टरला विचारा. ऍस्पिरिन तुमच्या रक्तामध्ये गाठी पडू देत नाही आणि यामुळे तुमच्या धमन्यांमध्ये अडथळा निर्माण होत नाही.
कंपवात (अलझायमर्स रोग)
कंपवात रोग ही मेंदूची एक विकृती असून तिचे नांव हा रोग ज्यांनी पहिल्यांदा विशद केला त्या अलॉईस अलझायमर यांच्या नांवे ठेवण्यात आले आहे.
मेंदूमधे 100 अब्ज चेतापेशी (न्यूरॉन्स) असतात. प्रत्येक चेतापेशी इतर अनेक पेशींसोबत संवाद साधून जाळी बनवतात. चेतापेशींच्या या जाळ्यांची विशेष कार्य असतात. त्यापैकी काही विचारात, शिकण्यात आणि लक्षात ठेवण्यात गुंतलेली असतात. इतर आपल्याला पाहण्यास, ऐकण्यास आणि गंध घेण्यास मदत करतात. आणखी इतर आपल्या स्नायूंना हालचाल करण्यास सांगतात.
हे काम करण्यासाठी, मेंदूच्या पेशी लहान कारखान्यांप्रमाणे कार्य करतात. ते पुरवठा घेतात, ऊर्जा निर्माण करतात, यंत्रसामुग्री बांधतात आणि कच-याची विल्हेवाट लावतात. पेशी या माहिती साठवतात आणि त्यावर प्रक्रियादेखील करतात. सगळंकाही चालू ठेवण्यासाठी समन्वय लागतो तसंच मोठ्या प्रमाणात इंधन आणि ऑक्सीजन लागतो.
अलझायमर्स रोगात, पेशींच्या कारखान्यांचे भाग नीट काम करत नाहीत, त्यामुळे इतर कार्ये प्रभावित होतात. नुकसान जसजसे वाढत जाते तसे, पेशी या आपले कार्य नीट करण्याची क्षमता हरवून बसतात. अंततः त्या मरतात.
थर हा चेतापेशींच्या मधे जमा होतो आणि टँगल्स हे पीळ पडलेले तंतु असतात जे मरणा-या पेशींच्या आत तयार होतात. बहुतांश लोकांना ते वृध्द होतात तसे हे थर आणि टँगल्स तयार होतात तरीही अलझायमर्स असलेल्यांना ते अधिक संख्येने होतात. थर आणि टँगल्स हे शिक्षण आणि स्मृतीसाठी महत्वाच्या भागांमधे तयार व्हायला लागतात आणि नंतर अन्य भागांमधे पसरतात.
प्रारंभिक टप्पा आणि लवकर प्रारंभ
प्रारंभिक टप्पा हा अलझायमर्सच्या सुरुवातीचा भाग असतो जेव्हा स्मृती, विचार आणि एकाग्रता यांची समस्या दिसू लागते. लवकर येणे याचा अर्थ हा रोग एखाद्या व्यक्तीला वयाच्या 65 वर्षाच्या आधी येतो.
लक्षणे
- हा वाढत जाणारा आणि जीवघेणा असा मेंदूचा आजार आहे.
- अलझायमर मेंदूच्या पेशी नष्ट करतो, त्यामुळे स्मृती, विचार आणि वागणूक यांच्यात इतकी तीव्र समस्या येते की काम किंवा सामाजिक जीवन विस्कळीत होते.
- अलझायमर हा काळानुसार वाढतच जातो आणि तो जीवघेणा ठरतो.
- स्मृतीभ्रंशाचं हे सर्वात सामान्य स्वरुप आहे (स्मृती नष्ट होणे) आणि इतर बौध्दीक क्षमता इतकी समस्याग्रस्त होते की दैनंदीन जीवन गडबडून जाते.
अलझायमर्स आणि मेंदू
आपणे जसे वृध्द होत जातो, तशी आपली विचार करण्याची आणि लक्षात ठेवण्याची क्षमता मंदावते. परंतु, स्मृतीचे गंभीर नुकसान, संभ्रम आणि इतर मुख्य बदलांनी आपले मन ज्याप्रकारे काम करते ते बदलते आणि हा काही वृध्दत्वाचा सामान्य भाग नाही. मेंदूच्या पेशी निकामी होत असल्याचे ते एक चिन्ह असते.मेंदूमधे 100 अब्ज चेतापेशी (न्यूरॉन्स) असतात. प्रत्येक चेतापेशी इतर अनेक पेशींसोबत संवाद साधून जाळी बनवतात. चेतापेशींच्या या जाळ्यांची विशेष कार्य असतात. त्यापैकी काही विचारात, शिकण्यात आणि लक्षात ठेवण्यात गुंतलेली असतात. इतर आपल्याला पाहण्यास, ऐकण्यास आणि गंध घेण्यास मदत करतात. आणखी इतर आपल्या स्नायूंना हालचाल करण्यास सांगतात.
हे काम करण्यासाठी, मेंदूच्या पेशी लहान कारखान्यांप्रमाणे कार्य करतात. ते पुरवठा घेतात, ऊर्जा निर्माण करतात, यंत्रसामुग्री बांधतात आणि कच-याची विल्हेवाट लावतात. पेशी या माहिती साठवतात आणि त्यावर प्रक्रियादेखील करतात. सगळंकाही चालू ठेवण्यासाठी समन्वय लागतो तसंच मोठ्या प्रमाणात इंधन आणि ऑक्सीजन लागतो.
अलझायमर्स रोगात, पेशींच्या कारखान्यांचे भाग नीट काम करत नाहीत, त्यामुळे इतर कार्ये प्रभावित होतात. नुकसान जसजसे वाढत जाते तसे, पेशी या आपले कार्य नीट करण्याची क्षमता हरवून बसतात. अंततः त्या मरतात.
थर आणि टँगलची भूमिका
थर आणि टँगल्स हे दोन असामान्य घटक चेतापेशींना नुकसान पोचवून त्यांना मारुन टाकण्यात मुख्य संशयित आहेत.थर हा चेतापेशींच्या मधे जमा होतो आणि टँगल्स हे पीळ पडलेले तंतु असतात जे मरणा-या पेशींच्या आत तयार होतात. बहुतांश लोकांना ते वृध्द होतात तसे हे थर आणि टँगल्स तयार होतात तरीही अलझायमर्स असलेल्यांना ते अधिक संख्येने होतात. थर आणि टँगल्स हे शिक्षण आणि स्मृतीसाठी महत्वाच्या भागांमधे तयार व्हायला लागतात आणि नंतर अन्य भागांमधे पसरतात.
प्रारंभिक टप्पा आणि लवकर प्रारंभ
प्रारंभिक टप्पा हा अलझायमर्सच्या सुरुवातीचा भाग असतो जेव्हा स्मृती, विचार आणि एकाग्रता यांची समस्या दिसू लागते. लवकर येणे याचा अर्थ हा रोग एखाद्या व्यक्तीला वयाच्या 65 वर्षाच्या आधी येतो.
उपचार
यावर सध्या उपचार उपलब्ध नाही. परंतु लक्षणांसाठी उपचार आणि त्यासोबत, योग्य सेवा आणि आधार मिळाला तर अलझायमर्स असणा-या लोकांचं आयुष्य चांगलं होऊ शकतं.मधुमेह
सध्याचे जीवघेणे स्पर्धेत मानवी जीवन गतीमान झाले आहे. मानव जगाशी व स्वता:शी स्पर्धा करतांना एखाद्या सतत चालणाऱ्या मशिन सारखा काम करु लागला आहे. परिणामी त्याला आपल्या आरोग्याकडे लक्ष्य द्यायला वेळ नाही व आरोग्याकडे दुर्लक्ष व त्यामूळे अनेक व्याधी व विकारांनी जखडला जातो मानवाच्या शरीर व मनाची क्षमता भरपुर असते. प्रतिरोध शक्ति भरपुर असते, ८०% आजार वाढलेला असतो तो पर्यंत माहित पडत नाही. जो पर्यंत आजारासाठी डॉक्टराकडे जावे लागत नाही तो पर्यंत त्याला आजाराची जाणीव होत नाही, तेव्हा त्याला आरोग्याची जाणीव होते तोपर्यंत आजार वाढलेला असतो. कित्येक रुग्ण असे आहेत की, ज्यांनी दवाखान्यात पाउल टाकले नाही. साधी इंजेक्शन, गोळी ही घेतली नाही. अचानक आजारी पडले, हॉस्पिटल मध्ये एडमिट करावे लागले ते वाचले आणी ३०,०००/- रु. बिल झाले. जीवनावर बंधने लादली गेली नियमीत डॉक्टरांकडे तपासणी सुरु झाली. २ लाख, ३ लाख त्या पेक्षाही जास्त पण हॉस्पिटलचे बिल इतके झालेले आहेत. बील झाल्यानंतर ही व्यक्ति वाचतोच असे नाही. टेंशन आणी ताणतणाव मुळे शरीराची ब्लड शुगर व ब्लड प्रेशर मध्ये वाढ होते. तर इतर गोष्टिंचा तर प्रश्नच नाही. सध्या वायु प्रदुषण, पाणी प्रदुषण, अन्न प्रदुषण व भेसळ, बैठी जीवन पध्दती, अनियमित जेवण, अनियमित दिनचर्या, वाढते ताणतणाव इत्यादी अनेक कारणामुळे शरीरावर व मनावर प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष परीणाम होत असतो जो पर्यंत रोग जास्त प्रमाणात वाढत नाही तोपर्यंत त्याचे चिन्ह दिसत नाही. त्यामुळे नियमित संपुर्ण शरीर तपासणी अतिशय महत्वावी असते. मुंबई, पुणे मध्ये व्यक्ती दर वर्षी टोटल बॉडी चेक-अप करतात. विदेशांमध्ये नोकरी लागण्या आधी टोटल बॉडी चेक-अप करावी लागते व फ़िजीकल फ़िटनेस पाहीला जातो. शरीरामध्ये प्रत्येक अवयवांचे प्रत्येक अवयवांशी संबंध असतो. जसा नाकाचा संबंध कानाशी असतो डोळ्यांचा मेंदुशी असतो (ऑप्टीक नर्वद्वारे) त्याचे प्रमाण हाडाचे, मसल्याचे आर्टडीचे, वेन्सचे, नर्वचे जाळे पसरलेले असते. एकमेकांनमध्ये गुसटलेले असतात. एका अवयवाचा बिघाड झाल्यास सर्व अवयव खराब होऊ शकतात उदा. ब्लड प्रेशर, ब्लड शुगर वाढलेली असली कि डोळे, हार्ट, किडनी, मन संस्था व इतर अवयवांनवर परिणाम होतो. म्हणून कोणत्याही प्रकारची शस्त्र क्रिया ऑपरेशन करण्याआधी डॉक्टर रक्त दाब, रक्तातील शुगर / साखरचे प्रमाण नॉर्मल लेव्हलवर आणतात. मग ऑपरेशन करतात. शुगर असो की, बीपी किंवा कोणतीही लेव्हल नॉर्मल ठेवावी लागते. बरेचसे डायबेटीस व रक्त दाब व इतर आजाराचे रुग्ण इतके तरबेज होऊन जातात कि डॉक्टर व नर्सच्या सानिध्यात राहून ते त्यांचे शुगर नॉर्मल ठेवतात. ही चांगली गोष्ट आहे. पण काही लोक अधिक दुर्लक्ष करतात. आणि शुगर कमी झाली काय व वाढली काय काही फ़रक पडत नाही. अशा लोकांना गंभीर परिणाम भोगावे लागतात. वाढलेली शुगर डोळे, हार्ट, किडनी, मज्ज संस्था इतर अवयवांनवर परिणाम करते. मधुमेह सगळ्यात वाईट आजार मानला जातो. म्हणून मधुमेहाला किंग ऑफ़ द डिसीज म्हणतात. काही लोकांचे डोळे जातात, तर काहींना हार्ट अटॅक आल्यावर ही कळत नाही.
टोटल बॉडी चेक-अप म्हणजे काय ?
अनेकांना प्रश्न पडतो, टोटल बॉडी चेक-अप सर्व स्पेशलिस्ट डॉक्टर कडून तपासणी, जनरल कोणत्याही व्यक्तीला साधारणपणे पाच-सात त्रास असतात. डोळे दुखतात, डोळे आग मारतात, डोळ्यांना पाणी येते, कान ठनकतात, छाती मध्ये दुखते, जेवण जात नाही, अपचन होते, कमी कामात थकवा येतो, वजन कमी किंवा जास्त होते, पायाच्या टाचा दुखतात, वेळो वेळी लघवी लागते, वेळो वेळी तहान लागते, व त्वचेचा पण आजार हात पाय पण दुखतात, छाती मध्ये कळ येते, इत्यादी अनेक प्रकारचे त्रास होऊ शकतात. कोणताही त्रास असेल तर मनात निरनिराळ्या शंका येतत. मधुमेह असेल काय? रक्त दाब असेल काय? रक्त कमी असेल काय? डोळे नाक कान ह्यात दोष असेल काय? ह्रदयात दोष असेल काय? पोटात गडबड आहे? किडनी लिव्हर बरोबर काम करत असेल का? चरबी (कोलेस्टेरॉल व ईतर लिपीड) वाढलेले असतील का? इ. अनेक प्रकारच्या शंका-कुशंका उत्पन्न होतात. कोणत्याही डॉक्टर्कडे गेल्यावर ते त्यांच्या विभागाचे बघतात. उदा. डोळ्यांचे डॉक्टर डोळे बघतात, कानाचे डॉक्टर कान बघतात, दातांचे डॉक्टर दात तपासतात, हाडांचे डॉक्टर हाडांची तपासणी करतात, आणि ते व्यक्ती आपल्या विभागाच्या तपासण्या करतात व दुसरा त्रास असल्यास संबंधीत स्पेशलिस्ट डॉक्टरकडे पाठवतात व ते बरोबरही असते. टोटल बॉडी चेक-अप मध्ये कित्येक पटीचे फ़ायदे आहेत. कारण सर्व स्पेशलिस्ट डॉक्टर्स पेशंटला असलेल्या आजारावर आपले लक्ष केंद्रित करतात जेणेकरुन निदान व्हायला सोपे जाते व प्रत्येक अवयवाची काळजी कशी घ्यावी हे पण मार्गदर्शन करतात. व्यक्ती वरुन पाहिल्यावर तंदुरुस्त वाटतो पण आतुन त्याच्यात काय दोष आहे याचा पत्ता लागत नाही. टोटल बॉडी चेक-अप मध्ये सुक्ष्म तपासणी होते. साधारण तपासणी मध्ये जे आढळत नाही ते टोटल बॉडी चेक-अप मध्ये आढळून येते. कारण टोटल बॉडी चेक-अप मध्ये सुक्ष्म तपासणी होते अनुभवी तज्ञ स्पेशलिस्ट डॉक्टर व मशिनरीच्या साह्याने बारकाईने तपासणी केली जाते. इतकेच नव्हे तर पुर्ण दिवसाच्या दिनचर्येचा आढावा घेतला जातो. टोटल बॉडी चेक-अप मध्ये डोळे, नाक, कान, घसा, कानाचा ऑडियोग्राम घेतला जातो. रेडिओलॉजीस्ट कडून छातीचा एक्सरे चेस्ट घेतला जातो. इलेक्ट्रोकार्डियोग्राम (इ.सी.जी.) लीपीड प्रोफ़ाईल (कोलेस्टेरॉल व इतर लीपीड्स) चे प्रमाण तपासणी केली जाते.
रेडिओलॉजीस्ट (तज्ञ सोनोग्राफ़ी) द्वारे किड्नी लिव्हर मॅजीक बॉक्स (पोटात) विविध अवयवांची तपासणी केली जाते. हाडंचे डॉक्टर व्यायमाबाबत मार्गदर्शन करतात. त्वचा व गुप्त रोग तज्ञ तपासणी करतात व रक्तामध्ये व्हि.डि.आर.एल. टेस्ट, एडस इ. महत्वाच्या तपासण्या केल्या जातात शेवटी ताणतणाव नियंत्रण व क्वॉलिटी ऑफ़ लाईफ़ साठी मनाचे तज्ञ तपासणी करतात व जीवनमान उंचवण्याचा प्रयत्न केला जातो. मारोती कार असो फ़्रिज, टी. व्ही., कॅमेरा किंवा कोणतेही मशिन असो त्या वस्तुंचा बेस्ट वापर करता येईल किंव चांगल्या रितीने कसे मेंटेन करता येईल याठी युझर्स मॅन्युअल पुस्तक दिले जाते. पण या शरीर रुपी मशीन बरोबर कोणतेही पुस्तक दिले जात नाही. म्हणून माणसाला परिस्थिती फ़िरवत जाते तसे तॊ फ़िरत जातो. सकाळी ५ वाजे पासुन मानव रुपी गाडी सुरु होते व दिवसभर ओढाताण करुन रात्री उशीरा पर्यंत शरीर रुपी गाडी धावतच जाते. स्वत:चे नोकरी, व्यवसाय, नातेवाईक सर्वांसाठी वेळ असतो पण स्वत:च्या आरोग्यासाठी कोणालाच वेळ नसतो. हे किती दुर्दैव आहे. याचाच परिणाम एक दिवस आपल्याला व्याजासकट मोजावा लागतो. टोटल बॉडी चेक-अप अतिशय फ़ायदयाचे आहे ज्या प्रमाणे आपली स्कुटर, मोटार सायकल, मारोती कार, ई. ची दर सहा महीन्यांनी ओव्हर आइलींग (सर्व्हीसींग) करतो तसेच व आपल्या शरीरुपी गाडीचे पण वर्षातून एक वेळा तपासणी करुनच घ्यायला पाहीजे.
मधुमेह (डायबेटीस) हा एक महाघातक आजार आहे. शरीरात इन्शुलीन हे हार्मोन कमी प्रमाणात तयार होणे अथवा योग्य प्रमाणात असूनसुद्धा शरीराने त्याला दाद न देणे अशा दोन कारणांमुळे हा आजार होतो. इन्फेक्शन, अपघात, फ्रॅक्चर, जखमा, मानसिक तणाव, औषधांचे चुकलेले डोस यांनी सुद्धा आजार वाढत जातो. कालांतराने या आजारात शरीरातील हृदय, मेंदू, किडनी, डोळे, लिव्हर काम, रक्तवाहिन्या आदी महत्त्वाच्या अवयवांमध्ये बिघाड उत्पन्न होतात. पूर्णोपचारांमध्ये रुग्णाच्या संपूर्ण शरीराचा एनर्जी बायोफिल्ड स्कॅन सर्वप्रथम करून आजाराच्या मूळ कारणाचा शोध घेतला जातो व त्याला अनुसरून ऍलोपॅथीच्या सोबत ऍक्युपंक्चर (वेदनारहित युरोपियन सुयांची आधुनिक टेक्नॉलॉजी), पंचकर्म, योग्य आहार व जीवनशैली योग आणि व्यायाम असा एकत्रित उपचार केला जातो.
या उपचारांमुळे सहा महिन्यात डायबेटीस मुळापासून जातो. असा अशास्त्रीय दावा मी मूळचा ऍलोपॅथीतज्ज्ञ असल्याने करणार नाही. पण पुरेशा उपचारांमुळे बऱ्याच रुग्णांचा मधुमेह कायमचा बरा होऊन हळूहळू त्यांची सर्व औषधे बंद होतात. गॅंग्रीन, न्युरोपॅथी, डायबेटीक रेटीनोपॅथी, किडनी व मेंदूविकार आदी कॉम्प्लीकेशन्ससुद्धा पूर्णोपचारांमुळे आटोक्यात लवकर येतात.
टोटल बॉडी चेक-अप म्हणजे काय ?
अनेकांना प्रश्न पडतो, टोटल बॉडी चेक-अप सर्व स्पेशलिस्ट डॉक्टर कडून तपासणी, जनरल कोणत्याही व्यक्तीला साधारणपणे पाच-सात त्रास असतात. डोळे दुखतात, डोळे आग मारतात, डोळ्यांना पाणी येते, कान ठनकतात, छाती मध्ये दुखते, जेवण जात नाही, अपचन होते, कमी कामात थकवा येतो, वजन कमी किंवा जास्त होते, पायाच्या टाचा दुखतात, वेळो वेळी लघवी लागते, वेळो वेळी तहान लागते, व त्वचेचा पण आजार हात पाय पण दुखतात, छाती मध्ये कळ येते, इत्यादी अनेक प्रकारचे त्रास होऊ शकतात. कोणताही त्रास असेल तर मनात निरनिराळ्या शंका येतत. मधुमेह असेल काय? रक्त दाब असेल काय? रक्त कमी असेल काय? डोळे नाक कान ह्यात दोष असेल काय? ह्रदयात दोष असेल काय? पोटात गडबड आहे? किडनी लिव्हर बरोबर काम करत असेल का? चरबी (कोलेस्टेरॉल व ईतर लिपीड) वाढलेले असतील का? इ. अनेक प्रकारच्या शंका-कुशंका उत्पन्न होतात. कोणत्याही डॉक्टर्कडे गेल्यावर ते त्यांच्या विभागाचे बघतात. उदा. डोळ्यांचे डॉक्टर डोळे बघतात, कानाचे डॉक्टर कान बघतात, दातांचे डॉक्टर दात तपासतात, हाडांचे डॉक्टर हाडांची तपासणी करतात, आणि ते व्यक्ती आपल्या विभागाच्या तपासण्या करतात व दुसरा त्रास असल्यास संबंधीत स्पेशलिस्ट डॉक्टरकडे पाठवतात व ते बरोबरही असते. टोटल बॉडी चेक-अप मध्ये कित्येक पटीचे फ़ायदे आहेत. कारण सर्व स्पेशलिस्ट डॉक्टर्स पेशंटला असलेल्या आजारावर आपले लक्ष केंद्रित करतात जेणेकरुन निदान व्हायला सोपे जाते व प्रत्येक अवयवाची काळजी कशी घ्यावी हे पण मार्गदर्शन करतात. व्यक्ती वरुन पाहिल्यावर तंदुरुस्त वाटतो पण आतुन त्याच्यात काय दोष आहे याचा पत्ता लागत नाही. टोटल बॉडी चेक-अप मध्ये सुक्ष्म तपासणी होते. साधारण तपासणी मध्ये जे आढळत नाही ते टोटल बॉडी चेक-अप मध्ये आढळून येते. कारण टोटल बॉडी चेक-अप मध्ये सुक्ष्म तपासणी होते अनुभवी तज्ञ स्पेशलिस्ट डॉक्टर व मशिनरीच्या साह्याने बारकाईने तपासणी केली जाते. इतकेच नव्हे तर पुर्ण दिवसाच्या दिनचर्येचा आढावा घेतला जातो. टोटल बॉडी चेक-अप मध्ये डोळे, नाक, कान, घसा, कानाचा ऑडियोग्राम घेतला जातो. रेडिओलॉजीस्ट कडून छातीचा एक्सरे चेस्ट घेतला जातो. इलेक्ट्रोकार्डियोग्राम (इ.सी.जी.) लीपीड प्रोफ़ाईल (कोलेस्टेरॉल व इतर लीपीड्स) चे प्रमाण तपासणी केली जाते.
रेडिओलॉजीस्ट (तज्ञ सोनोग्राफ़ी) द्वारे किड्नी लिव्हर मॅजीक बॉक्स (पोटात) विविध अवयवांची तपासणी केली जाते. हाडंचे डॉक्टर व्यायमाबाबत मार्गदर्शन करतात. त्वचा व गुप्त रोग तज्ञ तपासणी करतात व रक्तामध्ये व्हि.डि.आर.एल. टेस्ट, एडस इ. महत्वाच्या तपासण्या केल्या जातात शेवटी ताणतणाव नियंत्रण व क्वॉलिटी ऑफ़ लाईफ़ साठी मनाचे तज्ञ तपासणी करतात व जीवनमान उंचवण्याचा प्रयत्न केला जातो. मारोती कार असो फ़्रिज, टी. व्ही., कॅमेरा किंवा कोणतेही मशिन असो त्या वस्तुंचा बेस्ट वापर करता येईल किंव चांगल्या रितीने कसे मेंटेन करता येईल याठी युझर्स मॅन्युअल पुस्तक दिले जाते. पण या शरीर रुपी मशीन बरोबर कोणतेही पुस्तक दिले जात नाही. म्हणून माणसाला परिस्थिती फ़िरवत जाते तसे तॊ फ़िरत जातो. सकाळी ५ वाजे पासुन मानव रुपी गाडी सुरु होते व दिवसभर ओढाताण करुन रात्री उशीरा पर्यंत शरीर रुपी गाडी धावतच जाते. स्वत:चे नोकरी, व्यवसाय, नातेवाईक सर्वांसाठी वेळ असतो पण स्वत:च्या आरोग्यासाठी कोणालाच वेळ नसतो. हे किती दुर्दैव आहे. याचाच परिणाम एक दिवस आपल्याला व्याजासकट मोजावा लागतो. टोटल बॉडी चेक-अप अतिशय फ़ायदयाचे आहे ज्या प्रमाणे आपली स्कुटर, मोटार सायकल, मारोती कार, ई. ची दर सहा महीन्यांनी ओव्हर आइलींग (सर्व्हीसींग) करतो तसेच व आपल्या शरीरुपी गाडीचे पण वर्षातून एक वेळा तपासणी करुनच घ्यायला पाहीजे.
मधुमेह (डायबेटीस) हा एक महाघातक आजार आहे. शरीरात इन्शुलीन हे हार्मोन कमी प्रमाणात तयार होणे अथवा योग्य प्रमाणात असूनसुद्धा शरीराने त्याला दाद न देणे अशा दोन कारणांमुळे हा आजार होतो. इन्फेक्शन, अपघात, फ्रॅक्चर, जखमा, मानसिक तणाव, औषधांचे चुकलेले डोस यांनी सुद्धा आजार वाढत जातो. कालांतराने या आजारात शरीरातील हृदय, मेंदू, किडनी, डोळे, लिव्हर काम, रक्तवाहिन्या आदी महत्त्वाच्या अवयवांमध्ये बिघाड उत्पन्न होतात. पूर्णोपचारांमध्ये रुग्णाच्या संपूर्ण शरीराचा एनर्जी बायोफिल्ड स्कॅन सर्वप्रथम करून आजाराच्या मूळ कारणाचा शोध घेतला जातो व त्याला अनुसरून ऍलोपॅथीच्या सोबत ऍक्युपंक्चर (वेदनारहित युरोपियन सुयांची आधुनिक टेक्नॉलॉजी), पंचकर्म, योग्य आहार व जीवनशैली योग आणि व्यायाम असा एकत्रित उपचार केला जातो.
या उपचारांमुळे सहा महिन्यात डायबेटीस मुळापासून जातो. असा अशास्त्रीय दावा मी मूळचा ऍलोपॅथीतज्ज्ञ असल्याने करणार नाही. पण पुरेशा उपचारांमुळे बऱ्याच रुग्णांचा मधुमेह कायमचा बरा होऊन हळूहळू त्यांची सर्व औषधे बंद होतात. गॅंग्रीन, न्युरोपॅथी, डायबेटीक रेटीनोपॅथी, किडनी व मेंदूविकार आदी कॉम्प्लीकेशन्ससुद्धा पूर्णोपचारांमुळे आटोक्यात लवकर येतात.
सदस्यता लें
संदेश (Atom)