शुक्रवार, 30 जनवरी 2015

Godrej Infotech Openings For Freshers B.E,B.Tech For the Post of Programmer at Mumbai


Fresh Job Updates


Posted: 30 Jan 2015 05:27 AM PST
Name Of The Company: CTS(Cognizant Technology Solutions) Experience Required: Freshers 2013, 2014 Educational Qualification: B.Com, B.sc, MBA from 2013 & 2014(with results only)passouts are...
Posted: 30 Jan 2015 05:27 AM PST
Name Of The Company: Polaris Financial Technology Limited Experience Required: Freshers 2013, 2014 Educational Qualification: B.Sc/B.Com Computer Sciences Job Designation: Associate Functional...
Posted: 30 Jan 2015 05:27 AM PST
Name Of The Company: AtoS Experience Required: Freshers 2013, 2014 Educational Qualification: BSC IT / BCA 2013 / 2014 Passed out Job Designation: Trainee Functional Area: Application...
Posted: 30 Jan 2015 04:50 AM PST
Name Of The Company: Focus Softnet Pvt. Ltd Experience Required: Freshers Educational Qualification: B.Tech Computers,MCA,M.Tech Freshers Required Job Designation: Programmers Functional Area:...
Posted: 30 Jan 2015 05:27 AM PST
Name Of The Company: Godrej Infotech limited Experience Required: Freshers Educational Qualification: B.E,B.Tech Job Designation: Programmer Functional Area: ERP, CRM Type of Industry:...

APOD - Comet Lovejoy in a Winter Sky

Astronomy Picture of the Day

Discover the cosmos! Each day a different image or photograph of our fascinating universe is featured, along with a brief explanation written by a professional astronomer.
2015 January 28
See Explanation.  Moving the cursor over the image will bring up an annotated version.  Clicking on the image will bring up the highest resolution version  available.
Comet Lovejoy in a Winter Sky
Image Credit & BY-NC-2 License: Juan Carlos Casado (TWAN, Earth and Stars)
Explanation: Which of these night sky icons can you find in this beautiful and deep exposure of the northern winter sky? Skylights include the stars in Orion's belt, the Orion Nebula, the Pleiades star cluster, the bright stars Betelgeuse and Rigel, the California Nebula, Barnard's Loop, and Comet Lovejoy. The belt stars of Orion are nearly vertical in the central line between the horizon and the image center, with the lowest belt star obscured by the red glowing Flame Nebula. To the belt's left is the red arc of Barnard's Loop followed by the bright orange star Betelgeuse, while to the belt's right is the colorful Orion Nebula followed by the bright blue star Rigel. The blue cluster of bright stars near the top center is the Pleiades, and the red nebula to its left is the California nebula. The bright orange dot above the image center is the star Aldebaran, while the green object with the long tail to its right is Comet C/2014 Q2 (Lovejoy). The featured image was taken about two weeks ago near Palau village in Spain.

Tomorrow's picture: open space

APOD - Close Encounter with M44

Astronomy Picture of the Day

Discover the cosmos! Each day a different image or photograph of our fascinating universe is featured, along with a brief explanation written by a professional astronomer.
2015 January 29
See Explanation.  Clicking on the picture will download   the highest resolution version available.
Close Encounter with M44
Image Credit & Copyright: Carlo Dellarole, Andrea Demarchi
Explanation: On Monday, January 26, well-tracked asteroid 2004 BL86 made its closest approach, a mere 1.2 million kilometers from our fair planet. That's about 3.1 times the Earth-Moon distance or 4 light-seconds away. Moving quickly through Earth's night sky, it left this streak in a 40 minute long exposure on January 27 made from Piemonte, Italy. The remarkably pretty field of view includes M44, also known as the Beehive or Praesepe star cluster in Cancer. Of course, its close encounter with M44 is only an apparent one, with the cluster nearly along the same line-of-sight to the near-earth asteroid. The actual distance between star cluster and asteroid is around 600 light-years. Still, the close approach to planet Earth allowed detailed radar imaging from NASA's Deep Space Network antenna at Goldstone, California and revealed the asteroid to have its own moon.

बुधवार, 28 जनवरी 2015

वातविकारांवर उपचार

 
सर्वसामान्यपणे ज्यात सांधे दुखतात तो "संधिवात' असे मानले जात असले, तरी सांधेदुखीने त्रस्त व्यक्‍तीवर योग्य उपचार होण्यासाठी नेमके निदान होणे आवश्‍यक असते. .......
ज्याच्या नावातच वात आहे, असा हा रोग वातविकारांपैकी एक आहे. सर्वसामान्यपणे ज्यात सांधे दुखतात तो संधिवात असे मानले जात असले तरी सांधेदुखीने त्रस्त व्यक्‍तीवर योग्य उपचार होण्यासाठी नेमके निदान होणे आवश्‍यक असते. हे निदान करण्यासंदर्भात आयुर्वेदाने अत्यंत बारकाईने मार्गदर्शन केलेले आहे.

संधिगत वात -
हन्ति सन्धिगतः सन्धिन्शूलशोफौ करोति च ।
...योगरत्नाकर

जेव्हा सांध्यांमध्ये वातदोष वाढतो तेव्हा संधिवेदना व सूज निर्माण करतो.

एखादाच सांधा दुखणे व सगळे सांधे दुखणे असे याचे दोन प्रकार आहेत. यातील पहिला प्रकार म्हणजे एखादा सांधा दुखण्याचे प्रमाण खूप मोठे असल्याचे दिसते. घोटा दुखणे वा गुडघे दुखणे, मान वा कंबर दुखणे अशा सर्व तक्रारी वाताने त्या त्या ठिकाणी बस्तान बसविल्याच्या निदर्शक असतात. आजकाल दिवसेंदिवस कमी वयातही असा त्रास होण्याचे प्रमाण वाढताना जाणवते आहे.

सगळे सांधे दुखणे हा विकार खूपच त्रासदायक असतो. वेळेवर योग्य उपचारांच्या अभावी हा रोग व्यक्‍तीला अंथरुणावर खिळवून ठेवू शकतो. अशा व्यक्‍तीत फक्‍त सांध्यातच नाही तर एकंदर सर्व शरीरात वातदोष मोठ्या प्रमाणात वाढल्याची लक्षणे दिसत राहतात.

आमवात
युगपत्‌ कुपितौ अन्त त्रिकसन्धिप्रवेशकौ ।
स्तब्धं च कुरुतो गात्रनामवातः स उच्यते ।।
...माधवनिदान

जेव्हा आमदोष व वातदोष हो दोघे एकत्रित रीत्या कुपित होतात तेव्हा ज्या ज्या सांध्यात आमापाठोपाठ वातदोष जातो त्या त्या ठिकाणी हालचाल बंद करवतो, जखडण निर्माण करतो. या विकाराला आमवात असे म्हणतात.

संधिवातात सांध्यांमध्ये वातदोष असतोच पण आमवातामध्ये या दोघांच्या जोडीला आमही असतो. म्हणूनच आमवात बरा होण्यास दुष्कर व चिवट रोग समजला जातो. यात सुरुवातीला ताप येणे, अंग जड होणे, सांधे जखडणे अशी लक्षणे असतात. क्रमाक्रमाने जखडणाऱ्या सांध्यांची संख्या व तीव्रता वाढत जाते, सांध्यांवर सूज असणे, सांधा स्पर्शाला गरम लागणे, तीव्र वेदना होणे, स्पर्शही सहन न होणे ही आमवाताची लक्षणे असतात. आमवाताचे वैशिष्ट्य म्हणजे आम ज्या सांध्यात जाईल तेथे वेदना होतात. म्हणून बऱ्याचदा आमावातात फिरत्या वेदना असतात.

वातरक्‍त
क्रुद्धो रुद्धगतिर्मरुत्प्रकुपितेनास्रेण सन्दूष्यते ।
प्राक्‍पादौ तदनु प्रधावति वपुकण्ड्‌वार्तिसुप्त्यादयः ।।
...योगरत्नाकर

कुपित झालेला व अवरोध झालेला वायू दूषित रक्‍तासह मिळून प्रथम पायाचा आश्रय घेतो व नंतर संपूर्ण शरीरात धावतो. यामध्ये सांध्यांच्या ठिकाणी वेदना, खाज व बधिरता ही लक्षणे जाणवतात.

प्रत्यक्षातही पायाच्या किंवा हाताच्या अंगठ्यापासून याची सुरुवात होताना दिसते. सांध्यांच्या ठिकाणी लालसरपणा, वेदना, सूज ही लक्षणे दिसतात. क्रमाक्रमाने ही लक्षणे घोटा, गुडघा अशी वर वर सरकतात.

कोष्ठुकशीर्ष
वातशोणिजः शोथो जानुमध्ये महारुजः ।
ज्ञेयः क्रोष्टुकशीर्षस्तु स्थूलः क्रोष्टुकशीर्षवत्‌ ।।
... योगरत्नाकर

क्रोष्टुक म्हणजे कोल्हा. सूजेमुळे गुडघा कोल्ह्याच्या डोक्‍याप्रमाणे दिसू लागतो तो रोग म्हणजे क्रोष्टुकशीर्ष.
हा रोग फक्‍त गुडघ्यांपुरताच मर्यादित असतो व ह्यात रक्‍तधातूच्या जोडीने वात कुपित झालेला असतो.

वातकंटक
रक्‌पादे विषमे न्यस्ते श्रमाद्वा जायते यदा ।
वातेन गुल्फमाश्रित्य तमाहरर्वातकण्टकम्‌ ।।

पाऊल चुकीच्या पद्धतीने टाकल्याने किंवा अत्यधिक परिश्रम करण्याने जेव्हा वात गुल्फसंधीचा म्हणजे घोट्याचा आश्रय घेतो तेव्हा त्याला वातकंटक म्हणतात.

अंसशोष व अवबाहुक
अंसदेशे स्थितो वायुः शोषयित्वा अंसबन्धनम्‌ ।
सिराश्‍चा।क़ुंच्य तत्रस्थो जनयत्यवबाहुकम्‌ ।।
...योगरत्नाकर

अंस म्हणजे खांदा. खांद्यामध्ये जेव्हा वायू कुपित होतो व तेथील संधिबंधनांना सुकवतो तेव्हा त्याला अंसशोष म्हणतात. तर तिथल्या शिरा आखडल्यामुळे जेव्हा हात उचलता येत नाही तेव्हा त्याला अवबाहुक असे म्हणतात.आयुर्वेदाच्या ग्रंथांमध्ये याप्रकारे सांधा सुकणे व जखडणे हे फक्‍त खांद्यांच्या संदर्भात सांगितले असले तरी ते इतर सांध्यांच्या बाबतीतही घडू शकते. विशेषतः आजकाल मांडी व कंबरेच्या सांध्यांच्या ठिकाणी रक्‍तप्रवाह पोचणे बंद होऊन तीव्र वेदना, चालता न येणे यासारखी लक्षणे असणारा रोग तरुण वयातच होताना दिसतो. हा यातलाच प्रकार समजावा लागतो. सर्व संधिवात विकारांवर दुःख कमी करण्याबरोबर रोग बरा व्हावा व झीज भरून निघावी म्हणून "संतुलन शांती तेल' वापरता येते, तसेच पाठीच्या मणक्‍यांची झीज, दोन मणक्‍यांमधील कूर्चा व नसा यांच्यासाठी "संतुलन कुंडलिनी तेल' वापरता येते.

मानदुखी, कंबरदुखी -
पाठीचे मणके हे सुद्धा छोटे छोटे सांधेच असतात. हे सांधे जोपर्यंत लवचिक असतात तोपर्यंत ठीक असते. पण, मणक्‍यांमध्ये वातदोष वाढला, लवचिकता कमी झाली तर दुखण्याची, जखडण्याची सुरुवात होते.

या सर्व वर्णनावरून एक लक्षात येईल की सांधा दुखतो या तक्रारीच्या मागे अनेक कारणे असू शकतात.
वातप्रकोप हे त्यातले सामान्य व प्रमुख कारण असले तरी त्याचा प्रकोप कशामुळे झाला, कोणासमवेत झाला याचीही दखल घेणे आवश्‍यक असते. प्रत्यक्ष उपचार करताना तर व्यक्‍तीची प्रकृती, तिचे राहणीमान, खाण्या-पिण्याच्या सवयी, वय, कुटुंबातला इतिहास, ताकद, पचनशक्‍ती अशा अनेक लहानसहान गोष्टींचा विचार करावा लागतो व त्यानुसार नेमके उपचार योजावे लागतात.

---------------------------------------------------------------
वात नियंत्रित ठेवण्यासाठी
स्नेहन - बाहेरून करायचे स्नेहन म्हणजे वातशामक द्रव्यांनी तेल लावणे तर आतून करायचे स्नेहन म्हणजे घृृतपान. अंगाला "संतुलन अभ्यंग तेला'सारख्या तेलाने नियमित अभ्यंग करणे, सांध्यांना "संतुलन शांती तेला'सारखे आतपर्यंत जिरून सांध्यांना पूर्ववत वंगण देण्याची क्षमता असणारे तेल लावणे हे संधिवात होऊ नये म्हणून चांगले असते आणि संधिवात झालेल्यांनाही आवश्‍यक असते.
-स्वेदन - वातदोषाला शमविण्यासाठी स्वेदन म्हणजे शेकणे हाही उत्तम उपाय असतो. निर्गुडी, एरंड, शेवगा वगैरे वातशामक वनस्पतींच्या पानांचा शेक करण्याने वेदना शमतात, सूजही कमी होते. यासाठी तयार "संतुलन अस्थिसंधी पॅक'ही वापरता येतो. आमाचा संबंध असणाऱ्या संधिववेदनेमध्ये रुक्ष स्वेदन म्हणजे विटकरीच्या किंवा वाळूच्या साहाय्याने शेक करणे उपयुक्‍त असते.
-विरेचन - वाताला संतुलित करण्यासाठी हलके विरेचन हा उत्तम उपचार होय. स्नेहपान, बाष्पस्वेदन घेऊन शास्त्रोक्‍त पद्धतीने विरेचन घेणे उत्तम असतेच पण घरच्या घरी पंधरा दिवसातून एकदा एरंडेल तेल घेऊन किंवा गंधर्वहरीतकी, योगसारक चूर्ण घेऊन पोट साफ करणे हेही वातासाठी चांगले असते. शरीराचे स्नेहन व्हावे व कोठासाफ व्हावा यासाठी पोळी किंवा भाकरी करताना त्यात चमचाभर एरंडेल तेलाचे मोहन टाकता येते. दिवसातून एकदा अशी गरम पोळी किंवा भाकरी खाण्याचा सर्व प्रकारच्या सांधेदुखीवर चांगला उपयोग होताना दिसतो.
-बस्ती - वातावरचा हुकुमी उपचार म्हणजे बस्ती. दशमूलासारख्या वातशामक द्रव्यांनी सिद्ध तेलाची बस्ती घेणे सर्व सांधेदुखीवर उत्तम असते. अशी आयुर्वेदिक बस्ती पोट साफ होण्यासाठी नाही तर वातशमन करणारी असते. वैद्यांच्या मार्गदर्शनाने अशी बस्ती घेता येते. तसेच घरच्या घरीही तयार तेलाच्या पाऊचची बस्ती घेता येते. उदा. संतुलन आयुर्वेद सॅनबस्ती

वातशामक औषध म्हणूून योगराजगुग्गुळ, वातबल गोळ्या, गोक्षुरादी चूर्ण. दशमूलारिष्ट, महारास्नादि काढा पंचतिक्‍तघृत वगैरे योग घेता येतात. मात्र, त्यापूर्वी वैद्यांचा सल्ला घेणे अधिक सयुक्‍तिक.

---------------------------------------------------------------
वातव्याधीसाठी पथ्यापथ्य
-पथ्य - तांदूळ, गहू, कुळीथ, पचतील एवढ्या प्रमाणात उडीद, परवर, शेवगा, लसूण, बोर, डाळिंब, मनुका, खडीसाखर, तूप, दूध, मनुका, सैंधव मीठ
-अपथ्य - रुक्ष धान्ये म्हणजे जव, नाचणी वगैरे; जड कडधान्ये (पावटा, चवळी, हरबरा, वाटाणा वगैरे); कडू व तिखट चवीचे पदार्थ, प्रवास, जागरण, नैसर्गिक वेगांचा अवरोध, अधिक परिश्रम, उपवास, अति मैथुन, चिंता.
---------------------------------------------------------------
सगळे सांधे दुखणे हा विकार खूपच त्रासदायक असतो. वेळेवर योग्य उपचारांच्या अभावी हा रोग व्यक्‍तीला अंथरुणावर खिळवून ठेवू शकतो. अशा व्यक्‍तीत फक्‍त सांध्यातच नाही तर एकंदर सर्व शरीरात वातदोष मोठ्या प्रमाणात वाढल्याची लक्षणे दिसत राहतात.


TAG: धनु. जांघ , नितंब. वात विकार , कुल्हे का दर्द , गठिया , साईंटिका ,मज्जा रोग ,यकृत दोष इत्यादि । दसवां. मकर. घुटने ,टाँगे. वात विकार ,गठिया , साईंटिका इत्यादि । ग्यारहवां. कुम्भ.

सकाळी उठून प्रथम श्रीरामांचे चिंतन करावे व कामविसर्जनासाठी मुखी सतत राम नाम असावे.

रामायणातील सर्वात महत्त्वाची व्यक्‍ती म्हणजे श्री मारुतीराय. श्रीमद्‌भगवद्‌गीतेत उत्तम भक्‍ताची लक्षणे सांगितली आहेत. भक्‍तोत्तम कोण, याचा पुरावा देण्याची वेळ आली असता मारुतीरायांनी स्वतःची छाती फाडून त्यात श्रीरामांचे वास्तव्य आहे हे दाखविले. ज्या गोष्टीत राम नाही त्याला जगात काही स्थान नाही, ज्या मोत्याच्या कंठ्यात राम नाही त्याचे मला काम नाही. किंबहुना जेथे राम नाही तेथेच "काम' आहे. मारुतीरायांच्या हृदयात रामाचे वास्तव्य सतत असल्यामुळे त्याने कामावर विजय मिळविला व त्यामुळे त्यांना महावीर ब्रह्मचारी हे विशेषण प्राप्त झाले. जे मनात तेच डोळ्यात, जे मनात तेच हातात व जे मनात तेच वागणुकीत असते. एकदा का मनात श्रीराम स्थिरावले की सर्व इंद्रिये विश्राम पावतात म्हणजे त्याच्यातही श्रीरामांचा ठसा उमटतो. समर्थ रामदासांनीही मनाच्या श्‍लोकात म्हटले आहे, "मुखी राम विश्राम तेथेचि आहे'. साहजिकच त्या ठिकाणी कुठलाही मानसिक ताण नसतो व कुठलाही प्रज्ञापराध नसतो. अशा वेळी केलेली प्रत्येक कृती श्रीरामार्पण होऊन कर्मबंधन निर्माण होत नाही.
ब्रह्मचर्य दोन्ही बाजूंनी समजून घ्यावे लागेल. चैतन्य, जाणीव म्हणजेच ब्रह्म म्हणून जाणिवेला अनुसरून जो वागतो, राहतो, जगतो तो ब्रह्मचारी. सर्व जगताच्या गाभ्याचे एकच सत्य आहे व ते म्हणजे श्रीराम. म्हणून आतून येणारे उत्तर "अहं ब्रह्मा।स्मि' असेच असते. जो स्वतःच्या अंतःप्रेरणेला, संपूर्ण ब्रह्माडातील व्यक्‍तिगत ब्रह्मचैतन्याला म्हणजेच निसर्गाला व सर्वांभूती असलेल्या परमेश्‍वराला स्मरून कार्य करतो तो ब्रह्मचारी. दुसरे म्हणजे ज्याने कामावर विजय मिळविला तोही ब्रह्मचारीच.
केवळ स्त्री-पुरुषाच्या मिलनाशी ब्रह्मचर्याचा संबंध नसावा. मेंदूत असलेल्या हृदयग्रंथीच्या ठिकाणी सर्व शक्‍ती एकवटण्याच्या केलेल्या प्रयत्नालाच ब्रह्मचर्य असे म्हटलेले आहे. मेंदूला व हृदयाला ओजाची पूर्ती होणे आवश्‍यक असते. मेंदूला वा हृदयाला ओज पुरेशा प्रमाणात न पुरवता शक्‍ती अधोगामी करून वीर्यरूपाने विसर्जित केली गेली तर ही कृती ब्रह्मचर्याच्या विरोधी समजली जात असावी. म्हणूनच शक्‍तीचा क्षय वा अपव्यय न करता शक्‍ती सत्कारणी लावणे, तिला जाणिवेपर्यंत पोचविणे व निसर्गचक्राला धरून चालणे याला ब्रह्मचर्य म्हटलेले असते.
ब्रह्मचर्याचा महिमा मोठा आहे. आयुर्वेदानेसुद्धा सांगितले आहे की त्रिदोष, मल व अग्नी संतुलित असताना शक्‍तीचे रूपांतरण सप्तधातूत होऊन शेवटी शक्‍ती वीर्य अवस्थेपर्यंत पोचते. या वीर्याचे सूक्ष्म शक्‍तीत रूपांतरण होऊन ती शक्‍ती ओजरूपाने हृदय व मेंदूला मिळते. याच शक्‍तीमुळे सर्व इंद्रियव्यापार चालतात. या दृष्टीने पाहिले असता ब्रह्मचर्य व वीर्य यांचा कुठेतरी संबंध आहेच. शरीरातील सर्व दोष, धातू, अग्नी, मल हे संतुलित असताना मन प्रसन्न होऊन ते आतील आत्मारामाला संपूर्ण शरण राहू शकते व त्याचवेळी समाधान व शांतीचा अनुभव येतो. म्हणूनच साहजिकच वीर्यनाश हा दोष समजून ती ब्रह्मचर्याच्या आड येणारी एक घटना आहे असा ब्रह्मचर्य शब्दाचा लौकिक अर्थ लावला गेला असला तर नवल नाही.
"ब्रह्मचर्य हेच जीवन' असे श्री शिवानंद स्वामींनी म्हटले आहे. वीर्याच्या एका थेंबाचासुद्धा नाश करू नये असा सल्ला त्यांनी दिलेला आहे. हे वाक्‍य समजून घेत असता "नाश करणे' या संकल्पनेविषयी सावधानता बाळगणे आवश्‍यक आहे. झाडावरून फळे काढणे म्हणजे फळांचा नाश नव्हे. या फळांचा मुरांबा वा भाजी करणे म्हणजे फळांचा नाश नव्हे. फळांपासून बनविलेले अन्न खाणे म्हणजे अन्नाचा नाश होणे, असे आपण म्हणत नाही. अन्नाचे शक्‍तीत रूपांतरण झाले नाही वा ज्याने अन्न खाल्ले त्याचे जीवन ताणपूर्ण व दुःखमय होऊन जीवन नकोसे झाले तर मात्र अन्नाचा नाश झाला असे म्हणता येईल. या व्याख्येप्रमाणे नैसर्गिक रीतीने व आवश्‍यक धातू म्हणून सहजतेने वीर्याचा वापर झाल्यास ब्रह्मचर्य मोडले असे समजता येणार नाही.
प्रत्येक व्यक्‍तीची प्रकृती वेगळ्या ताकदीची असते त्यामुळे नैसर्गिक व साहजिक म्हणजे काय हे ठरविताना गोंधळ होऊ शकतो. यासाठी वेगवेगळ्या पातळीवरचे जीवन जगण्यासाठी आवश्‍यक असणाऱ्या शक्‍तीची पूर्ती होऊन उरलेली शक्‍ती इतर मार्गासाठी वापरली गेली तर त्याला काही समस्या असू नये.
शरीरातील सर्व इंद्रियात व एकूणच सर्व जीवनात जर "राम" शिल्लक ठेवता आला तर "काम" वर्जित ठरविण्याचे कारण नाही. ब्रह्मचर्याचे पालन करणाऱ्याने मुळात वीर्यवर्धन होईल असा आहार करावा. जिभेवर "राम' असला की खाण्याच्या बाबतीतले जिभेचे चोचले कमी होतात. जे अन्न सकस नाही, ज्या अन्नात वीर्य नाही म्हणजेच ज्या अन्नात राम नाही ते अन्न स्वीकारू नये. तेव्हा योग्य आहार-विहार ठेवून बाह्य जगतात सर्वांभूती बाळगावे प्रेम व अंतरात्म्यापर्यंत पोचण्यासाठी मनातील काम विसर्जित करून शांततेचा अनुभव घेणे आवश्‍यक ठरते.
ब्रह्मचर्याची उपासना करत असताना अनेक प्रश्‍न उत्पन्न होतात. मुलगा वा मुलगी वयात आली असता कामशक्‍ती जोर धरू लागते. अशा वेळी शरीरात तयार होणाऱ्या वीर्यापैकी बाहेरच्या उत्तेजनेमुळे जागेपणी सहजगत्या, मुद्दामहून वा स्वप्नात वीर्य स्खलित होऊ शकते. ही घटना पुरुष किंवा स्त्री या दोघांच्या शरीराच्या बाबतीत घडू शकते. अशा घटनांमुळे शरीरातील शक्‍ती कमी पडून दैनंदिन व्यवहार करण्यात अडचण उत्पन्न होत नसेल तेव्हा अशी क्रिया साहजिक म्हणावी, पण असे वारंवार घडू लागले तर शरीरातील अग्नीचे संतुलन बिघडून ब्रह्मचर्य पाळण्यात अडचण येऊ शकते. म्हणून वीर्यशक्‍तीचा योग्य वापर योग्य वेळी केला तर ब्रह्मचर्याला बाधा येऊ नये.
सतत झालेला किंवा केलेला वीर्यस्राव चांगला नव्हे. यामुळे पुरुषांना पुढे आयुष्यात लैंगिक समस्या येऊ शकतात. तसेच स्त्रियांच्या बाबतीत नेहमी अंगावर पांढरे जाण्याने पाळीचे, गर्भाशयाचे वा हाडे पोकळ होण्याचे त्रास होऊ शकतात. स्त्री-पुरुष आकर्षण नैसर्गिक आहे व वीर्यउत्तेजना पण साहजिक आहे. त्याला मुद्दाम उत्तेजना दिली तर ते ब्रह्मचर्यपालनाच्या विरुद्ध समजले जावे.
ब्रह्म हे सर्वव्यापी आहे व म्हणून ब्रह्मचाऱ्याने ज्ञानोपासना करावी. त्याबरोबरच सर्वांभूती ब्रह्म पाहण्याच्या संकल्पनेनुसार आपपरभाव न ठेवता सर्वांभूती सारखेच प्रेम अनुभवावे म्हणजे ब्रह्मचर्याचे पालन होऊ शकेल. समर्थ श्रीरामदास स्वामींनी "काम' व "राम' याविषयी मनाच्या श्‍लोकांमध्ये बरेच मार्गदर्शन केलेले दिसते.
राम त्या काम बाधू शकेना
गुणे इष्ट धारिष्ट त्याचे चुकेना ।
हरीभक्‍त तो शक्‍त कामास मारी
जगी धन्य तो मारुची ब्रह्मचारी ।।

रजोनिवृत्ती


रजःस्रावामुळे स्त्रीचे शरीर शुद्ध राहते, सौंदर्य टिकून राहते, त्वचा सुंदर राहते, आवाज गोड व मधुर राहतो. रजोनिवृत्तीनंतर स्त्रीला या गोष्टींना मुकावे लागू शकते व बाह्यउपचारांनी हे गुण कसेबसे टिकवावे लागतात. त्यामुळे जेवढी रजोनिवृत्ती लांबेल तेवढे स्त्रीत्व व तारुण्य जास्त काळ टिकून राहू शकते.

निवृत्ती म्हटली की कसेसेच व्हायला लागते. निवृत्त होताना जणू काही आता जीवनात काही उरले नाही, अशा तऱ्हेने माणसे वागायला लागतात. खरे पाहताना निवृत्ती कामाच्या बदलाची असते. निवृत्ती ही नवीन क्षेत्र समोर उघडण्यासाठी संधी देत असते. अनेक वर्षे जे काही केले त्या कामाने आलेला कंटाळा झटकून टाकून काहीतरी नवीन कार्य करण्याची निवृत्ती ही सुरवात असू शकते. तसे पाहताना निवृत्तीपूर्वीची काही वर्षे थोडे थोडे काम कमी करून इतर कार्यक्षेत्रात भाग घेतल्यास निवृत्तीची भीती वाटत नाही व निवृत्तीमुळे शरीर-मनावर काही विपरीत परिणाम होत नाहीत.

रजोनिवृत्तीच्या बाबतीतही असाच विचार करायला हरकत नसावी. रजोनिवृत्ती जरी फक्‍त स्त्रियांपुरती मर्यादित असली, तरीसुद्धा स्त्री-पुरुषही एक जोडी असल्यामुळे स्त्रीच्या निवृत्तीचा काही परिणाम पुरुषावर होतोच. "रज' हा शब्द रसरक्‍तासाठी वापरलेला आहे. ज्या प्रक्रियेद्वारा जन्म घेता येतो, त्याच्याशी संबंधित असलेला हा रसधातूचा उपधातू. स्त्रीच्या अंडाशयातून प्रत्येक महिन्याला जन्म देण्याची शक्‍यता असलेले एक बीजांड बाहेर पडते, हे बीज फलित न झाल्यास गर्भाशयातून बाहेर पडणारे रज (र+ज) ही साधी समजूत करून घ्यायला हरकत नाही. रजःप्रवृत्ती साधारणपणे मुलगी वयात आली की म्हणजे साधारण बाराव्या- तेराव्या वर्षापासून सुरू होते व ती प्रत्येक महिन्याला होत असल्याने त्याला मासिक धर्म असेही म्हटले जाते. बाराव्या-तेराव्या वर्षी सुरू झालेली व प्रत्येक महिन्याला तीन-चार दिवस चालणारी ही क्रिया अनेक वर्षे नित्यनियमाने सुरू असते. त्यामुळे स्त्रीचे स्त्रीत्व सिद्ध होते. या सर्व प्रक्रियेचे आरोग्य बरोबर असले तर संततीला जन्म देण्याची शक्‍यता म्हणजेच स्त्रीला मातृत्व प्राप्त होण्याची शक्‍यता वा योग्यता दिसून येते आणि मातृत्व प्राप्त झाल्यावर स्त्रीचे स्त्रीत्व सिद्ध झाल्याने ती भाग्यवान ठरते.

या रजोदर्शनाचा व त्या तीन-चार दिवसांच्या कालावधीचा बाऊ करून जनमानसात त्याविषयी अनेक समजुती-गैरसमजुती पसरलेल्या दिसतात. मुळात स्त्रीचे शरीर अतिशय संवेदनक्षम असते. तिच्या शरीरातील अग्नी व सर्व हार्मोन्सची व्यवस्था फारच नाजूक रीतीने कार्यान्वित असते. या दोन्ही गोष्टींचा संबंध मानसिकतेशी असल्यामुळे ही सर्व प्रक्रिया खूप अवघड व गुंतागुंतीची असते. तेव्हा रजोप्रवृत्तीवेळच्या चार दिवसांत स्त्रीच्या वात-पित्त-कफदोषात नक्कीच काहीतरी बदल होत असतात. तसेच या काळात पंचप्राणांपैकी प्राण-अपानातसुद्धा बदल होतात. तसे बदल होणे आवश्‍यक असते, तरच रजोदर्शन होऊन बरोबर तीन-चार दिवसांपर्यंत रज शरीराबाहेर टाकले जाणे शक्‍य होते. या प्राणाच्या अधोगामी वृत्तीमुळे शरीरात शक्‍तिसंचार अधोगामी झालेला असतो आणि म्हणून त्यासंबंधीचे काही नियम पाळणे आवश्‍यक असते. रजःप्रवृत्तीच्या दिवसांत खालच्या बाजूला वाहणारा शक्‍तीचा प्रवाह कुठल्याही तऱ्हेने अवरोधित होऊन रजःस्राव होण्यासाठी अडथळा उत्पन्न होऊ नये, हे पाहणे आवश्‍यक असते. गर्भधारणा झाली तरच रजःप्रवाह थांबावा.

सामान्य माणसाचा प्राणप्रवाह मेंदूकडे होणे अपेक्षित असते. ज्या गोष्टींमध्ये प्राणशक्‍ती वर उचलून नेण्याची क्षमता असेल, अशा गोष्टी या चार दिवसांत केल्या जाऊ नयेत, यासाठी नियम केलेले दिसतात. स्त्रीने एकदा का दैनंदिन व्यवहारात भाग घ्यायचा ठरविला, की गुंतागुंतीचे जीवनमान व तिच्या मनोव्यापारातील गुंतागुंतीमुळे शरीरातील हार्मोन्सच्या प्रक्रियेवर व रजःप्रवृत्तीवर परिणाम होऊ शकतो. म्हणून रजःस्वला स्त्रीने मानसिक ताण वाढू शकेल अशा व्यक्‍तीशी शक्‍यतो संपर्क टाळावा, विश्रांती घ्यावी, फार अवघड कामे करू नयेत.

रजःप्रवृत्ती ही एक कटकट वाटली, अपत्यप्राप्तीच नको वा हवी असलेली एक-दोन अपत्ये झाल्यावर रजःप्रवृत्तीची आवश्‍यकता काय, अशा समजातून व ही सर्व कटकट नको म्हणून रजोनिवृत्ती लवकर यावी, अशी अनेक स्त्रियांची अपेक्षा असते.

कामधंद्यातून निवृत्त व्हायची वेळ न येता आधीच निवृत्ती घेतल्यानंतर एखादा व्यवसाय चांगला जमल्यास ठीक, अन्यथा निवृत्तीनंतर मिळालेले पैसे संपल्यावर त्रास होतो, तसा वेळेच्या अगोदर रजोनिवृत्ती आणण्याचा प्रयत्न केल्यासही बऱ्याच प्रकारचा त्रास होऊ शकतो. खरे पाहताना स्त्रीचे रजःप्रवृत्ती चालू असेपर्यंत पुरुष व स्त्री हा भेद दिसतो.
एकदा रजोनिवृत्ती झाली, की स्त्रीच्या शरीरात पुरुष हार्मोन्सचे प्रमाण वाढायला लागते. परिणामतः स्त्रीच्या शरीरात पुरुषासारखे काही बदल दिसायला लागतात. स्त्रीचे सौंदर्य, स्त्रीचा स्वभाव, स्त्रीची विशेषता स्त्रीत्वात असते. या स्त्रीत्वाचीच निवृत्ती केली, तर स्त्रीचा मूळ धर्म टाकून केलेली वागणूक नैसर्गिक राहणार नाही, अशी शक्‍यता तयार होते. रजोनिवृत्तीच्या वेळी होणारे बदल त्रासदायक ठरू नयेत म्हणून केलेल्या औषधोपचार योजनेमुळे इतर त्रास होणार नाहीत, याकडे लक्ष ठेवणे आवश्‍यक असते आणि म्हणून नैसर्गिक व आयुर्वेदिक उपाययोजना श्रेयस्कर ठरतात. बऱ्याच स्त्रियांची नैसर्गिकपणेच रजोनिवृत्ती लवकर होते, पण अशा वेळीही स्त्रियांच्या स्वभावात बदल झालेले दिसतात. काही वेळा स्त्रीला काही विशेष रोग झाला असता रजोनिवृत्ती लवकर येताना दिसते. रजःस्रावामुळे स्त्रीचे शरीर शुद्ध राहते, सौंदर्य टिकून राहते, त्वचा सुंदर राहते, आवाज गोड व मधुर राहतो. रजोनिवृत्तीनंतर स्त्रीला या गोष्टींना मुकावे लागू शकते व बाह्यउपचारांनी हे गुण कसेबसे टिकवावे लागतात. त्यामुळे जेवढी रजोनिवृत्ती लांबेल तेवढे स्त्रीत्व व तारुण्य जास्त काळ टिकून राहू शकते.

म्हणून अपेक्षेप्रमाणे एक वा दोन मुले झाल्यावर अधिक अपत्यप्राप्तीची इच्छा नसली तरी रजोनिवृत्ती येऊ नये यासाठी स्त्रीने प्रयत्न करून पाहावेत. रजःस्रावामुळे शरीरातील रक्‍त प्रमाणाबाहेर कमी झाले तर रजोनिवृत्ती लवकर येऊ शकते. या चार दिवसांच्या कालावधीत जर स्त्रीच्या मन-शरीरावर भलतेच आघात झाले तर रजोनिवृत्ती लवकर येऊ शकते. शिवाय आता काही गरज उरलेली नाही म्हणून गर्भाशयच काढून टाकले तरी अकाली रजोनिवृत्ती येते. मुद्दाम ओढवून घेतलेल्या रजोनिवृत्तीनंतर वजन वाढणे, संधिवात, मधुमेह, हृदयविकार असे वेगवेगळे त्रास सुरू झाले, असे अनेक स्त्रिया सांगताना दिसतात. तेव्हा नैसर्गिक रजोनिवृत्तीपेक्षा मुद्दाम ओढवून घेतलेली रजोनिवृत्ती स्त्रीला अधिक बाधक ठरू शकते.

प्रत्येक महिन्याला रजोदर्शन सुरू असेपर्यंत स्त्री-पुरुषांतील ओढ वेगळी असते. रजोनिवृत्तीनंतर मात्र त्यात बदल होतो. अवेळी ओढवून घेतलेल्या रजोनिवृत्तीमुळे अशा तऱ्हेचे संबंध टिकवून ठेवण्यासाठी औषधे घेण्याची वेळ येते व त्यातून वेगळा त्रास होऊ शकतो. रजोनिवृत्तीच्या वेळी प्रत्येक स्त्रीने स्वतःच्या शरीरात असलेली हाडे व्यवस्थित राहावी, संपूर्ण शरीराचे संतुलन राहावे, शरीरातील कॅल्शियम, लोह नीट टिकावे म्हणून विशेष आयुर्वेदिक उत्पादने घेण्याची आवश्‍यकता असते. तसेच एरवी दूध आवडत नसले तरी रजोनिवृत्तीच्या काळात दूध घेणे अत्यावश्‍यक असते. ज्या स्त्रियांना रजःप्रवृत्ती होते त्या प्रत्येक स्त्रीने रक्‍त वाढण्यासाठी रक्‍तवर्धक योग व अन्न लक्ष ठेवून घेणे श्रेयस्कर ठरते. असे असताना रजोनिवृत्तीच्या वेळी तर या गोष्टींकडे लक्ष देऊन स्वतःचे संतुलन ठेवणे खूप आवश्‍यक असते. तसेच रजोनिवृत्तीच्या वेळी गुप्तांगावर कोरडेपणा येणार नाही याची काळजी घेणेही खूप आवश्‍यक असते. रजोनिवृत्तीच्या वेळी केस गळणे, स्वभाव चिडचिडा होणे या गोष्टी टाळायच्या असतील तर आधीपासून काळजी घेऊन आयुर्वेदाने सांगितलेले उपचार करून घेणे आवश्‍यक असते. अशोकारिष्ट, कुमारी आसव, शतावरी कल्प, प्रवाळपंचामृत, कामदुधा, मौक्‍तिक वगैरे सर्व योग किंवा हे योग वापरून तयार केलेली विशेष औषधे वैद्यांच्या सल्ल्याने घेणे आवश्‍यक असते. मासिक धर्म चालू असताना नैसर्गिक नियम पाळले तर अकाली रजोनिवृत्ती येणार नाही. तसे पाहता पुरुष कामेच्छेपासून कधीच निवृत्त होत नाहीत, परंतु रजोनिवृत्तीनंतर स्त्रीची कामेच्छा कमी होऊ शकते. अशा वेळी कौटुंबिक संबंधात अडचणी आलेली उदाहरणे दिसतात.

पुरुष जसे व्यवसायातून म्हणजे कामातून स्वेच्छेने सेवानिवृत्ती घेतात, तशी नोकरी करणाऱ्या स्त्रीने कामातून स्वेच्छानिवृत्ती घ्यायला हरकत नाही; पण रजोनिवृत्ती ओढवून घेऊन म्हातारपण जवळ आणणे इष्ट नाही. तेव्हा सर्व नियम पाळून आपली रजःप्रवृत्तीची क्षमता उतारवयापर्यंत चालू राहील, असा प्रयत्न केल्यास स्त्रीचे तारुण्य जास्तीत जास्त टिकून राहू शकते. तिचा जगाला वात्सल्य व प्रेम दारा स्वभाव टिकून राहू शकतो. तेव्हा रजोनिवृत्तीची काळजी प्रत्येक स्त्रीने घेणे इष्ट आहे.

Tags: Ayurveda, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog

खरंच वाढतात का तेलाने केस? केस गळणे, थकवा, थायरॉइड, मेडीकल, वजन कमी होणे, वजन वाढणे किरकोळ भाजल्यास, उन्हात, काळपट, काळेमिरे, किरकोळ, कुस्करून, केस काळे, जायफळ

केसांचे आरोग्य प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार ठरते. केशवर्धनासाठी आयुर्वेदात अनेक योग आणि तेल सांगितली आहेत. पण या तेलांचा किंवा योगांचा उपयोग आपल्या प्रकृतीच्या आणि एकंदर शरीरस्वभावाच्या मर्यादेतच होईल. त्यामुळे अमुक तेल लावले, की केस लांबसडक होतीलच अशी खोटी आशा बाळगण्यात अर्थ नाही.
डोळे, दात, चेहऱ्याची ठेवण, त्वचेचा रंग वगैरे गोष्टी व्यक्‍तिविशिष्ट म्हणजे प्रत्येक व्यक्‍तीत वेगवेगळ्या असतात. तसेच केसांची ठेवण, केसांची प्रत, केसांचा रंग तसेच केसांची लांबी वगैरे गोष्टीसुद्धा प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार ठरत असतात. म्हणूनच प्रकृतिपरीक्षणात "केस' हा एक महत्त्वाचा मुद्दा असतो.
तेलाने केस वाढतात का हे समजण्यासाठी आधी केसांची मूलभूत माहिती घ्यायला हवी. आयुर्वेदाने केसांचा संबंध हाडांशी असतो असे सांगितले आहे.
स्यात्‌ किट्टं केशलोमास्थ्नो ।
...चरक चिकित्सास्थान
अस्थिधातूचा मलभाग म्हणजे केस व रोम होत. अस्थिधातू तयार होतानाच केस तयार होतात व म्हणूनच केसांचा हाडांशी खूप जवळचा संबंध असतो. हाडे अशक्‍त झाली तर त्याचा केसांवर दुष्परिणाम होतो असेही आयुर्वेदात सांगितले आहे.
केशलोमनखश्‍मश्रुद्विजप्रपतनं श्रमः ।
ज्ञेयमस्थिक्षये लिं सन्धिशैथिल्यमेव च ।।
..... चरक सूत्रस्थान
केस, रोम, नख, दाढी-मिशांचे केस गळणे तसेच दात तुटणे, फार परिश्रम न करताही थकवा जाणवणे, सांध्यांमध्ये शिथिलता जाणवणे ही सर्व लक्षणे हाडांचा क्षय झाल्यामुळे उद्‌भवतात.
प्रकृतीनुसारही केस निरनिराळे असतात. कफप्रकृतीचे केस आदर्श म्हणावे असे असतात. दाट, मऊ, लांब व सहसा न गळणारे, न पिकणारे केस कफाचे असतात, पित्तप्रकृतीमध्ये केस गळण्याची, पिकण्याची प्रवृत्ती बरीच असते, तसेच पित्ताचे केस मऊ असले तरी फार दाट नसतात. वातप्रकृतीचे केस राठ असतात, केसांची टोके दुभंगणे, केस तुटणे व गळणे वगैरे लक्षणे वातप्रकृतीमध्ये दिसतात.
आनुवंशिकतेचाही केसांशी संबंध असू शकतो. आजीचे, आईचे लांब केस असण्याची प्रवृत्ती असली तर मुलीचेही केस लांब असण्याची शक्‍यता मोठी असते, अर्थात आनुवंशिकता प्रकृतीमध्ये अंतर्भूत असतेच.
या सर्व माहितीवरून लक्षात येऊ शकते की केसांवर प्रकृतीचा व हाडांचा मोठा प्रभाव असतो.
केशवर्धनासाठी योग व तेले
केशवर्धनासाठी आयुर्वेदात अनेक योग दिलेले आहेत, अनेक तेलेही सांगितली आहेत की ज्यामुळे केसांचे आरोग्य चांगले राहील व केस वाढतील. पण या तेलांचा किंवा योगांचा उपयोग आपल्या प्रकृतीच्या आणि एकंदर शरीरस्वभावाच्या मर्यादेतच होणार आहे हे लक्षात घ्यायला हवे. अमुक तेल लावले की माझे केस लांबसडक होतीलच अशी खोटी आशा बाळगण्यात अर्थ नाही.
बऱ्याचदा केसांच्या बाबतीत फक्‍त बाह्योपचार पुरेसे आहेत असे समजले जाते. अमुक तेल लावले, अमुक पदार्थ वापरून केस धुतले की चांगले राहतील, वाढतील अशी अपेक्षा ठेवली जाते, मात्र त्याहून अधिक महत्त्व अस्थिपोषक द्रव्ये घेण्याला असते. दूध, खारीक, शतावरी कल्प, नैसर्गिक कॅल्शियम असणारी शंखभस्म, प्रवाळभस्म, कुक्कुटाण्डत्वक्‌ यांसारखी द्रव्ये केसांच्या आरोग्यासाठी बाह्योपचारापेक्षा अधिक उपयुक्‍त असतात. बऱ्याचदा असे दिसते की हाडांशी संबंधित विकारांवर उपचार करत असता केसांमध्ये अनपेक्षित सुधारणा होताना दिसते किंवा च्यवनप्राश, सॅनरोझसारखी एकंदर प्रतिकारशक्‍ती वाढवणारी रसायने नियमित सेवन केली, प्रकृतीनुरूप आहार-आचरणाने दोष संतुलित ठेवता आले तर केस गळायचे थांबतात, काही लोकांचे अकाली पांढरे झालेले केस काळे होताना
दिसतात.
केसांची निगा राखण्यामध्ये तेल लावणे महत्त्वाचे असते यात संशय नाही. अस्थिधातू, केस हे शरीरघटक वाताच्या आधिपत्याखाली येतात आणि वात म्हटला की त्याला संतुलित ठेवण्यासाठी तेलासारखा दुसरा श्रेष्ठ उपचार नाही. केसांना तेल लावण्याने त्यांच्यातला वात नियंत्रित राहतो, अर्थातच केस तुटणे, कोरडे होणे, दुभंगणे, गळणे या सर्वांना प्रतिबंध होतो.
केसांच्या मुळाशी तेल लावल्याने केस मजबूत व्हायला मदत मिळते. डोक्‍यात कोंडा होणे, खवडे होणे वगैरे त्रास सहसा होत नाहीत, मात्र हे सर्व फायदे मिळण्यासाठी तेल चांगल्या प्रतीचे, केश्‍य म्हणजे केसांना हितकर द्रव्यांनी सिद्ध केलेले असावे लागते. असे सिद्ध तेल केसांच्या मुळांना लावले की लगेचच आतपर्यंत शोषले जाते आणि त्यामुळे केसांचे आरोग्य नीट राहायला मदत मिळते. मात्र कच्चे तेल म्हणजे ज्याच्यावर अग्निसंस्कार झालेला नाही असे तेल कितीही शुद्ध असले, भेसळमुक्‍त असले तरी ते आतपर्यंत जिरण्यास अक्षम असल्याने केसांना तेलकटपणा आणण्याशिवाय फारसे उपयोगी पडत नाही. उलट केस तेलकट झाले की तेल काढून टाकण्यासाठी रासायनिक द्रव्यांपासून बनविलेले शांपू, साबण वापरावे लागतात, ज्यांचे वेगळे दुष्परिणाम होऊ शकतात.
केस निरोगी हवेत
तेल लावण्याने केसांचे आरोग्य सुधारत असल्याने काही प्रमाणात केस लांब होण्यासाठीही फायदा होऊ शकतो; पण त्या लांब होण्याला प्रकृतीची, वयाची, एकंदर शरीरशक्‍तीची मर्यादा राहील हे लक्षात घ्यायला हवे.
केसांच्या लांबीची चर्चा करताना एक गोष्ट समजून घ्यायला हवी की केस नुसतेच लांब असण्यापेक्षा ते निरोगी असणे अधिक महत्त्वाचे असते. मूळचे लांब केसही गळत असले, तुटत असले आणि निर्जीव दिसत असले तर आकर्षक वाटणे शक्‍य नसते. त्यामुळे केसांची नुसती लांबी वाढविण्याच्या मागे न लागता केस बळकट राहतील, छान तेजस्वी राहतील, काळे राहतील याकडे लक्ष द्यायला हवे.
आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून उपाय
केश्‍य द्रव्यांनी सिद्ध केलेले व आतपर्यंत जिरणारे "संतुलन व्हिलेज हेअर तेला'सारखे तेल केसांना नियमितपणे लावणे केसांसाठी उत्तम असते. कृत्रिम रंग, गंध घालून तयार केलेले तेल टाळणेच श्रेयस्कर होय.
केस धुण्यासाठी रासायनिक द्रव्यांपासून तयार केलेली उत्पादने वापरण्याऐवजी नैसर्गिक द्रव्ये, उदा., शिकेकाई, रिठा, नागरमोथा वगैरेंचे मिश्रण किंवा तयार "संतुलन सुकेशा' वापरणे चांगले असते.
आठवड्यातून दोन वेळा केस धुवावे.
केस धुण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करावा.
आठवड्यातून एकदा, केस धुण्याआधी केसांच्या मुळाशी लिंबाची फोड चोळून नंतर अर्धा तास कोरफडीचा गर लावून ठेवण्यानेही केसांचे आरोग्य चांगले राहते. केस गळणे, कोंडा होणे वगैरेंना प्रतिबंध होतो.
आहारात दूध, खारीक, शतावरी कल्प, "कॅल्सिसॅन', "सॅनरोझ' वगैरेंचा समावेश असू द्यावा.
उन्हात फिरताना उन्हापासून संरक्षण होण्यासाठी उपाय योजणे, उष्णतेजवळ किंवा संगणकावर काम असल्यास, रात्रीची जागरणे किंवा रात्रपाळी असल्यास पित्त कमी करण्यासाठी "सॅनकूल चूर्ण', "संतुलन पित्तशांती गोळ्या', नियमित पादाभ्यंग वगैरे उपाय योजणेही केसांच्या आरोग्यासाठी उत्तम असते.

केसात चाई कशामुळे होते व त्यावर उपाय काय करावेत

च्यवनप्राशचे फायदे.


जीवन जगण्यात माणसाला रस असतो, तोपर्यंतच त्याला जीवनरस मिळत राहतो. जीवनरस संपला तर झाडेही काष्ठवत होतात. तसेच जीवनरस संपला तर शरीराचे लाकूड व्हायला वेळ लागत नाही. मनुष्य किती वर्षे जगला यापेक्षा तो रसयुक्‍त काळ किती जगला, हे महत्त्वाचे असते.

""मला यात स्वारस्य नाही, मला त्यात स्वारस्य नाही, मला गाण्यात रस नाही, मला सर्कसमध्ये रस नाही, मला जीवन जगण्यातच रस उरलेला नाही,'' अशा तऱ्हेची विधाने ऐकली, की हसावे की रडावे तेच कळत नाही. एवढे काय झाले, की माणसे जगायला घाबरतात व जीवनापासून दूर पळून जातात. जोपर्यंत जीवन जगण्यात माणसाला रस असतो, तोपर्यंतच त्याला जीवनरस मिळत राहतो. जीवनरस संपला तर झाडेही काष्ठवत होतात. तसेच जीवनरस संपला, तर शरीराचे लाकूड व्हायला वेळ लागत नाही. पाण्याला जीवन का म्हणतात, कारण अगदी सहज उपलब्ध असलेला व जीवनाला प्रारंभ करून देणारा जीवनरस म्हणजे पाणी.

शरीरातील ओटीपोटाच्या ठिकाणी असलेल्या स्वाधिष्ठान चक्राच्या ठिकाणी जलतत्त्वाचा वास असतो. जलतत्त्व म्हणजे केवळ पाणी नव्हे. जे काही प्रवाही असेल त्याला जलतत्त्व म्हणायला हरकत नाही. या जीवनमहासागरात पोहण्यासाठी, तरून जाण्यासाठी जो मदत करतो, जो काळामध्ये माणसाला प्रवास करण्यासाठी मदत करतो तो असतो जीवनरस. जे प्रवाही असते त्याचा काही आकार असतो का? पाण्याला रंग, रूप, आकार नसतो. जे काही पाण्यात मिसळेल त्याचा रंग पाण्याला येतो. शरीरातील पाण्याचे तसे नसते. उलट त्यात शरीरास रंग-रूप देण्याची ताकद असते. एखाद्याला "पाणी दाखवून देणे' वा "पाणी पाजणे' असे उगाच म्हणत नाहीत. शरीरातील प्रवाही द्रव निघून गेले, तर मात्र कुठलाच आकार उरत नाही व असे झाले तर सगळ्यांच्याच तोंडचे पाणी पळते. चेहऱ्याचा रंग फिका पडतो.

"अयन' म्हणजे काळ. तेव्हा काळाबरोबर झुंज देण्यासाठी शरीरात जीवनरस वाढविणारे ते "रसायन'. आयुर्वेदात या रसायनाचे माहात्म्य सांगितलेले आहे. कायाकल्प करण्यासाठी आवश्‍यक असलेली शरीरशुद्धी पंचकर्माद्वारे झाली तरी सर्व पेशींना, धातूंना व इंद्रियांना पुष्टी देऊन त्यांना तारुण्य मिळवून देणारी असतात रसायने. विशिष्ट रसायनाचे सेवन केले नाही तर कायाकल्पाचा विधी अर्धवट झाला असेच म्हणावे लागेल. पंचकर्म झाल्यानंतर रसायनसेवन करावे असे सर्वसामान्यतः म्हटले जाते. रसायनसेवन करून अमरत्व प्राप्त व्हावे, म्हणजेच काळाबरोबर झुंज देत पुढे जाता यावे, यासाठी रसायन दिले जाते. शरीराचे पुनर्जीवन करण्यासाठी रसायनसेवन मुख्य असते व ते रसायन पचण्यासाठी शरीरशुद्धी करणे आवश्‍यक असते. यासाठी पंचकर्म केले जाते. शरीराची शुद्धी झालेली नसली, तर अमृतासमान रसायनांचे केलेले सेवन वाया जाऊ शकते. अर्थात या पंचकर्मात आहारविहारावर नियंत्रण; शरीरासाठी स्नेहन (मसाज वगैरे), आंतर्स्नेहन (तूप पिणे), स्वेदन, विरेचन, वमन, बस्ती वगैरे करणे; मनासाठी व शरीरातील हॉर्मोनल संस्थेसाठी व अग्नी संतुलित होण्यासाठी योगासने व प्राणायाम आणि जिवाची शुद्धी होण्यासाठी स्वास्थ्यसंगीत व ध्यान करणे या सर्व गोष्टी मोडतात. असे पंचकर्म झाल्यावर रसायनसेवन करण्यात येते.

अगदी सोप्यात सोपे रसायन म्हणून सुंठीचा व हिरड्याचा प्रयोग सांगितलेला आहे. अगदी सोपे व सर्वांना उपलब्ध असणारे रसायन आहे च्यवनप्राश. च्यवनप्राशचे आयुर्वेदातील नाव आहे च्यवनप्राशावलेह. च्यवनप्राश तयार करण्याची एक विशिष्ट पद्धत आयुर्वेदाच्या ग्रंथात सांगितलेली आहे. त्या पाठाप्रमाणे तयार केलेला अवलेह रसायन म्हणून काम करतो. च्यवनप्राशात सुवर्णवर्ख, चांदीचा वर्ख वगैरे द्रव्ये मिसळली, तर दुधात साखर असा योग होऊ शकतो.

परंतु मुळात अवलेहच योग्य पद्धतीने न बनवता काही द्रव्ये एकत्र करून नुसते मिश्रण बनवले व त्याची सुवर्णयुक्‍त, केशरयुक्‍त अशी जाहिरात केली, तर त्याचा रसायनासारखा उपयोग होणार नाही. जी द्रव्ये शरीरात गेल्यावर वयःस्थापन करतात, म्हणजे शरीराची झीज कमी करतात, शरीराला म्हातारपणाकडे जाऊ देत नाहीत, ताकद-वीर्य-शौर्य वाढवतात, धी-बुद्धी-मेधा यांची वृद्धी करतात व आयुष्य उत्तम तऱ्हेने जगायला मदत करतात ती रसायने.

खरे तर काळाची दोन परिमाणे समजून घेणे आवश्‍यक असते. एक म्हणजे रस नसलेला काळ व दुसरा रस असलेला काळ. एखादे संगीत, नाटक वा चित्रपट पाहण्यासाठी तीन तास दिले, पण त्यात काही रस वाटला नाही तर तीन तासांचा रसहीन काळ आपल्या वाटेला आला असे म्हणावे लागेल. या तीन तासात संगीत, नाटक वा चित्रपटाचा पूर्ण रसास्वाद घेता आला, तर ह्या तीन तासांच्या काळाला रसयुक्‍त काळ म्हणता येईल. दोन्ही उदाहरणांत आपण तिकिटाचे मूल्य सारखेच मोजलेले असते, आत बसायचा कालावधीही सारखाच असतो, परंतु रसाशिवायचा काळ व रसयुक्‍त काळ यांच्यात जमीन अस्मानाचा फरक असतो व त्यातून मिळालेला फायदाही वेगळा असतो.

सकाळी प्रार्थना करून दिवस सुरू केला, की जीवनात व सर्व गोष्टीत सौंदर्य दिसू लागते. आपल्याला सर्व गोष्टीत रस आहे असे वाटते. ओलेपणा असला तरच वस्तू एकमेकांत मिसळतात. रस निघून गेला, की कण कण सुटे होऊन वाऱ्यावर उडून जातात.

मातीच्या हवेत असणाऱ्या कणांवर जरासा पावसाचा शिडकावा झाला, तर मातीचे कण व पाणी एकत्र होऊन खाली येऊन जमिनीवर साठतात. त्याचप्रमाणे रसामुळे जीवन बांधले जाते, अस्तित्वात येते. जीवनात मनुष्याला रस आवश्‍यक असतो. जीवनात रस वाटण्यासाठी मुळात तशी इच्छा असणे व तशी दृष्टी असणे आणि त्यासाठी प्रयत्न करणे आवश्‍यक असते.
भौतिक पातळीवर शारीरिक संपन्नतेसाठी रसायनांचे सेवन कायम करावे असे आयुर्वेदात सांगितलेले आहे. त्याचप्रमाणे मनाला चांगल्या मार्गाने व व्यवस्थित जीवनाचा आनंद घेता येण्यासाठी जीवन अभिरुचीसंपन्न असावे असे सांगितले आहे. "मना सज्जना भक्‍तिपंथेचि जावे' असे समर्थांनी म्हटले आहे. जीवनाला मन विटणार नाही अशी इच्छा असणाऱ्यांनी सज्जन असणे आवश्‍यक असते. सज्जन असणे म्हणजे जनसमुदायाशी एकरूप होऊन राहणे. यानंतर समर्थ म्हणतात, ""जीवनात भक्‍तिरस असल्याशिवाय जीव व आत्मा यांना रस मिळणार नाही.'' भक्‍तिरसात डुंबल्यावरच परमानंद म्हणता येईल असा आनंद मिळेल व त्याला अमरत्वाची प्राप्ती होईल.

प्रकृतीला अनुसरून, सात्त्विक व योग्य वेळी घेतलेले अन्न हेच एक रसायन असते. सुरवातीस आयुर्वेदाने सांगितलेली रसायने सेवन करून प्रकृती नीट ठेवली की त्यात असलेला जीव व मन यांना आवश्‍यक असलेल्या रसायनाची पूर्ती करण्याची बुद्धी आपसूक होईल.

आयुर्वेदाने अनेक रसायनांचा उल्लेख केलेला आहे. विशेष रसायन म्हणून नाना तऱ्हेचे लेह, कल्प, औषधे सांगितली आहेत, जी घेतल्यावर मनुष्य दीर्घायुषी होईल, नुसताच दीर्घायुषी होईल असे नाही तर जेवढा काळ तो जगेल तेवढ्या काळाची गुणवत्ता वाढेल. जीवनाच्या शेवटच्या मिनिटापर्यंत जीवनाचा व या सृष्टीत असलेल्या सर्व वस्तूंचा रसास्वाद घेता येईल. मनुष्य किती वर्षे जगला यापेक्षा तो रसयुक्‍त काळ किती जगला, त्याने जीवनाचा रसास्वाद कसा घेतला, जीवनाचा आनंद कसा उपभोगला यावरच दीर्घायुष्याची खरी किंमत ठरू शकते.
हिरा नुसताच मोठा असून चालत नाही तर त्यात कुठलाही दोष नसला, त्यात कुठलाही काळा डाग नसला तर त्याची खरी किंमत असते. तसेच कुणी नुसत्या शरीराने आडदांड असला, शंभर वर्षे जगला, पण आयुष्यभर माणूसघाणेपणा केला, विकासात, कलेत वा इतर कशातही रस दाखवला नाही, त्यापासून आनंद मिळवला नाही तर खऱ्या जीवनाचा रस त्याला मिळालाच नाही असे म्हणावे लागले.

आयुर्वेदाने जीवनरसाचे महत्त्व ओळखून रसायनांचा स्वतंत्र अध्याय सांगितलेला आहे. आपणही या रसायनांचे महत्त्व ओळखून नित्यनियमाने ज्याला जे जमेल, परवडेल त्याने रसायनसेवन करणे आवश्‍यक आहे.

उपाय बद्धकोष्ठतेवर, संडास साफ न होणे.

 लहान मुलांची कडक संडास | संडास साफ न होणे

 संडास साफ न होण्याची कारणे पोट होणे लक्षणे लगेच होण्यासाठी उपाय यावर पातळ संडासला गोळ्या एरंडेल तेल उपाययोजना आयुर्वेदिक गरोदरपणात काय करावे घट्ट डॉक्टर स्वागत तोडकर वर घरगुती मूळव्याध कोंब फोटो गुदभागी जखम मुळव्याध औषध उपचार फिशर मराठी शस्त्रक्रिया खर्च औषधे जुलाब उलटी लहान मुलांना हगवण बिघडणे पोटात कळ येणे आव पडणे चिकट काळी बंद थांबवण्यासाठी करताना रक्त मुरडा लागणे सांगा कमी होण्याचे बाळाची हिरवी शी बाळाला होत नसेल तर फुगणे कडक बद्धकोष्ठता खडा बध्दकोष्ठता म्हणजे
 Image result for लहान मुलांची कडक संडास


आजच्या या धकाधकीच्या जीवनात मुख्यत- आढळणारी तक्रार म्हणजे बद्धकोष्ठता आज याविषयी सविस्तर जाणून घेऊ व सोबत होमिओपॅथी औषधांची माहिती पाहू. .......
पचनक्रियेमधील नैसर्गिक चक्रामध्ये पोट साफ होणे याला खूप महत्त्व आहे. पोट साफ न होणे यालाच बद्धकोष्ठता म्हणतात. सकाळी उठल्यानंतर शौचास साफ होणे, हे निरोगी आरोग्याचे लक्षण आहे. अर्थात याचा परिणाम दिवसभराच्या कामावर होत असतो. दिवसभराच्या ताणतणावामध्ये व धावपळीमध्ये उत्साही राहण्यासाठी पोट साफ/मोकळे राहणे महत्त्वाचे असते.

बद्धकोष्ठतेची लक्षणे -



दिवसभर बेचैन राहणे, भूक मंदावणे, मळमळणे, डोके व पोट जड राहणे, गॅसेस होणे, छातीवर दडपण येणे, चिडचिडेपणा ही लक्षणे सर्वसामान्यपणे आढळतात. यामध्ये मलाशयामध्ये मल साठून राहिल्याने त्याच्या स्नायूंची लवचिकता व कार्यक्षमता कमी होते. हा विकार जरी किरकोळ स्वरूपाचा वाटत असला, तरी काही व्यक्तींमध्ये कालांतराने यातून गंभीर समस्या निर्माण होतात. उदा. पोटातील व्रण (अल्सर) मोठ्या आतड्याचा कर्करोग इ.



बध्दकोष्टता (मलावष्टंभ) ही सामान्यपणे आढळणारी अवस्था असून या अवस्थेला वयाचा निर्बंध नाही. अगदी बालवयापासून ते वृध्दांपर्यंत संडासला साफ न होणं, संडास पूर्ण झाल्यासारखी न वाटणं, पोट रिकामं न होणं म्हणजे मलावष्टंभ (Constipation)!

बध्दकोष्ठता लक्षणं


साधारणत: मलावष्टंभ नेमक्या कोणत्या कारणाने होतंय हे सांगणं, निदान करणं सोपं नव्हे. असंख्य तात्पुरती तसंच जीर्ण कारणं यात दडलेली आढळतात. आहार विहारातील बदल, तंतूयुक्त खाद्य आहारात नसणं, फळं, फळ भाज्या, डाळींचा आहारातील अभाव, द्रव पदार्थ कमी प्रमाणात सेवन करणं, अवष्टंभ करणारी पदार्थ अधिक सेवन करणं, ही कारणं तर व्यायाम, हालचाल, चालण्याचा अभाव, मल प्रवृत्तीचा वेग आला असताना दाबून ठेवणं (लहान मुल आणि तरुणांमध्ये हे कारण अधिकतम दिसतं) बसून खाणं, खाऊन बसणं, मानसिक कारणांमध्ये उत्तेजितता, नैराश्य, मनाविरुध्द घडणं, भीती, अति आनंद, अति रडणं, अति हसणं ही कारणं प्रामुख्याने असतात. अनेक प्रकारची औषधं मलावष्टंभ निर्माण करतात.



काही वेळा औषध योग्यवेळी न सेवन केल्याने अवष्टंभ होताना दिसतं. लहान मुलांमध्ये मल प्रवृत्तींच्या सवयी व्यवस्थित न लावल्यामुळे हे लक्षण प्रामुख्याने दिसतं आणि वाढतंही. भीती, कमी आहार, न आवडणारा आहार, संडास या जागे विषयी भीती ही मूळ कारणं होत. मलावष्टंभाचे प्रमाण संपूर्ण विश्वात अधिक असून, दर सात मोठ्या व्यक्तींमध्ये एकाला, तर दर तीन लहान मुलांमागे एका लहान मुलामध्ये मलावष्टंभ आढळतो. इतर देशांमध्ये हे प्रमाण स्रियांमध्ये अधिक तर भारतात पुरुषांमध्ये अधिक दिसन येतं. वृध्द व्यक्तींमध्ये मलावष्टंभ जास्त तर गरोदर स्रियांमध्ये हा जास्त दिसतो.


कारणं आणि प्रतिबंध


आतड्यांची हालचाल कमी होण्याने, जठराग्नी उत्तम नसल्याने, पाचक अग्नी अधिक असताना योग्य आहार न मिळणं, गरोदरपणी आतड्यांची हालचाल कमी होऊन स्थिरत्व येतं. या अवस्थेला काळजीपूर्वक हाताळून अडथळा दूर करणं आवश्यक असतं. वजन कमी असणं आणि जास्त असण्याने मलावष्टंभचा त्रास होतो. भीती, मानसिक व्याधी, अपघात, मानसिक अपघात ही कारणं ही त्या व्यक्तीमध्ये बध्दकोष्ठता तयार करतात. अनेक व्याधीमध्ये आहाराच्या अभावामुळे व्याधी अवस्थेमुळे मलावष्टंभ निर्माण होते. त्यात ताप हा व्याधी सर्वसामान्य आहे. थायरॉइडच्या कमी स्त्रावाच्या अवस्थेत (Hypothyroidsm), मधुमेह कॅल्शिअम अधिक असणं आणि कॅल्शियमयुक्त पदार्थ अधिक खाणं, पोटाचे सर्वच विकार, मूळव्याध, भगंदर, चरिकर्तिका काही मांसगत विकार पक्षाघात, हृदयाचे विकार या रूग्णांमध्ये बध्दकोष्टता आढळते.

मानसिक विकारांवरील औषधं, फिट्स विरोधी औषधं, कॅल्शिअम, वेदनाशामक औषधं, लोहयुक्त औषधं, लोहयुक्त गोळ्या, सूज कमी करणाऱ्या, शरीरातील पाणी कमी करणाऱ्या गोळ्या यामुळे मलावष्टंभ होतं खरं पण या गोळ्या स्वत:हून बंद करू नये. डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. मुलांमध्ये, तरुणांमध्ये कोरडे अन्न खाण्याचं प्रमाण खूप वाढत आहे. जे बध्दकोष्ठतेचं मूळ कारण आहे. योग्य प्रमाणात दूधाच्या सेवनाचा अभाव. मलावष्टंभाची सुरुवात होतानाच त्यावर उपाय करायला हवेत. ही सुरूवात घरातील मोठ्या व्यक्तींना प्रथम लक्षात येतं. लहान मुलं अनेक वेळा मलप्रवृत्तींना जातात. मोठी व्यक्ती तीनहून अधिकवेळा शौचाला जाणं, आठवड्यातून तीनच वेळा मल प्रवृत्ती होणं, मलाच्या वेळेस खूप त्रास होणं, कुंथणे ही क्रिया आठवड्यातून चारहून अधिक वेळेस होणं, अगदी कडक मल होणं, आयुर्वेद शास्त्रानुसार मलाला दुर्गंध येणं, मल कडक होऊन पाण्यात तळाशी जाणं, ही विशेष लक्षणं सांगितली आहेत.


भारतात मलावष्ट मार्गांची सुरुवात काही सवयींमुळे होते. तर मलावष्टंभाच्या मानसिक परिणामामुळे काही सवयी व्यसनं जडून जाताना सर्रास दिसतात. तंबाखू, विडी, सिगारेट यांचा वापर करुन मल प्रवृत्तीला जाणं. पाण्याचा, मग गरम पाण्याचा, चहा, पाणी सेवन केल्यावर मल प्रवृत्तींचा वेग येणं. पण ‘बेड टी’ ही संकल्पना इंग्रजांची असून त्यांच्या वातावरणात कदाचित उपयुक्त असेल पण भारतात नाही!

गरोदरपणात पोट साफ होण्यासाठी काय करावे

बद्धकोष्ठतेची कारणे -

दैनंदिन जीवनातील काही सवयी, तसेच आहारातील दोष ही प्रमुख कारणे आहेत.

रात्री उशिरा झोपणे व सकाळी उशिरा उठणे, मद्यपान, जेवणाच्या अनियमित वेळा, आहारामध्ये अतितिखट, तेलकट, मसालेदार, मांसाहार या पदार्थांचा जास्त समावेश व पालेभाज्या, फळे यांचा अभाव, पाणी कमी पिणे, नियमित व्यायामाचा अभाव. पहाटे लवकर उठणे व रात्री जागरण न करणे ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. नियमित व्यायामाने सकाळी पोट साफ होण्यास मदत होते, तसेच दिवसभर मन प्रसन्न व आनंदी राहते.


यासाठी रात्री झोपताना कोमट पाणी घेणे व सकाळी उठल्यानंतर गार पाणी १ ग्लास घेणे फायद्याचे ठरते. याने मलावरोध कमी होण्यास मदत होते, तसेच पचनकार्य नीट होण्यासाठी अन्न सावकाश व चावून खावे. तसेच आहारामध्ये बटाटे, रताळे, साबुदाणा, हरभऱ्याची डाळ, चहा, कॉफी यांचा अतिरेक टाळावा. शक्‍यतो ऍल्युमिनिअमच्या भांड्यांमध्ये अन्न शिजविणे टाळावे व भरपूर पाणी प्यावे. आता यासाठी उपयोगी काही होमिओपॅथिक औषधांची माहिती घेऊ.
Image result for लहान मुलांची कडक संडास


पोट साफ होणे लक्षणे

१) ब्रायोनिया - पोटात जड वजन असल्यासारखे वाटते. तोंडात कडवटपणा येतो. शौचास खूप जोर द्यावा लागतो. हे सर्व संधिवाताशी निगडित असते.

२) ऍल्युमिना - शौचास खूप जोर द्यावा लागतो. रुग्णास शौचास जायची इच्छा नसते किंवा गेल्यावर होत नाही. बटाटा आवडत नाही/त्रास होतो. हे औषध जुनी सर्दी, अर्धांगवायू यासाठीही उपयुक्त आहे.


३) मॅग मूर - हे औषध मुख्यत- यकृताशी निगडित आहे. लहान मुलांमध्ये मलावरोध दात येताना झाल्यास अत्यंत गुणकारी औषध आहे. शौचाला थोडीच होते. दूध पचवू शकत नाही.


४) सल्फर - मलावरोध झाल्यामुळे गुदद्वाराची खूप आग होते व सूज येते. हा रुग्ण जेवणात खाण्यामध्ये पाणीच खूप पितो. शौचास खूप जोर द्यावा लागतो.


५) ग्रॅफायटीस - हे औषध जाड, गोऱ्या स्त्रियांना किंवा मुलींना ज्यांना पाळीचे विकार असतील त्यांना उपयोगी पडते. शौचावाटे रक्त पडते. मल जड असतो.


६) नक्‍स व्होमिका - मलावरोधासाठी अत्यंत गुणकारी औषध असते. यामध्ये तक्रारी या मद्यपान, बाहेरचे खाणे, मांसाहार यामुळे होतात. शौचास खूप जोर द्यावा लागतो. शौचास खूप कडक व थोडी होते.

अपचन, मूळव्याध व गॅसेस यासाठीही उपयुक्त औषध आहे.

लहान मुलांमध्ये पोटदुखीची समस्या सर्रास आढळते. अशावेळी अचानक मुलं रडायला लागतात. या वेदना तीव्र  असल्याने मुलांना आणि पर्यायाने पालकांनाही त्याचा त्रास होण्याची शक्यता अधिक असते. डॉक्टरांच्या मते, खाण्याच्या वेळी मुलांनी अधिक प्रमाणात हवा श्वसनाच्या मार्गाने आत घेतल्यास आतड्यांचे आकुंचन होण्याचे प्रमाण वाढते. परिणामी पोटदुखीची समस्या वाढते. ( नक्की वाचा : मुलांच्या आहारातील या ’10′ अ‍ॅलर्जींना वेळीच ओळखा)

पोटदुखीची ही समस्या धोकादायक नसली तरीही या दरम्यान लहान मुलांना त्रास होतो. अशावेळी या वेदना कमी करण्याचा एक पारंपारिक मार्ग म्हणजे पोटावर केलेला हिंगाच्या पाण्याचा मसाज .

हिंग फायदेशीर का आहे 

स्वयंपाकघरात वापरले जाणारे हिंग हे पावडर स्वरूपात आढळते.  फेरुला या वनस्पतीपासून हिंग बनवले जाते. हिंग़ातील अ‍ॅन्टी बॅक्टेरियल आणि अ‍ॅन्टी सेप्टीक घटक पोट साफ करण्यास मदत करतात. यामुळे पचनमार्ग मोकळा व स्वच्छ होतो. पोटाचे विकार तसेच श्वसनाच्या समस्या कमी होण्यास  मदत होते. लहान मुलांना थेट हिंग देणे त्रासदायक ठरू शकते. त्यामुळे त्यांच्या पोटावर हिंगाच्या पाण्याने मसाज करणे फायदेशीर ठरते. (नक्की  वाचा : मुलांना ‘स्ट्रॉग’ बनवतील ‘सुवर्णप्राशन’चे दोन थेंब !)

कसा कराल हा उपाय  ? 

अर्धा चमचा हिंग पाण्यात मिसळून त्याची पेस्ट बनवा.
पोटाजवळ  हलक्या हाताने या पेस्टने मसाज करा.
मात्र ही पेस्ट बेंबीत जाणारा नाही याची काळजी घ्या. बेंबीजवळील पेस्ट कापसाच्या ओल्या बोळ्याने पुसा.
पाण्याऐवजी ऑलिव्ह ऑईल किंवा तीळाच्या तेलातही हिंग मिसळून पेस्ट करणे फायदेशीर ठरू शकते.
पेस्ट लावल्यानंतर थोडावेळ ती थंड होऊ द्यावी तसेच सुकू द्या.
पोटदुखी कमी करण्यासाठी थोडा वेळ लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे संयम पाळा.
पेस्ट सुकल्यानंतर मुलांना ढेकर येऊ देण्यासाठी प्रयत्न करा. यामुळे  गॅस बाहेर पडेल तसेच पोटदुखीची समस्या कमी होण्यास मदत होईल.
त्यानंतर ओल्या कापडाने बाळाचे पोट स्वच्छ पुसावे.
हिंग बाळाच्या पोटाला लावून पचनाचा त्रास कमी करण्याचा हा पर्याय त्रासदायक नसल्याने तो आवश्यक असल्यास तुम्ही बिनदिक्कत करू शकता. मात्र या उपायाने त्रास कमी न झाल्यास तसेच बाळाचे रडणे कमी न झाल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

बहुतांशी लोकांचे पोट साफच होत नाही. काहींना त्रास जाणवत नाही, मात्र पोट पूर्ण साफ झाले आहे याचे समाधान होत नाही. मग वृद्ध लोकांचे रोज वेगवेगळ्या जाहिराती बघून नवनवीन औषधे घेणे सुरू होते. काही दिवस बरे वाटते व पुन्हा त्या औषधांची सवय होते, त्यामुळे पोट काही साफ होत नाही. असो. या सर्व तक्रारींमध्ये पोट साफ का होत नाही याचे कारण शोधणे मात्र गरजेचे असते. सरसकट सर्वानाच एक औषध देऊन उपयोग होत नाही.

आयुर्वेदात ‘अवष्टंभ: पुरिषस्य..’ असे सूत्र आहे. म्हणजे प्राकृत पुरीषाचे कामच मुळी ‘अवष्टंभ’ करणे म्हणजे साठून राहणे असे आहे. विचार करा, हे साठून राहण्याचे काम त्याचे नसते, तर लोकांना सतत एखादे ‘डायपर’ घालूनच फिरावे लागले असते. म्हणून मल तयार झाला की, तो प्रथम साठून राहतो. म्हणजे रोज काहींना ठरावीक वेळेत पोट साफ होण्याची सवय असेल तर तो आहे प्राकृत अवष्टंभ. 

मात्र ठरावीक वेळेला साफ होणारे पोट त्यानंतर दोन-चार तासांनंतरही अथवा एक दिवस होऊन गेला तरी साफ नाही झाले तर तो आहे ‘मलावष्टंभ’. या प्रकारामध्ये प्रामुख्याने आदल्या दिवशी घेतलेला आहार, त्याचे प्रमाण व होणारे पचन हे अवलंबून असते. घरगुती गरम पाणी, लिंबू पाणी अथवा लंघन केले तरी काही वेळाने पोट साफ होते व रुग्णाला बरे वाटते. 
बाळाचे पोट साफ होण्यासाठी उपाय

ज्या लोकांची बाउल मुव्हमेंट अर्थात पोट साफ होण्याची प्रक्रिया नियमित होत नाही, त्यांचा संपूर्ण दिवस अस्वस्थतेत जातो. तज्ज्ञांच्या मते, अशा स्थितीतच मलावरोध किंवा गॅसची समस्या निर्माण होते. घरगुती उपायांद्वारे बाउल मुव्हमेंट नियमित कशी करावी यासंदर्भात जाणून घेऊया.


  • सकाळी उठताच सर्वात आधी कोमट पाण्यात लिंबू आणि शेंदी मीठ मिसळून प्यावे. त्यामुळे बाउल मुव्हमेंट नियमित ठेवण्यास मदत होईल.
  • तज्ज्ञांच्या मते, फळांच्या ज्यूसमध्ये दूध मिसळून प्यायला हवे. तसेच ज्या फळांमध्ये गर असतो, त्यांचे थेट सेवन करा.
  • भोजनानंतर दालचिनी पावडरचे सेवन करा.
  • 100 मि.लि. पाण्यात एक चमचा मेथीचे दाणे थोडा वेळ उकळा आणि भोजन करण्याच्या एक तास आधी ते पाणी प्या. तसेच भोजनानंतर ते मेथीचे दाणे चावून खा.
  • भोजनानंतर गूळही खा. त्यामुळेही पचन व्यवस्थित होते.
  • दररोज सॅलडचे सेवन करायला हवे. त्यात पालक, टोमॅटो, मुळा आणि काकडीचा समावेश असावा. तसेच सर्व प्रकारच्या फळांपासून बनलेल्या सॅलडचेही सेवन करायला हवे.
  • दिवसभर भरपूर पाणी आणि ताक प्यायला हवे; जेणेकरून कडक शौचास होणार नाही. तसेच भाज्यांपासून बनलेले सूप व वरण यासारख्या द्रवपदार्थांच्या सेवनाचेही प्रमाण वाढवा.
  • तंतूमय फळे व भाज्यांचे सेवन केल्यासदेखील शौचास कडक होत नाही आणि पचन व्यवस्थित होते. 



मात्र हे सतत व रोजच चालू राहिले तर पचनशक्ती खालावते, अग्नी मंद होतो व रुग्णास सततचा ‘मलावष्टंभ’ हा आजार मागे लागतो. यासाठी मात्र चिकित्सा घ्यावी लागते. नाही तर ‘ग्रहणी’ नावाचा मोठा आजार अथवा ‘मूळव्याध’ मागे लागते. आपण आतापर्यंत अवष्टंभ, प्राकृत मलावष्टंभ, आजार स्वरूप मलावष्टंभ पहिले. या सर्वामध्ये लक्ष्य हे मलाकडे म्हणजे त्याच्या प्राकृत निर्मितीकडे द्यावे लागते. 
पोट साफ होण्यासाठी गोळ्या
तशा पद्धतीची औषधी उपाययोजना केली की हे बरे होते. मात्र वृद्धापकाळात सततच्या प्रवाहनामुळे, पोट साफ होण्याच्या घेतलेल्या वेगवेगळ्या औषधींमुळे व वयोमानानुसार आतडय़ांची शक्ती कमी होते व ते तयार झालेला मल भाग पुढे ढकलण्यास सक्षम होत नाहीत. त्यास ‘कोष्ठबद्धता’ असे म्हणतात. म्हणून तर ‘मलबद्धता’ व ‘कोष्ठबद्धता’ या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. 


पोट साफ होण्यासाठी औषधे

एकात पचनशक्ती महत्त्वाची, तर दुसऱ्यात आतडय़ांची शक्ती महत्त्वाची. म्हणून यांच्या चिकित्साही बदलतात. तुम्हाला कोणता त्रास आहे हे प्रथम जाणून घ्यायला हवे. लहान मुलांमध्ये फक्त मलबद्धता असेल तर त्यांच्या आहाराकडे लक्ष द्या.


पोट साफ होण्यासाठी एरंडेल तेल

बाहेरचे पदार्थ पिझ्झा, बर्गर इत्यादी फास्टफूड कमी करा. १०-२० मनुके रात्री भिजत घालून पाण्यासह मनुके खाण्यास द्या. मुगाचे कढण अथवा मुगभात खिचडी खायला द्या. पपई, पेरू, डाळिंब, आवळा अशी फळे मुलांना खायला द्या. ज्वारीच्या लाहय़ा, साळीच्या लाहय़ा मुलांना द्या. एक वेळेच्या जेवणामध्ये आवर्जून भाकरीचा समावेश करा. 


पोट साफ होण्यासाठी आयुर्वेदिक गोळ्या

हेच मोठय़ा माणसांमध्ये पोट साफ होत नसल्यास त्यांनी प्रथम आहार कमी करावा, पोटाला आवश्यक तेवढी विश्रांती द्यावी म्हणजे पचनशक्ती वाढते, तर वृद्ध मंडळींनी त्यांच्या आतडय़ांची शक्ती वाढवण्याकडे लक्ष द्यावे. रोज आहारातील तुपाचे प्रमाण वाढवावे. पोटाला रोज एरंड तेलाने मसाज करावा. आहारातही रोज १-१ चमचा एरंड तेल घ्यावे. 


पोट साफ होण्यासाठी उपाय डॉक्टर स्वागत तोडकर

याने आतडय़ांना बळ मिळते व कोष्ठबद्धता दूर होते. नुसती पोट साफ होण्याची औषधे घेऊ नयेत. यामुळे आतडय़ांची शक्ती कमी होते. आमची आज्जी आम्हाला एक नियम सांगायची, तो जर सर्वानी पाळला तर पोटाच्या ८० टक्के तक्रारी होतच नाहीत अथवा झाल्या तरी बऱ्या होतात. तो नियम म्हणजे ‘खाऊ की नको खाऊ ’असा प्रश्न पडला असेल तर न खाणेच चांगले व मलविसर्जनाला जाऊ की नको जाऊ , हा प्रश्न पडला असेल तर जाणेच चांगले.’


एरंडेल तेल एरंडेल तेल हा बद्धकोष्ठतेवरील फार जुना उपचार आहे. या तेलामुळे आतड्यातील जंतू मरतात. जर तुम्हाला एक चमचा एरंडेल तेल पिणे शक्य नसल्यास ते ग्लासभर दुधात एकत्र करून रात्री प्यावे. आतड्याच्या धीम्या कार्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास संभवतो तो दूर होईल.
अंजीर अंजीर तुम्हाला फायबर तर पुरवतेच पण बद्धकोष्ठतेवरही अतिशय गुणकारी आहे. आळशी तुम्ही अन्य अन्नधान्यासोबत एकत्र करून नाश्त्याला खाऊ शकता अथवा गरम पाण्यासोबत घेऊ शकता.
लिंबू आयुर्वेदात लिंबाचे अतिशय महत्त्व आहे. सकाळी अनशन पोटी घेतलेले लिंबुपाणी पोट साफ करण्यास मदत करते. तसेच या मिश्रणात मीठ टाकल्यास त्यामुळे शौचास सुलभ होण्यास मदत होते. लिंबू पाण्यामुळे आतडी व पर्यायाने शरीर स्वच्छ होते.
संत्र संत्र हे व्हिटामिन ‘ सी’ व फायबरने समृद्ध आहे. फळांतील फायबरमुळे पोट साफ होते . सकाळ संध्याकाळ संत्र खाण्याने बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतो.. संत्री रक्त शुद्ध करण्यास, पचनशक्ती वाढवण्यास, अत्यंत गुणकारी आहेत.
मनुका मनुकादेखील रेचक असल्याने बद्धकोष्ठतेवर फारच गुणकारी आहेत. त्यातील फायबर घटकांमुळे पोट स्वच्छ होते . रात्रभर पाण्यात भिजवलेले काळी मनुका सकाळी पाण्यासकट खाल्याने फार फायदा होतो. गर्भवती स्त्रियांसाठी हा उपचार अतिशय उपयुक्त आहे. यामुळे कोणताही साईड इफेक्ट होत नाही.
पालक पालक शरीरातील आतड्यांचा मार्ग स्वच्छ करून पुनरुजीवीत करण्यास मदत करतो. 100 मिली पालक रस व पाणी समप्रमाणात रोज पाण्यासोबत दोनदा घेतल्यास बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो . तीव्र बद्धकोष्ठतेच्या त्रासावरदेखील पालक हितावह आहे.
त्रिफळा चूर्ण त्रिफळा चूर्ण हे आवळा , हरडा व बेहडा या तीन फळांपासून बनवलेले असते . हे चूर्ण रेचक असून त्यामुळे तुमचे पचन नियमित व शौचास सुलभ होण्यास मदत होते. चमचाभर त्रिफळा चूर्ण पाण्यासोबत अथवा मधासोबत रोज सकाळी रिकाम्या पोटी किंवा रात्री झोपताना घेतल्यास बद्धकोष्ठ्तेपासून आराम मिळतो.
पेरू पेरूमध्ये पाचक गुणधर्म असल्याने बद्धकोष्ठतेवर पेरू अत्यंत फायदेशीर ठरतो .पेरूमध्ये व्हिटामीन बी व सी अधिक आहेत. पेरूतील गरामध्ये विद्राव्य (soluble ) फायबर असतात तर बियांमध्ये अद्राव्य (insoluble ) फायबर असतात. त्यामुळे पोट साफ होऊन भूकवाढीसाठी पेरूचे सेवन हितावह आहे.

बियांचे मिश्रण २-३ सूर्यफूलांच्या बिया, थोडे आळशीचे दाणे, तिळाच्या बिया व बदाम यांची पूड करून नियमित घेतल्याने तुम्हाला बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो. सलाड किंवा नाश्त्याला धान्यात ही पूड एकत्र करून किमान दोन आठवडे खाल्याने निश्चित आराम मिळतो. यामधून मिळणारे फायबर केवळ बद्धकोष्ठतेपासून आराम देत नाहीत तर त्यामुळे आतड्यांचा मार्ग देखील पुनरुज्जीवित होतो.
बध्दकोष्ठतेचा त्रास अनेकांना दिसून येतो. यामध्ये पोट साफ होत नाही. अनेकदा चुकीच्या आहारामुळे, चुकीच्या जीवनशैलीमुळे हा त्रास निर्माण होतो. त्यावर नियंत्रण ठेवलं तर बद्धकोष्ठतेच्या त्रासापासून दूर राहता येतं. सकाळी उठल्याबरोबर पोट व्यवस्थित साफ झाले तर संपूर्ण दिवस चांगला जातो. अन्यथा दिवसभर जडपणा, अस्वस्थता, डोके दुखणे पोट दुखणे अशा तक्रारी येत राहतात. पोट सकाळच्या वेळी सहजपणे साफ होणे हे आरोग्याचे लक्षण मानले जाते. मळाची निर्मिती योग्य पद्धतीने न झाल्याने, त्याचे विसर्जनही योग्य प्रकारे होत नाही. शरीरातील टाकाऊ पदार्थ योग्य प्रकारे योग्य प्रकारे शरीराबाहेर टाकले गेले नाहीत तर बऱ्याच शारीरिक तक्रारी निर्माण होतात. भविष्यात निर्माण होणाऱ्या आजाराची ती पूर्वसूचना असते. म्हणूनच बध्दकोष्ठता असणाऱ्या व्यक्‍तींनी वेळीच उपचार करावेत.
 संडास साफ न होण्याची कारणे पोट होणे लक्षणे लगेच होण्यासाठी उपाय यावर पातळ संडासला गोळ्या एरंडेल तेल उपाययोजना आयुर्वेदिक गरोदरपणात काय करावे घट्ट डॉक्टर स्वागत तोडकर वर घरगुती मूळव्याध कोंब फोटो गुदभागी जखम मुळव्याध औषध उपचार फिशर मराठी शस्त्रक्रिया खर्च औषधे जुलाब उलटी लहान मुलांना हगवण बिघडणे पोटात कळ येणे आव पडणे चिकट काळी बंद थांबवण्यासाठी करताना रक्त मुरडा लागणे सांगा कमी होण्याचे बाळाची हिरवी शी बाळाला होत नसेल तर फुगणे कडक बद्धकोष्ठता खडा बध्दकोष्ठता म्हणजे
अशी आहेत लक्षणे

रोज शौचास न होणे, सकाळी उठल्यावर शौचाला न होता दिवसभरात कधीही होणे, मळ टणक गाठी सारखा होणे, पोट साफ होण्यासाठी बराच वेळ बसावे लागणे, मलविसर्जन करताना कुंथावे लागणे, मळ चिकट असणे, शौचाची भावना न होणे इत्यादी सर्व लक्षणे दिसून येतात.

बद्धकोष्ठतेची कारणे

आहारात फार तिखट, कडू, तुरट, इत्यादी रसांचा अधिक वापर असणे, फार कोरडे अन्न खाणे, यात स्निग्धतेचा अभाव असणे म्हणजे तूप न लावता खाल्लेली भाकरी किंवा पोळी, लोणी न लावता खाल्लेला ब्रेड, चुरमुरे, चिवडा पाणीपुरी असे पदार्थ अतिप्रमाणात खाणे यामुळे मळ अधिक कडक होतो.

शरीरास दूध, साजूक तूप, घरचे लोणी, तेल इत्यादी स्निग्ध गोष्टींची आवश्‍यकता असते. हे पदार्थ अजिबातच न वापरणे किंवा अत्यल्प प्रमाणात खाणे अयोग्य असते. त्यांच्या अभावाने मळ मऊ बनत नाही. वात वाढवणारी आणि पचायला जड असणारी कडधान्य स्वतःच्या प्रकृतीचा विचार न करता खाणेही आरोग्यास अपायकारक आहे. आहारात तंतुमय पदार्थ म्हणजेच पालेभाज्या कोशिंबिरीचा अभाव इत्यादीचा अभाव असणे, तसेच मांसाहाराचे प्रमाण अधिक असणे, बेसनाच्या, मैद्याच्या पदार्थांचे खूप जास्त सेवन करणे, अशा चुकीच्या आहारामुळे बध्दकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो. त्याचप्रमाणे प्रकृतीला मानवत नसतानाही खूप उपवास केल्यानेही पचनाचे त्रास संभवतात. डायटिंग हे फॅडही त्यासाठी कारणीभुत असते.

या उलट काहीजण भूक लागलेली नसतानाही जबरदस्तीने खातात. अगोदरचे अन्न पचण्यापूर्वीच खाणे, रात्रीचे जागरण, दिवसा झोपणे, पुरक व्यायामाचा अभाव किंवा खूप जास्त व्यायाम करणे, मलनि:सारणाची भावना जबरदस्तीने दाबून ठेवणे यामुळे बद्धकोष्ठता होते. वाढत्या वयानुसार शरीरातील वाताचा प्रभाव वाढतो, त्यामुळेही बरेचदा बद्धकोष्ठतेचे लक्षण दिसते.
पचन शक्‍तीची दुर्बलता, सदोष आहार पुरेशा व्यायामाचा अभाव ही बद्धकोष्ठतेची प्रमुख कारणे आहेत. बद्धकोष्ठतेची तक्रार फार दिवस राहिल्यास काही आरोग्य समस्या उद्‌भवू शकतात. डोके दुखणे, मुळव्याध, फिशर, हार्निया, निद्रानाश, निरूत्साह, आळस, सर्वांग जड, होणे, कंबरदुखी, अंगदुखी तसेच पचनच्या इतर तक्रारी उदभवतात. म्हणून आहारात, दिनचर्येत योग्य तो बदल करावा.

पोट साफ होण्यासाठी सतत औषध घ्यावे लागणेही योग्य नाही. त्यामुळे ही क्रिया नैसर्गिक होण्यावरच भर दयावा.
वातामुळे बद्धकोष्ठता होत असेल तर एरंडेल तेल, बहावा, मनुका सेवन करावे. तसेच घरी बनवलेले साजूक तूप तर यावर अतिशय गुणकारी ठरते. यामुळे पचनाची ताकद तर वाढतेच पण वातशक्‍तीही नियंत्रित राहते. म्हणून दोन्ही जेवणापूर्वी कोमट पाण्यात एक चमचा तूप आणि चिमूटभर सेैंधव घ्यावे. तसेच रात्री झोपताना कपभर गरम पाण्यात दोन चमचे साजूक तूप आणि दोन चिमुट सैंधव टाकून प्यावे. पोटावर हलक्‍या हाताने तेल चोळाल्यास पोटातील वात सरतो आणि पोट साफ होण्यास मदत होते. कफाशी संबंधीत त्रासातून ही तक्रार उद्‌भवत असल्यास त्यासाठी हिंगाष्टक चूर्ण शंखवटी इत्यादी औषधे घ्यावीत. मळातील अधिक चिकटपणा काढून टाकण्यासाठी इसबगोल, हळीव हे बुळबुळीत पदार्थ घ्यावेत. सोबत त्रिफळासारखे चूर्णही घ्यावे. सौम्य प्रकारात त्रास असणा-यांनी भिजवलेल्या मनुका, अंजीर, सुखसारक चूर्ण इत्यादींचे सेवन करावे. उकळलेले पाणी पिणे हा उपाय बद्धकोष्ठतेवर उत्तमच आहे. यामुळे पचनशक्‍ती सुधारून वात आणि कफाचे नियंत्रण होते. सतत रेचक औषध घेतल्यामुळे कालांतराने आतड्यांमध्ये शिथिलता येऊ शकते आणि इतर तक्रारी वाढू शकतात. म्हणून वैद्यकीय उपचाराबरोबरच बद्धकोष्ठतेपासून मुक्‍तता होण्यासाठी योग्य आहार आणि व्यायाम तसेच नियमित दिनचर्या असणे अधिक गरजचे आहे.

नियमित पोट स्वच्छ होणे हे निरोगी आरोग्याचे गमक आहे. मात्र आधुनिक जीवनशैली , खाण्यापिण्याच्या अयोग्य सवयी आणि वेळा यांमुळे बद्धकोष्ठ्ता जडण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. योग्य वेळी बद्धकोष्ठ्तेवर उपचार केले नाहीत तर यातून गंभीर आजार संभवू शकतात. बद्धकोष्ठतेवर काही घरगुती उपाय आज खासरे वर बघूया..

बद्धकोष्ठता किंवा कॉन्स्टीपेशन या आजाराचे मूळ म्हणजे घेतलेला आहार व्यवस्थितरीत्या पचन न होणे किंवा चुकीच्या पध्दतीने आहार घेणे, बैठे काम, व्यायामाचा अभाव, अवेळी खाणे, अवेळी झोपणे इत्यादी अनेक कारणे नैसर्गिकपणे, नियमित होणाऱ्या मलविसर्जनात अडथळा आणतात. यामुळे शौचास वेळेवर होत नाही, किंवा पोट साफ होत नाही, कधी कधी घट्ट शौचास होते आणि जोर देऊन शौचास झाल्याने मूळव्याधीसारख्या व्याधी जडण्याची शक्‍यता असते. मांसाहार, तळलेले पदार्थ, मैदायुक्त पदार्थ, मसालेदार पदार्थ जास्त प्रमाणात सेवन करणे, अवेळी खाण्याची सवय यामुळे अवरोध किंवा बद्धकोष्ठता बळावते. कमी पाणी पिणे, चुकीच्या खाण्याच्या पध्दती अवलंबणे जसे पटपट खाणे, भरपेट खाणे इ. तसेच विविध प्रकारची पेये, अति आंबवलेले व तळलेले पदार्थ यामुळे आतड्याची क्रिया मंदावते परिणामी बद्धकोष्ठता होते. शौचास लागलेली असतानासुद्धा न जाणे आणि वारंवार जुलाबाची औषधे घेणे यामुळे बद्धकोष्ठता बळावते. तंम्बाखु, दारू या व्यसनांमुळे आतड्याच्या कार्यावर प्रतिकूल परिणाम होऊन बद्धकोष्ठता निर्माण होते.बध्दकोष्ठतेचा त्रास अनेकांना दिसून येतो. यामध्ये पोट साफ होत नाही. अनेकदा चुकीच्या आहारामुळे, चुकीच्या जीवनशैलीमुळे हा त्रास निर्माण होतो. त्यावर नियंत्रण ठेवलं तर बद्धकोष्ठतेच्या त्रासापासून दूर राहता येतं. सकाळी उठल्याबरोबर पोट व्यवस्थित साफ झाले तर संपूर्ण दिवस चांगला जातो. अन्यथा दिवसभर जडपणा, अस्वस्थता, डोके दुखणे पोट दुखणे अशा तक्रारी येत राहतात. पोट सकाळच्या वेळी सहजपणे साफ होणे हे आरोग्याचे लक्षण मानले जाते. मळाची निर्मिती योग्य पद्धतीने न झाल्याने, त्याचे विसर्जनही योग्य प्रकारे होत नाही. शरीरातील टाकाऊ पदार्थ योग्य प्रकारे योग्य प्रकारे शरीराबाहेर टाकले गेले नाहीत तर बऱ्याच शारीरिक तक्रारी निर्माण होतात. भविष्यात निर्माण होणाऱ्या आजाराची ती पूर्वसूचना असते. म्हणूनच बध्दकोष्ठता असणाऱ्या व्यक्‍तींनी वेळीच उपचार करावेत.

अशी आहेत लक्षणे

रोज शौचास न होणे, सकाळी उठल्यावर शौचाला न होता दिवसभरात कधीही होणे, मळ टणक गाठी सारखा होणे, पोट साफ होण्यासाठी बराच वेळ बसावे लागणे, मलविसर्जन करताना कुंथावे लागणे, मळ चिकट असणे, शौचाची भावना न होणे इत्यादी सर्व लक्षणे दिसून येतात.

बद्धकोष्ठतेची कारणे
  
आहारात फार तिखट, कडू, तुरट, इत्यादी रसांचा अधिक वापर असणे, फार कोरडे अन्न खाणे, यात स्निग्धतेचा अभाव असणे म्हणजे तूप न लावता खाल्लेली भाकरी किंवा पोळी, लोणी न लावता खाल्लेला ब्रेड, चुरमुरे, चिवडा पाणीपुरी असे पदार्थ अतिप्रमाणात खाणे यामुळे मळ अधिक कडक होतो.

शरीरास दूध, साजूक तूप, घरचे लोणी, तेल इत्यादी स्निग्ध गोष्टींची आवश्‍यकता असते. हे पदार्थ अजिबातच न वापरणे किंवा अत्यल्प प्रमाणात खाणे अयोग्य असते. त्यांच्या अभावाने मळ मऊ बनत नाही. वात वाढवणारी आणि पचायला जड असणारी कडधान्य स्वतःच्या प्रकृतीचा विचार न करता खाणेही आरोग्यास अपायकारक आहे. आहारात तंतुमय पदार्थ म्हणजेच पालेभाज्या कोशिंबिरीचा अभाव इत्यादीचा अभाव असणे, तसेच मांसाहाराचे प्रमाण अधिक असणे, बेसनाच्या, मैद्याच्या पदार्थांचे खूप जास्त सेवन करणे, अशा चुकीच्या आहारामुळे बध्दकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो. त्याचप्रमाणे प्रकृतीला मानवत नसतानाही खूप उपवास केल्यानेही पचनाचे त्रास संभवतात. डायटिंग हे फॅडही त्यासाठी कारणीभुत असते.

या उलट काहीजण भूक लागलेली नसतानाही जबरदस्तीने खातात. अगोदरचे अन्न पचण्यापूर्वीच खाणे, रात्रीचे जागरण, दिवसा झोपणे, पुरक व्यायामाचा अभाव किंवा खूप जास्त व्यायाम करणे, मलनि:सारणाची भावना जबरदस्तीने दाबून ठेवणे यामुळे बद्धकोष्ठता होते. वाढत्या वयानुसार शरीरातील वाताचा प्रभाव वाढतो, त्यामुळेही बरेचदा बद्धकोष्ठतेचे लक्षण दिसते.
पचन शक्‍तीची दुर्बलता, सदोष आहार पुरेशा व्यायामाचा अभाव ही बद्धकोष्ठतेची प्रमुख कारणे आहेत. बद्धकोष्ठतेची तक्रार फार दिवस राहिल्यास काही आरोग्य समस्या उद्‌भवू शकतात. डोके दुखणे, मुळव्याध, फिशर, हार्निया, निद्रानाश, निरूत्साह, आळस, सर्वांग जड, होणे, कंबरदुखी, अंगदुखी तसेच पचनच्या इतर तक्रारी उदभवतात. म्हणून आहारात, दिनचर्येत योग्य तो बदल करावा.

 संडास साफ न होण्याची कारणे पोट होणे लक्षणे लगेच होण्यासाठी उपाय यावर पातळ संडासला गोळ्या एरंडेल तेल उपाययोजना आयुर्वेदिक गरोदरपणात काय करावे घट्ट डॉक्टर स्वागत तोडकर वर घरगुती मूळव्याध कोंब फोटो गुदभागी जखम मुळव्याध औषध उपचार फिशर मराठी शस्त्रक्रिया खर्च औषधे जुलाब उलटी लहान मुलांना हगवण बिघडणे पोटात कळ येणे आव पडणे चिकट काळी बंद थांबवण्यासाठी करताना रक्त मुरडा लागणे सांगा कमी होण्याचे बाळाची हिरवी शी बाळाला होत नसेल तर फुगणे कडक बद्धकोष्ठता खडा बध्दकोष्ठता म्हणजे

पोट साफ होण्यासाठी सतत औषध घ्यावे लागणेही योग्य नाही. त्यामुळे ही क्रिया नैसर्गिक होण्यावरच भर दयावा.
वातामुळे बद्धकोष्ठता होत असेल तर एरंडेल तेल, बहावा, मनुका सेवन करावे. तसेच घरी बनवलेले साजूक तूप तर यावर अतिशय गुणकारी ठरते. यामुळे पचनाची ताकद तर वाढतेच पण वातशक्‍तीही नियंत्रित राहते. म्हणून दोन्ही जेवणापूर्वी कोमट पाण्यात एक चमचा तूप आणि चिमूटभर सेैंधव घ्यावे. तसेच रात्री झोपताना कपभर गरम पाण्यात दोन चमचे साजूक तूप आणि दोन चिमुट सैंधव टाकून प्यावे. पोटावर हलक्‍या हाताने तेल चोळाल्यास पोटातील वात सरतो आणि पोट साफ होण्यास मदत होते. कफाशी संबंधीत त्रासातून ही तक्रार उद्‌भवत असल्यास त्यासाठी हिंगाष्टक चूर्ण शंखवटी इत्यादी औषधे घ्यावीत. मळातील अधिक चिकटपणा काढून टाकण्यासाठी इसबगोल, हळीव हे बुळबुळीत पदार्थ घ्यावेत. सोबत त्रिफळासारखे चूर्णही घ्यावे. सौम्य प्रकारात त्रास असणा-यांनी भिजवलेल्या मनुका, अंजीर, सुखसारक चूर्ण इत्यादींचे सेवन करावे. उकळलेले पाणी पिणे हा उपाय बद्धकोष्ठतेवर उत्तमच आहे. यामुळे पचनशक्‍ती सुधारून वात आणि कफाचे नियंत्रण होते. सतत रेचक औषध घेतल्यामुळे कालांतराने आतड्यांमध्ये शिथिलता येऊ शकते आणि इतर तक्रारी वाढू शकतात. म्हणून वैद्यकीय उपचाराबरोबरच बद्धकोष्ठतेपासून मुक्‍तता होण्यासाठी योग्य आहार आणि व्यायाम तसेच नियमित दिनचर्या असणे अधिक गरजचे आहे.

fly